(119 202) ऱ्ञ ऱ्व्

नद ता

आद्य क्रांतिकारक

वासुदेव बळवंत फडके .

यांचे चरित्र

लेखक विष्णू श्रोघर जोशी, वी.ए.

(टम 08१००७ कु कर्मा ला डर मूल्य “0 4 रक

व्य गये नजरा

वीज सावार्‍वज प्रकाशन

सावमतान सरन, ५०१ 'रिवाजी' उउडट्यान भ्डंवञओी* २८

प्न

* वैशास विक्रम संवत्‌ २०३

मे १९७४

आवृत्ती पहिली १९४७ पहिही शाळेय आवृत्ती (९५१ पहिली षंप्रजी आवृत्ती १९५९

प्रकाशक : शा, शि. साप्रफर,

बीर सावरकर प्रकाशन, ७१ शिवाजी उद्यान, मुंबई २८

सुधाइून वाढविलेली दुसरी आवृत्ती (ल वि. श्री. जोशी १९७४

मूल्य रुपये २०

मुखपृष्ठ : प्रमोद ठसे : पारकर

ए्रट आटे,

प्रभादेवी मुंबई २५- मुद्रक:

सौ. वघुघा रघुनाय एरे अक्षर मुद्रणालय, लोणावळा,

अनुक्रमणिका

प्रकरण नाव पृष्ठ स्वतंत्र महाराष्ट्राचा अस्त क्र श्‌ कुलवृत्त, जन्म नि बालपण ग्र १२ प्रथम विवाह आणि मुंबईतील वास्तव्य द्र २७ मातृवियोग्राचे असह्य दुःख “न ३६ नवे वारे-नवे विचार दुष्काळाने उडविलेला हाहा:कार भ्र ६३ पुण्यातील संघटना रे ट्‌७ रामोद्यांशी संघान ..>. १०४ बंडखोर जीवनास आरंभ 2 ११७ १० वासुदेव बळवंतांची उत्यातसेना गर्म १३३ ११ आव्हान! स्टे १४९६ १२ दुसरी लाट डबर १५४ १३ आअग्निप्रलय ! 2 १६४ १४ बंड गाजू लागले ! १७४ १५ अज्ञातवासातील हालचाली ग्र १९९ १६ अटकेचा रोमांचकारी वृत्तांत न्य २२० १७ सरकारविरुद्ध कटाचा भारोप पल २४३ १८ भीषण जन्मठेपेची निदंय शिक्षा मस २६८ १९ देशत्यागाचा इतिहास द्र ३११ २० सहकाऱ्यांची वाताहात हेड ३५० २१ वीरपत्नी गोपिकाबाई फडके 22 दप २२ वासुदेव वळवंत फडके (व्यक्ति माणि जीवितकायं) > ३६५ र्क -- चित्रतूची

पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर सावरकर; शिरढोण येथील स्मृतिमंदिर; लेखक

वासुदेव बळवंत फडके

कर्नाळा किल्ला: प्रवेश्दारापुढील पटांगण; वासुदेव वळवंतांची बोकडाची गाडी; चासुदेव बळवंतांचे जन्मस्थान: शिरढोण येथील फडक्यांचा वाडा.

चाठुदेव बळवंतांचे त्यांच्या वयाच्या ११ व्या वर्षीचे हस्ताक्षर : च्यंवकेश्‍वरच्या

* तीर्थोपाघ्यायाना त्याती लिहून दिलेला लेख.

पांड्रंग बळवंत फडके; मथुवाई फडके (सो. सीताबाई कर्वे)

फरफोळपुर्‍्यातील 'भरसोवाचे देऊळ '; त्या देवळातील सभामंडप; छो. टिळक (तरणपणधे एायाधित्र); वासुदेव यळवंतांचे पुण्यातील शेवटचे तिवासस्यान ; सघिर्यांच्या पि्ठाडीचा पट्टीयात्यांचा (माता विश्यांचा) धाडा.

पुन्या मुरलीघराचे देऊळ भ्राणि त्या देवळातील राभामंडप; राऱ्ते याडा; जुग्पा तपकीर गल्लीतील किये पाडा. महर्षी अण्पासाहेय पटवर्धन; ग्या. महादेय गोविद राने.

थासुदेय यळयंतांचे आराध्यदयतः श्री दत्त; यासुदेय धळवंतांजी मोटी स्वाहरी; सार्वजनिक फाका.

वासुदेय वळवंतांचे वाळबोध हस्ताक्षर; पंकल्पित दततमहात्म्य' ग्रंथाच्या स्यांच्या हस्तर्िशितातीर शेवटच्या पानावरून. गुंबईचे तत्कालीन राज्यपाल सर रिचर्ड टॅपल; हैदराबादचे ततः्फालीन राजनिवाती सर रिचर्ड मीड; पुण्यातील सिटी जेलच्या फोठड्या.

पुण्याच्या जिल्हा देंडाय्रिकाऱ्यांचे न्यायालय; संगमावरचा पूल; सत्व न्यायालयाचे आवार; मुळामुठेच्या संगमावरीळ वदीतोरे; संगमावरचे पुण्याचे त्या घेळचे सत्र न्यायालय.

१० नानाभाई हरिदास; येरवडधाच्या तुरुंगातील जन्मठेपीच्या वंद्यांच्या कोठडया. महादेव चिमणाजी आपटे; चितामण पांडुरंग लाटे; येरवडा कारागाराचे प्रवेशद्वार.

११ आगवनावेने एडनला जाताना दिसणारा एडनचा किल्ला; एडनचा तुरुंग.

१२ बाईसाहेब फडफे; शिरढोण येथीछ दीपस्तंभ

रेलकांची इतर पुस्तफे

आच क्रांतिकारक वासुदेव वळवंत फडके यांचे चरित्र १९४७ झालेय आवृत्ती) १९५१

की शभ शा

मृत्युंजमांचा आत्मयज्ञ पहिली आवृत्ती १९५१ शा (सुधारून वाढविलेली दुसरी आवृत्ती) १९७२ कंठस्नान आणि बलिदान (पहिली आवृत्ती) १९७३ कादंबऱ्या शोभा [पहिली आवृत्ती) १९३९ पुनरमीलिन (इुसरी आवृत्ती) १९४९ मंगला (पहिली आवृत्ती) १९५१ इंग्रजी 1. ९७५4507070 5491.0%पप' एप्प सपा ग्रावाळा पेशल डबा ठियड 02 1959 आगामी

बडवानळ (प्रस्थाव क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद आणि सरदार भगतसिंग यांच्या आणि त्यांच्या राजगुरू प्रभृती

शूर सहकार्‍यांच्या क्रांतिपर्वाचा रोमहर्षक इतिहास) पहाटेचं चांदणं (कादंबरी)

दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने-“

आद्य क्रांतिकारक वासुदेव वळवंत फडके यांचे चरित्र या माझ्या पुस्तकाची ही सुधारून वाढविलेली दुसरी आवृत्ती. त्माची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाल्यावर अगदी 'टाइम्स ऑफ इंडिया' सारख्या इंग्रजी वृत्तपत्रांनीसुद्धा त्याची वाहवा केली. आणि त्या विषयावरचे साद्यंत असे तेच एकमेव पुस्तक हा त्याचा विशेष चिरंतन राहिला. त्यातील साहित्यावरून बर्‍याच जणांनी वासुदेव बळवंतांवरील पुस्तका- तीक, लेखातील, बोलपटातील, नभोवाणीवरील आणि चित्रवाणीवरील आपले साहित्य क्णनिर्देश करताही सजविले. माझ्या या पुस्तकाच्या प्रती बरीच वर्पे दुभिळ झाल्या होत्या. त्यामुळे या दुसर्‍या आवृत्तीची आवदयकता भासू लागली. या आवृत्तीत पहिल्या आवृत्तीतील वराचसा वृत्तांत होता तसाच असला, तरी भाता- पर्यंत अप्रकाशित असलेली बरीच नवी माहिती तीत नव्याने आलेली भाहे. विशेषतः वासुदेव बळवंतांची पुण्यामुंबईतील नेमकी निवासस्याने, गणपतराव घोटवडेकर, भिकाजीपंत हर्डीकर, अप्पाराव वद्य, विष्णुपंत गद्रे भाणि रंगोपंत महाजन या त्यांच्या सहकाऱ्यांची भाहिती आणि नंतरचे जीवनवृत्तांत, श्रीशीळ मल्लिकार्जुन येथे वासुदेव बळवंतांनी जेथे आात्मार्पणाचा प्रयत्न केला, त्याच ठिकाणी दोनशे वषे आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला थेट तसाच आत्मार्पणाचा प्रयत्न, राज्यपाल * सर रिचर्ड टेंपल यांच्या 'टेपलळ कलेक्शन? मधील लॉड लिटन यांना त्यांनी लिहि- लेल्या गोपमीय पद्नातीळ वासुदेव बळवंतांच्या वंडासंबंधीची माहिती, वासुदेव वळ- वंतांबर ठेवावयाच्या राजकीय अपराधाच्या आरोपासंबंधी, त्यांना फाशी व्हावी या सरकारी इच्छेसंब्रंधी, काळया पाण्यावरील स्थानांतरासंवंधो, त्यांच्या तेयील अन्न" त्यागासवंधी आणि बलिदानासंबंधी वरिय्ठ सरकारी वर्तुळात झालेला विचार. विनिमय आणि पत्रव्यवहार, काळ्या पाण्यावर जातानाच इहलोक सोडून जाण्याचा त्यानो व्यक्‍त केलेला निश्‍चय, राजबंदी म्हणून आपल्या हक्कासाठी त्यांनी एडनच्या तुरुंगात काळधा पाण्यावर दिलेला झुजार लढा, त्यांचा तेथोल प्रदीध अभ्त्याग, विख्यात रशियन प्रवासी मिनाएफ यांच्या दैनंदिनीत दिसून येणारी त्यांची आणि त्यांच्या बंडाची मिनाएफ यांच्यावर पडलेलो मोहिनी, बंकिमचंद्रांच्या "आनंदमठ कादंबरीस आणि पर्यायाने 'वदेमातरम्‌" या राष्ट्रगोतास त्यांच्या बंडाने आणि वलि- दानाने दिलेल्या स्फूर्तीचा थक्क करणारा इतिहास, न्या. रानडे आणि लो. टिळक यांनी त्याच्यावर लिहिलेले अद्यापपयंत अज्ञात असलेले लेख आगि इतर मराठी वृत- पत्राचे त्यांच्यावरीक लेख इ. संबंधीची माहितो या आवृत्तीत नव्याने नालेली असून वासुदेव बळवंतांशी संबद्ध असठेल्या स्यळांची, इंग्रजी अधिकार्‍यांची, वकिलांची

आणि तुरुंगातीत कोठश्यांची त्यायप्रमाणे त्यांच्या वाळयोध हुस्ताधराचे अशी छाया- निमेह्दी प्रपमच या आवृत्तीत दितेली आहेत.

या आवृत्तीच्या प्रकाशनाचा मोग 'बीर सावरकर प्रकापना'चे संघालक श्री. बाळ सायरकर यांच्यामुळेच येत आहे. स्वातंत्र्ययीर सावरकरांच्या सात्तिध्यात एका निराळपाप ध्येगम्रेमाने वेयक्तिक भवितव्याचा विशेष विचारन करता यांनी आयष्य झोकून दिले अशा व्यक्तींमध्ये श्री. वाळ सायरकरांचे स्यान मोठे आहे. वासु- देय बळवंत फडके हे सावरकरांच्या क्रांतिकारक गुरुपरंपरेतील अग्रगण्य महापुरुष म्हणूनच श्री. बाळ सावरकरांनी हे प्रफाशनाचे काम अंगावर पेतले. त्याविषयी त्यांचे आभार मानावे तेवढे पोडेच आहेत. छोणावळपाच्या अक्षर मुद्रणालगाचे धनी श्री.

_ प्रभाकर सरदेसाई आणि श्री. रपुनायराव सरे यांनी त्याचे मुद्रण अतिशय त्वरेने आणि सुरेख केले त्याविषयी त्यांचाही मी आभारी आहे. या आवृत्तीचे भुसपृथ्ठ फाढणारे तरण चित्रवार श्री. प्रमोद जोशी, पुस्तकातील उत्तम ठसे करून देणारे

, प्रिंट आटंचे श्री. पारकर आणि मुखपुव्ठ आणि चित्रे सुंदर रोतीने छायून देगारे बांबे सर्वोदय प्रिटसंचे संचालक श्री. देसाई यांचेही मी आभार मानतो.

,यासुदेव थळवंत फडके यांच्या वंडाचा आणि रोमहपंक पराक्रमाचा आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी केलेल्या अविस्मरणीय आत्मापंणाचा हा चित्तवेधक वृत्तांत प्रपिद्ध करून त्यांच्या श्णातून अंशतः तरी मुवत झाल्याचे माझे समाधान आज द्विगुणित झाले आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे हे राष्ट्र जरी शेवटी स्वतंत्र झाले असले तरी, आपल्या देशवांघवांचे जे दारिध, दन्य आणि उपासमार पाहून त्यांच्या काळ- जाला धरे पडत असत आणि ज्या गोष्टी नाहीशा करण्यासाठी त्यांनी आपल्या

* आयुष्याची होळी पेटविली, त्या गोप्टी स्वातंत्र्यानंतर पंचवीस वर्षांनीही अजून तशाच आहेत, किंबहुना वृद्धिंगत झाल्या आहेत; त्याची खंत वाटून त्या नाहीशा करण्यासाठी प्रयत्न करण्याची स्फूर्ती आणि ईर्पा माझ्या महाराष्ट्रीय बांधवांना हे चरित्र वाचून मिळेल आणि राज्यकर्त्यांनाही तशी इच्छा होईल भशी मला आशा

. आहे. “सुळृत' १२७ शिवाजी पाके, मुंबई २८ . दि. १०मे १९७४ , वि. धी, जोशी

पुरस्कार

प्रस्थापित परसत्तेविष्द लढून जे स्वराष्ट्राचे स्वातंत्र्य संपादन करण्यासाठी सिद्ध होतात, त्या सशस्त्र क्रांतिकारकांची चरित्रे लिहिणे इतर अनेक अडचणीपेक्षा- ही त्यांच्या साधनांच्या अभावीच फार कठीण जाते. त्यातही अशा सशस्त्र क्रांति- कालाच्या भारंभी गुप्त संघटनांचाच मार्गे चोखाळावा लागत असल्यामुळे परसत्ते- विशद्ध ज्या पहिल्या सशस्त्र चढाभा होतात, त्यांतील सै निकांचीच नव्हेत तर सेतानीं- चीही 'चरित्रे बहुशः अगदी अज्ञात अत्ततात. कारण क्रांतिकारक गुप्त कटांचे कार्यक्रम किवा कार्ये लिहिलेली नसतात ! त्या क्रातिवीरांची खरी नावेपुद्धा त्यांना लपवाची लागतात, खोटी नावे धारण करादी लागतात. त्यांच्याविपयीची भाहिती प्रसिद्धिणे, त्यांची चख्ि प्रसिद्धिणे हे एरकोय सत्तेच्या घाकामुळे इतर कोणासही अशक्य होते. त्यांचे नावही काढण्यास वंदी असते. प्रस्थापित परकोय सत्ता त्याना 'नामद्षेप' पुद्धा होळ देत नाही! स्वातंत्र्याच्या पहिल्या पहिल्या उठावणीमध्येच हे क्रांतिवीर बहुशः हत वा मृत होतात, त्यामुळे त्याच्या स्वतःच्या आठवणीही त्यांच्यासह नप्ट होतात. त्यांची पिढीही दीघं कालानें घडणाऱ्या स्वातंत्र्याच्या शेवटच्या यशस्वी युद्धाचे आधी- फोळवश झाल्याने सागीव वा ऐकीव माहिती सांगण्यासही बहुधा कोणी उरत नाही! या कारणांमुळे स्वातंत्र्यास्तव ज्या सशस्त्र क्रातिवीरानी, इतर नि.शस्त् साधनांनी चळवळ करणाऱ्या देशभक्तांपेक्षा अधिक त्रास, छळ, दुःख सोसलेले असतें, विपक्षाच्या जीवाशीच ग्राठ घालून ज्यांनी शत्रूला अधिक धाकवलेळे नि नभविलले असते, स्वातंत्र्ययुद्धांतील रोवटच्या विजयाचे श्रेय ज्याच्पा होतात्म्याला ति प्रागदाना- ला ति पराक्रमालाच अधिकात अधिक देणे न्याय असते, त्या त्यांचा इतिहास व्युत््रमाने बहुधा कमीत कमी उपलब्ध असतो! त्यांची चरित्रे लिहिणे म्हणजे महत्तमासाचे काम! !

उ्हणूनच क्रांतिवीर वासुदेव वळवत फडके यांचे सांगोपांग चरित्र लिहिण्याचे कामही महतयासाचेच आहे. सत्तावनच्या स्वातंत्र्यसंमरातंतर भारतीय स्वातंत्र्याचे ध्येय इतक्या स्पष्टपणे पुढे ठेवून, ब्रिटिशाचे राज्य उळ्यून पाडण्पासाठी, नावाजण्या- सारखी मशी जी हिंदूची पहिली सशस्त्र उञवणी झालो, तो वासुदेव बळवंत फडके याचे बंड” हीच होय ! त्या कालवखडात पजावात घर्मंगुलध 'रामसिप्र 'कूका' यांनीही एक महत्वाची सशस्त्र उडावणी केली होतो. पण तो क्रांतिकारक झुंज पुष्कळ प्रकरणी निराळया स्वरूपाची होती. त्या अरयत्नाविषयी कृतज्ञता व्यकक्‍तवूतही आज उपलब्ध आहे, त्या माहितीप्रमाणे तरी सत्तावनतंतर सशस्त्र राज्यक्रातीची पहिली चढाई करणाऱया वासुदेव वळवतानाच अर्वाचीन काळातील आद्य राज्यक्रांतिकारक म्हणून गौरविके पाहिजे !

परंतु ते माद्य क्रांतिकारक होते. यास्तवच त्यांचे नि त्या सशस्त्र चढाईचे वृत्त अगदीच अज्ञात आहे. आणि पुष्कळ अंशो आता अज्ञेयही ! तथापि त्यातल्या त्यात

ह्यांची एक दोन घरिशे मराठीत भाडळतात. आता हे जे नवीन चरित्र श्री वि. श्री. जोशी प्रत्तिदीत आहेत, त्याचा विशेप हा की, त्यांनी त्याविषयीची जितकी सापडू दकतात, तितमया साधनांचा उपयोग करून, जुन्या वृत्तपत्रांची टाचणेपुद्धा हुडरून, वाचून, जुळवून, वासुदेव बळवंतांबिपपी भाता काही भघिक माहिती सांगावयाची उरली नाही, असे आज तरी म्हणता यावे, इतके ते घरि सांगोपांग करण्या" साठी फार परिश्रम घेतले माहेत. थ्री. जोशी हे लेखक म्हगून इंग्रजी, मराठी वियत- शालिकातून झळकलेले भसतात. त्यांचा व्यासंग, प्रस्तुत विषयाची त्याना स्वभावतःच अशठेली भावड आणि त्यांनी घेतलेले परिश्रम हे लक्षात घेता त्यानी लिहिलेल्या या घरित्रास मी मन:पूर्वक स्वायतितो. महाराय्ट्र वाचकवगेही त्याचे स्वागत करील अशी मला आध्रा भाहे. कारण, मराठी वाडूमयांत वासुदेव बळवंतांचे ह्या घरित्रा- पेक्षा अधिक मगज, सांत नि साधार असे चरित्र आज उपलब्ध नाही हे निरिवत!

* सावरकर पंदन मुंबई; वि. दा, सावरकर

दि. ऑपटोवर, १९४७.

अंधःकारातून प्रकाशाकडे

महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक वासुदेव वळवंत फडके यांच्या तेजस्वी जीवन वृत्तांतासंवंधी केलेल्या महत्प्रयास्राच्या संशोधनानंतर उपलब्ध झालेला इतिहास पुढील श्वारशे पृष्ठात ग्रयित करण्यात आलेला आहे.

अगदी लहानपणो वासुदेव वळवंतांचे एक भव्य त॑लनिभ मी जेव्हा प्रथम पाहिले तेन्हा त्यांची भव्य दाढो, जटा आणि मुद्रा पाहून मळा भयच वाटछे ! पण ते कोण हे समजल्यावर त्या भयाच्या स्थळी आदराने स्थान पटकावले आगि पुढे वासुदेव बळवंतांची माहिती विचारून मी पुष्कळांना भंडावून सोडले. पण माझी जिज्ञासा कोणी कधीही पूर्ण केठी नाही !

माझी ती जिज्ञासा कधी पूर्ण होईल असे मला दोन वर्पापूर्योवयत वाटले नव्हते; आधी क्रांतिकारकांच्या जीवनाचा वृत्तांत मिळणेच कठीण असते; त्यात वासुदेव बळवेत्तांचे अवतारकार्येच इतक्या जुन्या काळात होऊन ग्ेलेळे की, त्याचा वृत्तांत मिळणे त्या सर्वात कठीण ! कारण त्यांच्या घेळची सर्व पिढीच आता नष्ट ज्ञालेली

आहे. आणि त्यांच्या घरित्राविषयीच्या दुमर्‍्या साधनांचा पुर्णे अभाव आहे. त्यामुळे

त्यांनी बंड केळे होते, त्यांना जन्मठेप झाली होती नि ते एडन येथे मृत्यू पावले, इतके वृत्त सोडले तर त्यांच्याविययी ब्राकी सर्वत्र अंधकार प्सरठेला मला दिसला. जेव्हा वावरू लागलो, तेव्हा

परंतु त्या अंध:कारात संशोधनाचा दिवा धेऊन मी ह्‌ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि सशस्त्र उत्यानाचे जे उज्ज्वल स्वरूप मला दिसले, त्याच्या प्रत्यक्षतेपुढे माझी त्याविषयीची कल्पनाही फिकी पडली आणि त्यांच्या राजकीय 'बंडा' मध्ये हिंदुस्थानच्या स्वातत्र्याच्या दुसऱ्या सशस्त्र प्रयत्नाचे स्पृ्दणीय दृश्य महा दिसले ! त्यांच्या उत्यानाचे आणि त्यांच्या होतात्म्याच्या जोवताचे हृद्य

ह्या व्यपतींची सघधिफ माहिती माझ्याकडे धाडून द्यावी. प्रथ अतिशय त्वरेने आणि बिकट परिस्वितीत मुद्रित झाल्यामुळे त्यात पुष्कळशी अशुद्धे राहिली असण्याचा संभथ आहे ! पण त्याचे उत्तरदायित्व परिस्थितीवर आहे.

हा ग्रंथाचा पुरस्कार हिंदुस्थानच्या सवश्रेठ क्रांतिकारकाच्या हातचा असावा अशी माझी फार दिवसांची इच्छा होती. त्री आज पूर्ण झाल्याचा माता आनंद केयळ अवणंनीय आहे ! तो पुरस्कार देणारे स्वातंज्यवीर सावरकर हे अलीकडे विफर्लाग त्यितीत दिवस फाढीत आहेत. आपला हिंदुस्थान आचघारविचाराने श्रे, स्वतंत्र नि वलिप्ठ फसा होईल, या त्यांच्या असंड तळमळीची त्यांच्या विवंचनेत प्रत्यही भर पडत आहे. अश्या भस्वास्थ्यातही वेळ काढून त्यांनी ह्या ग्रंथास पुरस्कार लिहिला, ह्याविषयी त्यांचा मी अंतःकरणपूवव, आभारी आहि. यासुदैय बळवंतांचा नसलेला मोठेपणा सुलविण्यासाठी मी या ग्रंथात काहीच लिहितेले नाही. तसे करण्याची आवश्यकताही नाही; कारण वासुदेव बळवेतांचे श्रेष्ठत्व स्वयंसिद्ध भाथि जगद्विर्यात आहे. ह्या ग्रंथातील प्रत्मेक भोळ नि वृत्त इतिहासदृष्ट्या पारखून, पडताळून ततकंसिद्ध ठरल्यावरच मी त्यांचा ग्रंथात समा- वैश फेलेला आहे. त्यातील संभाषणे सुद्धा तेन्हा प्रसिद्ध झालेत्या वृत्तांतातून घेतलेली आहेत ! कथनामध्ये कल्पनेचा जो पोडा शिडकाव उडालेला आहे, तो उघड दिसण्या- सारखा माहे. ! वासुदेव वळवंतांच्या व्यक्तिमत्त्वाचे मथा्थ मूल्यमापन करता मेण्या- साठी ६८ वर्षापूर्वीच्या संस्वी निराळया भारतात कालमानाने जाऊनच हा ग्रंथ धाचला पाहिजे ! तरच वासुदेव बळवंतांनी त्या काळात जे केके नि भोगले त्याचे महत्तमत्व नीट समजून गेईल. हा चरित्रग्रंथ सर्देच दृष्टींनी सर्वसंपूर्ण नि नमुनेदार आहे, असा माझा मुळीच बाद नाही. पण वासुदेव वळवंतांच्या जीवनाविषयी किती तरी अप्रसिद्ध माहिती ंध.कारांतून ह्या ग्रंथामुळे भथभच प्रकाशात

त्यांच्याविषयी महाराष्ट्रात पसरलेल्या अंध. येत आहे, असे मात्र निश्‍चितपणे मला वाटते ! इतके उद्दिष्ट जरी साध्य झालिले

दिसले, तरी आपल्या श्रमांचे सार्थव' झाले असे मला वाटेल ! “सुकृत? मुंबई २८ दि. १० ऑक्टोबर १९४७

वि. श्री. जोशी

पुरस्क्ले

स्वातंत्र्यवीर सावरकर

अपंण-पात्रेका

निरढोाण येथील रमृनिसंडिर

बर ककी ऱ्ट

र» महड,

छाया : मधुपूदन फाटक

हिंदुस्थानच्या स्थातंम्ययज्ञात भापल्य़ा यहुमोळ प्राणांचे आहुति देगाऱ्या सर्व ज्ञान भाण भज्ञात हुताम्म्य़राना -

आणि मारे जे अडक्य झाले होते, ते आना ४क््य होत आहे ! मातुमुसीन्या स्वातेच्यासाठी तिच्या चरणी आपली शिरकमल चाहणाऱ्या तुम्हा सत्रे दिव्य आत्म्याच्या पराक्रमी जीवनवृत्ताताचे पोवाडे तुमन्या राष्ट्राला मुक्त केळाने गाना यांवेत असा काळ आता. आला. आहे. ' झ्या भारतीय स्वातंत्र्यासाठी तुम्ही आपले देह ठेवलेत, त्या स्वातंत्र्याचे पटिरे किरण भारतवर्षीन आता तळू लागले आहेन ' त्यांच्या प्रका- झान ठिहिलेळे तुमच्यातील आद्य फानिकारक हुतात्म्याचे हे उज्ज्वल चरित तुमन्या होतात्याच्या कणाची अरतः फेड म्हणून तुमच्या पवित्र स्मृतीस हृतक्नापुर्वक सर्मापेत असा *

- स्तव - वि० श्री: तोती

हे हुतान्म्यानो ! हिंदुस्थान स्वतत् व्हावा म्हणून तुम्ही मरण पन्कस्लेत ' तुमन्यापेकी काढीचे नाव तरी मागे राहिले ' इतराना तेही समाथान लाभले माही * होता आणि तो म्हणजे आपला हिंदुस्यान स्वतंत्र झाला पादिजे '

तश पद तुम्हा सवांचा निदिथ्यास एकच ने तुमचे घ्येय आता साव्य याळे भद !

जकाख.

आद्य क्रांतिकारक बळवत फडक

वासुदेव

3

उत्थान

जन्म -४ नोड

बलिदान !

१८७९ एडन- १७ फेब्रुवारी, १८८३

हबर १८४५

व्ह

आद्य क्रांतिकारक वासुढेव बळवंत फडके

यांचे चरित

. प्रकरण ले स्वतंत्र महाराष्ट्राचा अस्त

"॥पलट शिला ति ४९१७ 1818 110९5 तहो ०० ता? डा, घात लाट ०! 1९ १05. छोणांल्पड ठ्पा प्रपात छण11031 15 "0. प्पाचिठप. ल्शा वष्टणाऱ ति एए९ एट ('ड लात णा धराट ४0०४७ [पिंड लपा छाचॉ 18 याची छणाए९! एषतराला फ, पक, एग ीचिणार एल्या5९ हाते गीसिताष्रड एएशा 85 कैचा वाक, पि एल्णाट ड्यालापतल. एखा "णा ताळे ध्णाशा ७0 उ७पप९०ळत ट०्णा९8!!”

र्‍्‌स्वातंत्र्यवीर सावरकर

मानवी जीवनात अनिवार दुःसाचे जे काही क्षण असतात, त्या सर्वात अत्यंत अनिवार दुःवाचा क्षण तो होय, की ज्या शृणी आपल्या राष्ट्राचे स्वातंत्र्य नप्ट होत आहे हे पाहण्माची पाळी मनुष्यावर येते! ब्रिटिश सत्तेसाठी हिंदुस्थानाला १८१८ हे वर्षे त्याच कारणामुळे राष्ट्रीय शोकाचे, अंतःकरणाला वेदना देणारे वर्ष वाटत असे. कारण, त्या वर्षी आपल्या मातृभूमीचे स्वातंत्र्य नप्ट झाळे नाणि प्रदीप पारतंत्र्याच्या संकटमय आणि कंटाळवाप्या काळराभीला प्रारंभ झाला. १६ नोव्हेंबर १८१७ च्या मध्यरात्री शनिवारवाडयाच्या इतिहासप्रसिद्ध तटावरून स्वातंत्र्याचा झेंडा खाली खेचण्यात आला आणि टंग्रजांचे युनियन जॅक त्या तटावर फडकू लागले.

"तेव्हा आपल्या येभवशाली हिदू साग्याज्यापेकी ए1 आणि शेवटच्या सा्याज्याची येये १८१८ मध्ये समाधी वसत आहे. ह्या आपल्या महान राष्ट्रोय सासयाग्यागर गमाधिडेथ विहिताना आम्हरना काही कमी वेदना होत आहेत अमे नव्हे! त्याच्याझडे पाऱ्च राहा; मेरीप्रमाशेच धय आणि हूजामाहित्य घेऊत प्रेमोखट चित्ताने आमा घरा! काराग, पुवरव्यानाची वेळ केचा येईल ते भोयास टाऊर?" र्‍स्वाइंत्मवोर भावररर हिंदू-पद-पादशाही, (इंग्रजी) पू. २४१

रे थासुदेव बळवंत फडके

हिंदुस्थानातील प्रिटिश साम्राज्य काही एका दिवसात प्रस्थापित झाले भाही. मराठ्यांच्या डळमळत्या साम्राज्यावरील इंग्रजांच्या मुत्सहेगिरीचे हल्के त्यापूर्वीच कित्येक वर्षे सुरू झालेले होते. आपल्या व्यापारी आणि वसाहतीच्या स्थापनेच्या महत्त्वा- झांदने त्यांनी प्रथम हिंदुस्थानात पाय ठेवला. ह्या देशातल्या भंदाधुंदीच्या वातावरणा-

" मुळे त्यांच्या उद्दिष्टाजा चांगलाच वाव मिळाला.उत्तर आणि दक्षिण हिंदुस्थानात त्यांना

आव्हान देणाऱ्या राजपुरुपांचा आणि सेनापतींचा तर त्यांनी क्रमाक्रमाने पराभव केलाच. वण त्याच्याच जोडीला त्यांच्याभरमाणेच महच्त्वाकांक्षा वाळगणाऱर्‍्या फ्रेंच आणि पोर्तुगीज प्रतिस्पर्ध्यांनाही त्यांनी त्याच वेळी धूळ चारली. भाणि नंतरच हिंदुस्यानाच्या स्वातं- च््याचा शेवटचा गड असलेल्या मराठयांच्या सत्तेवर त्यांनी तोफा डागल्या. डोळधा- ' पुढे भीपण भविष्यकाळ प्रत्यक्ष दिसत असतानापुद्धा शिदे-होळकरांसारस्मा मरा सरदारांनी इंग्रजाविस्द्ध संसुक्‍त चढाई केली नाही आणि इंग्रजांनी त्यांना निरनिरा- ळधा लढ्यात पृथकपणे पराभूत केले. त्याचा अधिपती म्हणून वावरणाऱ्या दुसऱ्या थाजीरावाने रणांगणातून एकसारखा पळ काढला. जून १८१८ ला तर इंग्रजांनी आपल्या राज्याची सोडचिठ्ठीच देऊन ब्रह्मावर्ताचा आश्रय घेतला आणि इंग्रज सत्ता धाऱ्यांनी फेकलेल्या नेमणुकीचे आणि छृपाप्रसादाचे तुकडे चघळीत तो तेथेच राहिला! बाजीरावाच्या या लज्जास्पद शरणागतीच्या वेळीच हिंदुस्यानाचा राजकीय निःपात झाला! बायबलमधील एक वचन मॅझिनी उधृत करीत असे.ते म्हणजे, “जेथे दूरदृष्टी नसते तेथले लोक नाझ पावतात! अशी दूरदृष्टी असणाऱ्या हिंदी लोकांना इंग्रजां- च्या नव्या राजवटीतील आपला भावी नाद्य स्पष्टपणे दिसला. आणि परतंत्रतेचे परिणाम टाळण्याची उपाय योजना ते करू लागळे. आपले विद्यमान अधिकार किंवा मालमत्ता ज्यांनी गमावली त्यानी आणखी एक पाऊल पुढे टाकले. आणि कृतोचीच कास धरली. ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारे उठाव या लोकांनीच सुरू केळे. त्याचे हे भयत्न इग्रजाचे राज्य आल्या क्षणापासूनच सुरू झाले. त्यांच्या अद्या उठावात परकीय सत्तेला असलेला विरोध अंतर्भूत होताच. पूण त्यांच्या उठावणीत स्वातंत्र्या- कांक्षेची अर्वाचीन ध्येयप्रणाली मात्र सुस्पप्ट स्वरूपात प्रतीत झाली नव्हती! उमाजी नाईकांची १८२७ मधील सरकारविरोधी छुटीची उठावणी आणि भाऊ खरे आणि इतर पुढाऱ्याच्या नेतृत्वाखाली १८३९ मध्ये कोळी लोकांनी केलेली बर्डे अशाच प्रयत्नांपैकी होती. उमाजीने अगदी नुकतेच *८१५ मध्येही किल्लेदारीचे अधिकार उपभोगलेले होते. ते त्याचे अधिकार इंग्रजाचे राज्य येताच संपुष्टात आले होते. खरे आणि त्यांचे सहकारी याना इग्रजांच्या सत्तेमुळे आपले हक्‍क आणि मत्ताही बुडतील अशी भीती वाटली. म्हणून त्याना इंग्रजाच्या राज्याचा राग जाला आणि त्मानी वड केले, त्यांच्या या उठावण्या सह्याद्री पवंताच्या दोन्ही बाजूला झाल्या आणि त्याना पकडण्यात येऊन देहदडाचे शासन होईपर्यंत त्यानी महाराष्ट्रात एकच खळवळ उडवून दिली,

री थासुदेव बळवंत फडके

माच महिन्यात्त आदल्या वर्षी मुंबईहून ठाण्यापर्यंत सुरू झाठेला लोहमागं पुढे फल्याणपर्यंत नेप्मात येऊन त्याचे अनावरण झाले. त्याचे वृत्त वरील पत्राने पुढील दब्दात प्रसिद्ध केले. '"कल्याणहून मुंबईपयंत रेल्वेची गाडी तारीख रोजी म्हणजे गेल्या मंगळवारी चालू झाली. त्या समारंभास नेक नामदार गव्हर्नर साहेब फौन्सलदार नगरे पुष्कळ साहेब लोक मडमा पूर्व दिवशी ग्राडीत वसून मुंबईहून फल्याणास गेल्या. नंतर तेथे खुपीची मेजवानी झालो एतद्देशीय मौज पहाण्या- करिता सणाच्या दिवसाप्रमाणे उत्तम पोपाख करून जमले होते.” *

आणखी एक वर्षाने हा लोहमार्ग पुण्पापर्यंत गेला, तेव्हा या चमत्यवरावर “पुणे दाहरामध्ये इंग्रजांने केला कावा ।। लोखंडाच्या सडकेवरून आगगाडी घेते धावा ॥” अश्या तर्‍हेची बायकांची ग्राणी झाली. कित्येक दिवस रिकामटेकड्या लोकांना गाडी पहाण्याचा उद्योग लागला. ज्याच्यात्याच्या तोंडात आगगाडी, आगगाडीचे चकर, ठेसन ६. शब्दच होते. कित्येक लोक चेैनीने खडकीपर्यंत गाडीत बसून जात,

आपले राज्य गेल्याची प्रतिष्ठित लोकांनाही खंत वाटत नव्हती. मराठ्यांकडून हिंदुस्थानचे राज्य घेणाऱ्या माऊंट स्टुअटं एल्फिन्स्टनच्या आणि त्याच्या गोतावळघाच्या मनोरंजना्थ १८२५ मध्येही नाचगाण्याचा कार्यक्रम ठरवून त्याला त्या कार्यक्रमाला बोलावण्यात वाळांजीपंत नातू कशी धन्यता मानत होता ते एल्फिन्स्टननेच सांगितले आहे. बाळाजीपंत १८५० मध्ये मूर्‍यू पावला. तरी त्यानंतरही त्याच्या मुलाने तो शिरस्ता पाळण्याचे सोडले नाही. मराठी वृत्तपत्नांनीही त्प! वृत्ताला ठळकपणे प्रसिद्धी दिली आणि म्हटले : “येथील एजंट साहेबांना श्रीमंत बाळाजीपत नातूंच्या विरंजीवांनी आणि श्रीमंत कुहंदवाडकरांनी मेजवान्या दिल्या.” आपली येथील राज्यव्यवस्था चालविण्यासाठी इंग्रजांना लिपिकांचा भरणा हवा होता. तेव्हा त्यासाठी उपयोगी पडेल, अशी इंग्रजी शिक्षणाची पद्धत या देशात त्यांनी सुख केली. असे शिक्षण देणार्‍या त्यांच्या शाळातून एक नवाच सुशिक्षत कामगःर वर्ग नर्माण होऊन त्यांच्या कार्यालयातील कनिष जागांवर काम करू लागला. वरिष्ठ जागांवर मात्र त्यांना फक्त काही वेळाच पदोन्नती मिळत असे. अश्या जागांवरचे हे सुशिक्षित लोक मग एखादा साक्षात्कार झात्याप्रमाणे म्टुणू लागळे, खरोखर आपल्या उद्ारासाठीच ही राज्यक्रांती घडून आली आहे! परतत्र महाराष्ट्राला आपल्या राज्याच्या या दिखाऊ तेजाने झुलविण्याचा इंग्रजांचा आटोकाट प्रयत्न एकीकडे चाळू असता, आपली नवो राजवट झुगारून देऊन स्वातत्र्याची लालसा निर्माण करणारी स्फूतिस्थाने असलेले स्वातत्र्याचे अवदेव भराभर उखडूत टाकून नप्द करण्याचा सपाराही इंग्रजानी चाछविला. १८४८ मध्ये छॉर्ड डलहौसी हिंदुस्थानचा मह्ाराज्यपाल (गव्हूनंर-जनरल) झाला आणि वरील

अ२>-2>>>>>> “ज्ञानप्रवाश' : दि. ८मे १८५४

स्वतत्र महाराष्ट्राचा अस्त

धोरणानुसार त्याचा राक्षसी हात त्या गादीला अस्सल वारस नाही या कारणावरून प्रथम शिवछत्रपतीच्या परपरागत चालत आलेल्या सातार्‍याच्या गादीवर पडला ! ज्या सिंहासनाची महाराष्ट्राने भक्तिभावाने पूजा केली होतो, ते सिह्ासनच विदेशी छोकांच्या भाक्रमगाच्या जबडभात नप्ट झाले! त्यानंतर पुढील आठ वर्षात डलहोसी- च्या साम्राज्यपलोभी राजवटीत त्याच कारणास्तव अयोध्या, नागपूर आणि झाझी- सारखी अग्रगण्य संस्थाने इंग्रजी राज्यात समाविष्ट करण्यात आली. डलहोसीच्या या राक्षसी कृत्यांनी हिंदुस्थानातील राजपुरुप प्रक्षुब्ध झाले.एतददेशीय लोकांच्या चालीरीतीं- वरील आणि धामिक भावनांवरील इग्रज सरकारच्या अत्याचारी छृत्यांमुळे त्यांचा हा प्रक्षोभ अधिक तीब्न झाला आणि लढा दिल्यावाचून हिंदुस्थानाच्या आलेण्यावरून नामशेप व्हावयाचे नाही अश्या दृढ निशवयात त्याचे परिवर्तन झाले !

' दुसरा बाजोराव ब्रह्मावर्ते येथे १८५१ मध्ये मृत्यू पावला. त्याने वेशगावच्या भट घराण्यातील धोंडोपंत नानासाहेब या नावाचा एक पाणीदार मुलगा दत्तवः घेतला होता, बाजीरावानंतर त्याची वाषिक आठ लक्ष रुपयांची नैमणूम* भापणास मिळावी म्हणून नानांनी इंग्रज सरकारकडे मागणी केली. पण जेथे विस्तीणं राज्ये- सुद्धा दत्तक वारसाना नाकारली गेलो होती, तेथे अशी राजकीय नेमणूक अद्या वार- सांना इंग्रज सरकार चालू ठेवण्याची शक्‍्वताव नव्हती. इंग्रज सरकारने म्हणूनच नानांचो ही विनंती धुडकावून लावलो. परकोय सरकारने आपल्यावर केलेल्या या

अन्यायामुळे त्या सरकारविरुद्ध लडाई करून स्वातंत्यासाठी खड्ग उासण्याचा नाना- साहेबाचा निश्‍चय अधिक ठाम झाला.

नानासाहेबांच्या या निश्‍चयाच्याच वेळो अयोध्येचा नवाव, आणि बेगमा, झाशीची राणी लदमीवाई आणि इतर राजपुरू्प मांचाही तसाच निश्‍चय झाला आणि त्या सर्वांनी १८५७ च्या राष्ट्रव्यापी स्वातत्र्ययुद्धाचा आराखडा आखला. तो पर्ण- पणे प्रत्यक्षात येता, तर सवं हिंदुस्थान सहा महिन्यात स्वतंत्र होता! ि

पण या राष्ट्रोय क्रातीची पहिली ठिणगी नियोजित दिवसांच्या कित्येक दिवस आधी पडली आणि १० मे १८५७ च्या संस्मरणीय दिवशी मीरत येथे सत्तावन- च्या स्वातंत्ययुद्धा | पेट घेतळा. त्याच्या ज्वालांत राजघानीमागून राजधानी पेटत ग्रेली. प्रांतामागून प्रांत स्वातंत्र्यासाठी 'वंड' करून उठले ! लक्षावधी हिंदुस्यान- बासियानी स्वातऱ्याप्रीत्यर्ये आपली सडगे कोठावाहेर काढली, बंदुका सरसावल्या आणि सहस्त्रावधी चीरपुरुपांनी आणि वीरागनांनी होतात्म्याचा आनंदाने स्वीकार केला ! इटालीमधील जवळजवळ समफालोन राज्यक्रांती सोडली, तर हिंदस्याना- तील १८५७ च्या क्ांतियुद्धात स्वराज्य आणि स्वघम यांच्यासाठी देझभक्तांनी केलेल्या त्यागाचा, सोसलेल्या हालअपेप्टाचा आणि दाखवलेल्या शौर्याचा जितका उत्तुंग कळस झाला, तितका दुसऱ्या कोणत्याही राज्यत्रातीमध्ये ज्ञाळेला इतिहासात

यासुदेध वळवंत फडके

आढळत नाही, च्रांतीचे जे चैतन्य आणि जी वित्तहारी दृर्ये फ्रेंच राज्यज्रांतीच्या वेळी पॅरिसमध्ये दिसली, तसले चंतन्य आणि तसलो दृ्ये ८५७ मध्ये हिवुत्थावातोल

कित्येक राजधान्यात दिसून आलो !

या उत्यानाला कित्येक पक्षपाती वृतोच्या युरोधिअन इतिहासकारानी (वड'

म्हणून संबोधण्यात धन्यता मानलेली आहे. विकत इतिहास लिहिणाऱ्यांमधील अव- वादभूत इतिहासकार सत्य तिद्ध करीत असेल, तर स्वतः युरोपिअनच असलेल्या जल्टिन मॅकार्थी यांच्या लेखणोतून उतरलेला पुढील उतारा तो उठावगी हे एक बंड होते,

या भ्रमाचा बुडबुडा फोडून त्याचे सत्यत्वल्य उवड करतो. जत्टिन मॅकार्यी म्हणतात -

1 घरच ॥०. छोणा8 112 500095 ४० 7105९ उ. 1९५०. वड ए0६ हया माहळाड गार पयर्वतु तपा, २९8७ 9 एणपाे पे8ी0ला 0 3७७७ ९०१10०९, ॥॥0०॥७] 1181100 छाव. एलाष्राण्पड मद्याबी[लांडाय घ्या: ाांडा एट्ट्पूयशा5 गाता. 'शा चृष्ण्णाथ च००्पा ताट छा€९85€९त टक्कापपते्ठञ ४४७ एप पा९ लाकाट९ 39900... णा, छट 18) 109 ठ्टाल्ति 1: इक्णा2 ०पश एण्पपवे हद्षश्‍ट कयाट पाट ए०५......... ४१॥८१1:६) शाटलाप; 500095) 'पा8व ठ्प्पाचे पा ला९ पाण्याशी, 3168१९0, ीव्छु च्यात एड, जयाते एट गापफ/ १९०३ वह्याजी७्ृणाटते 3२३0 ा९एणप0पला वाफ शवा! सा (18) उ९वलासत. धट उपायच 1111720711: ताट गोणपाट ष्टरा.........॥1९ उत्प छा. प्या. ल्माडणंठप्ा/ इलंटल्च खाट घाट छाट टपल्या गारपाशय5 र्ता पाडाला, भाचे ल्णाशलॉलत 8 णायधराठ पापा षा 8 आरध्रापिणा ची

डू चत उशाठ्ाठपड बाहा!" 1

(“त्यावेळी नुसते शिपाईच बंड करून उठले नव्हते. ते केवळ सनिकांचेच उत्यान होते असे मुळीच नाही, हिंदुस्थानांवरील ब्रिटिश सत्तेविरूद्ध एकत्रित झालेल्या सैन्यातील गार्‍हाण्यांचा, राष्ट्रीय द्वेषाचा, आणि धार्भिक ध्येयवेडेपणाचा तो परि- पाक होता. चरवी लावलेल्या काडतुसांविषयीचा तंटा ही एक योगायोगाची ठिणगी होती. जर त्या ठिणगीने ते पेटवळे नसते तर दुसर्‍या कोणत्या तरी ठिणगीने ते काभ केळे असते... (मीरत येथील सैनिकांना) एका क्षणात ञ[पला नेता, आपला ध्वज आणि आपले ध्येय सापडले आणि त्या सैनिक वंडाचे एका क्रातियुद्धात परिवर्तन झाले. प्रात.काळच्या प्रकाशात चमकणाऱ्या यमुनेच्या तीरावर ते जेव्हा «पोहोचले, तेव्हा त्यांच्यापैकी सर्वजणांनी नकळत इतिहासातील एक महत्त्वपुर्ण आणि आणिवाणीचा क्षण साघळा होता आगि त्या सैनिक बंडाचे एका राष्ट्रीय आणि घामिक युद्धात रूपांतर घडवून आणले होते ! ”)

---:->->->--- का जस्टिन मॅकॉर्यी -“ए ह्स्टिरी ऑफ आवर ओन टाइम्स,” खड रा, पू. ४६, ४७, ५०, ५१

चासुदेव बळवत फडके

निरपवाद धिःकाराचे समयंन कोणाही समंजस मनुप्याठा फरता येणे कठीण आहे. राजकीय क्षेत्रात अशी निराशामय विचारप्रणाठी महाराष्ट्रात ज्या काळी दिसत होती, त्याच काळात धामिक आणि सामाजिक क्षेत्रात दोन उल्लेक्तीय महापुढ्ष जन्माला आले. त्यांची दृष्टी द्रष्टयाचो होती. त्यांच्यायओो विष्णुबुवा ग्रह्मचारी या प्रलयात धर्माभिमानी पुरुषाचा जन्म १८२५ मध्ये कुलावा जिल्हपा- तोल शिरवलो गावी झाला. त्यांचे मूळचे नाव गोवले. ते पाच वर्षाचे होते तेव्हाच . त्यांचे वडील मृत्यू पावले. गरिबीमुळे ब॒यम शेतकाम, नंतर एका दुकानात नोकरी आणि नंतर ठाणे जिल्ह्यात कस्टम्स' विभागात त्यांनी नोकरी केलो. त्या वाळात धर्मग्रंथांचे वरेच वाचन आणि मनन त्यांनी केले. वयाच्या विसाव्या वर्षी धर्मोप- देशाचा त्यांना साक्षात्कार झाला. इंग्रजांचे राज्य आल्यावर हिदू धर्मायर आणि हिंदूंच्या चालीरीतींवर -स्त्रिश्‍वेन मिशनरी लोकांनी हल्के चढविण्याचा घडाका लावला. तेव्हा त्यांच्याविरद्ध वौद्धिक आगि संघटनेच्या क्षेत्रात विष्णुबुवांनी जी झुंज घेतली तो केवळ अपूर्व होती. १८५६ मध्ये त्यांनी मुंबईला प्रस्थान ठोकले. पुढे पंधरा वर्षे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर मिशनरी लोकांशी प्रकट वादविवाद करून त्यांनी कित्येक सभा जिकल्या भागि अनाथ हिंदू मुलांची ख्रिश्चन धर्मात होणारी बाटवगूक थांबवून टाकली, ,महाराष्ट्रात मिशनर्‍यांना त्यानी याध्माणे नामोहरम केले त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाची कित्येक पुस्तके लिहिली. त्यातील पुरोगामी विचारसरणी पाहून मन थक्क होते. १८७१ मध्ये ते मुंबईलाच काळपुळीच्या विका- राने दिवंगत झाले. त्यांच्यासारखा विद्वान, विच्नारंत आणि छोककल्याणासाठी झटणारा पुरुष त्याआधी झाला नाहो. ज्योतिबा फुले या- दुसऱ्या महापुरुषाचे, मूळ घराणे माळी जातीचे आणि सातारा जिल्ह्यातील खातगूण या गावचे. त्याचे मूळचे आडनाव गोऱ्हे. पण इत- .रांच्या छळामुळे ते धराणे पुण्यास आल्यावर त्यांच्या घरचा फुलांचा पुडा पेशव्यां- कडे जाई, म्हणून त्याचे नाव फुळे पडळे. तेथेच १८२७ मध्ये ज्योतिवा जन्मले. त्यांना ठहानपणापासून शिक्षणाचा नाद होता आणि त्यामुळे ते इंग्रजी शाळेतही जाऊ लागले. या शाळेत त्यांच्याहून ' तीन 'वर्षांनी.मोठे असलेले सदाशिव वल्ठाळ शोवडे त्यांचे सवंगडी बनले अ(णि पुढे सहकारीही. त्यांचा लहानपणाचा पिंड देश- भक्ताचा होता. त्यामुळे धासुदेव वळवंत फडके यांचे गुरू लहुजीबुवा यांच्याकडेच ते गोळीबार, दांउपषट्टा इ” गोप्टीही शिकले. “या गोप्टी इंग्रज सरकारला पालथे घालण्याच्या उद्देशाने मी शिकळो.व या कामी मला सुधारल्या भट विद्वानांपासून स्फर्ती मिळाली होती,” असे त्यांनी 'गुळामगिरी' नामक आपल्या पुस्वकात लिहून ठेवले नाहे. १८४७ मध्ये आपले दिक्षण पुरे करून ज्योतिबा घाव वावरू लागले तेव्हाच त्यांना हिंदू समाजातील जन्मजात जातिभेदांचा अपमानास्पद प्रत्यय आला. घरिष्क वगातील ब्राह्मण यासंवंधात उच्च स्थान घेऊन दसले आहेत, ते खालच्या

स्वतत्नत महाराष्ट्राचा अस्त्र

जातीतल्या लोकांच्या अज्ञानामुळे होय, अशी निर्चिती होऊन ज्योतिवांनी अस्पू- शाना आणि त्यांच्या स्त्रियांना सुशिक्षित करण्याचा निश्‍वय केला. आणि (८४८ मध्ये त्यांनी वुधवार पेठेत ब्राह्मण वस्तीत भिडयांच्या वाडयात त्यांच्या शिक्षगा- साठी मुलींचो शाळा काढली. त्या शाळेत शिकवण्याला स्प्रो शिनिका कोठून मिळणार? तेव्हा त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई यांनाच शिक्षित करून या शाळेत विद्यादानासाठी सहकारी करून घेतले. त्या कार्यात सावित्रीबाईंना 'सुशिक्षित' समाजाची हेटाळणी आणि छळही सोसावा लागला. पण तो त्यांनी सोसला. ज्योति- बांच्या या कृत्यामुळे प्रत्यक्ष त्यांच्या वडिलांनाही राग येऊन, त्यांनी त्याना घरातून घालवून दिले. तरीही ज्योतिबांनी पुढे अस्यृश्यांकरिता नानाच्या पेठेत दुसरी शाळा काढलो. त्या काळात हा ध्येयनिप्ठ आचार प्रशंतगीय नव्ह्ता भत्ते कोग म्हणेल? गिक्षणाच्या या प्रसाराप्रमाणे जातिमेंदावरही ज्योतिगानी मर्मी प्रहार केले. “मी कोणाच्याही घरी अन्नग्रहग करीन,” अशी प्रकट प्रतिज्ञा त्यांनी केलो. अज्ञानात वावरणाऱ्या समाजाला या मार्गाने वर आणावे म्हणून शेवटी २४ सप्टेंबर १८७३ ला त्यांनी 'सत्यशोधक समाजा'ची स्यापना केळो आणि त्याच्याद्वारा निघनावर्यंत आपले कार्य चालू ठेवळे. त्याची वरिष्ठ वर्गाविपयीचो काहोदो दवेपपुण वृत्ती सर्वसमत होण्यासारखी नसली, तरी मतनुप्मामनुप्यातील समानता प्रस्यामित वरण्या- साठी त्यानी केलेली आंदोलने ही सस्मरणीय होती. पण अश्या पुरुषालाही शेवटी विपक्नावस्थेत आपल्या जातिवांधवाकडूनही विशेप वास्तपुस्त होताच २७ नोव्हेंबर १८९० ला देह ठेवावा लागला,

धर्भकारण किंवा समाजकारण याच्यामध्ये हिंदी लोक अशा रोतीने चाच- पडत असता त्यांच्या राष्ट्राची अवस्था काय होती? ते अजून एकसंघ आणि एकात्म राष्ट्राचे घटक म्हणून एकजीव झाले नव्हते. काँग्रेसचाच जन्म मुळी १८८५ मध्ये झाला. तेव्हा भावी काळातील राष्ट्रीय भावना अजून तीव्र आणि ज्वलंत दनल्या नव्हत्या हे काप सांगावया पाहिजे ?

सामाजिक परिस्थिती आणि समजुती हृदयविदारक होत्या. शिक्षणाचा प्रसार इतका अल्प होता की, हा एक दोन किवा तीन इग्रजी 'बुक' शिकला आहे अक्या शब्दात शिक्षण मोजले जात असे.इंग्रजी पाचवी इयत्ता उत्तीर्ण होताच मध्यमवर्गीयांचे शिक्षण बहुधा सपे ! 'स्कूळ फायनळ' नावाची परीक्षा देणे हे एक शिक्षणाचे पुढचे पाऊल समजले जाई आणि मेट्रिक्युलेशनची परीक्षा होणे हे विल्ेप प्रावीण्य समजण्यात येई- काही इयत्ताचे शिक्षण संपवून मध्यमवर्गाचे कोक अगदी भंतोयाने व्यवसाय म्हणून सरकारी नोकरीत शिरत !

साहित्य असे फार उपलब्ध नव्हतेच. साहित्यिकांची वरीच मोठी ज्ञेप म्ह्णजे इंग्रजी पुस्तकांचे भाषांतर करणें हीच असे. रापो व्हिक्टोरियाच्या स्तुतीपर लिहि-

१० वासुदेव बळवंत फडके

लेल्या कविता क्रमिक पुस्तकात चुकता छापल्या जात. त्या मोठ्या आवडीने शाळांतून म्हटल्या जात आणि त्यांचा फोणाला विशेष रागही येत नसे! तथाकथित उच्चवर्णीप ब्राह्मणांना आपण शिवून किवा त्यांच्यावर आपली सावली पडू देऊन विटाळले तर ते पाप होय, असे तयाकसित अस्पृश्यांना आणि निम्न श्रेणीच्या मध्यमवर्गीयांना स्वत.छाच वाटे. मुसलमानांचा आणि ह्मिश्‍धनांचा स्पशं झालेले अन्त भक्षण करणारे लोक आपली जातच गमावून वसत. भाणि त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार पडत असे. आधुनिक विज्ञानाच्या चमत्कारांविययी तर स्तभित करणारे अज्ञान पसरलेले होते. क्ग्णाईतांचे चिताप्रस्त॑ नातेवाईक ती आपत्ती शरीरिक विकृती मानता भुताखेतांची बाधा मानोत, क्ग्णाईतांना ओमधे द्यावयाचे सोडून भगतांकडे किवा भुते काढणार्‍या वुवांकडे किवा बायांकडे धाव घेत. त्यांच्या मंत्रांनी किवा उताऱ्यांच्या विधीनी ईइवराची कृपा संपादून किंवा अंगातील भुते हाकलून देऊन . चह्णाईतांना वरे करण्याचा प्रयत्न करोत ! याच भ्रामक समजुतीमुळे १८५३ मध्ये जेव्हा आगगाडी प्रथम सुरू झाली तेव्हा तो ओढणारे कोणतेच साधन दिसत नाही तर भूतपिश्ाच्चेच ती हाकलीत असावोत, अश्या खर्‍या संशयाने आगगाडीच्या भयावह आवाजाच्या वाप्पंत्रापुढे लोक त्या पिशाच्चाना प्रसन्न करण्यासाठी मुवतपणे नारळ फोडोत. कित्त्येक म्हाताऱ्या भोळ्या सात्विक बायका आगगाडी पा हिली म्हणजे तिला नमस्कार करीत. आगगाडीस देवगाडी मानून तिची पूजा करीते. भेटोस नारळ, सुपारी, पैसा घेऊन जात. आत बसण्याच्या वेळीही नवस करीत. 'आगगाडीने दर कोसास एक बळी घेतला, महाग्राई झाली' असेही काहीजण म्हणत. अशा परिस्थितोत राजकीय आंदोलन हिंदुस्थानात आणि महाराष्ट्रात नव्हतेच, आणि स्वातंत्र्य हा शब्दसुद्धा सर्वाना वजं होता. त्यामुळे राष्ट्रीय भावनेच्या एखाद्या माणसाने दुसऱ्याला रस्त्यात हटकून विचारले को, “अरे, आपला देश इतर देश!- प्रमाणे स्वतंत्र अमू नये काय? स्तातत्र्य हा आपलाही हक्‍क नाही काय? मग ते परत मिळविण्यासाठी आपण का प्रयत्न वरू नये? ”तर त्याला उत्तर मिळे, “आपला देश स्वतंत्र करावयाचा? इंग्रज सरकार उलथून पाडावयाच? छे! भलतंच ? काय वेड लागलं आहे?” इगप्रजाचे राज्य हे अज्ञा रीतीने स्थिर होते असेच नाही, तर ते हादरवून सोडावे असेही त्यांच्या टाचेखाली भरडल्या जाणाऱ्यांना वाटत नव्ह्ते! अह्या अबस्येत एखादा स्वातंत्र्याकाक्षी पुरुप जे्हा मागे दृष्टी टाकीत अले तेव्हा नुकत्याच होऊन गेलेल्या एका क्रांतित्रयःलाच्य़ा अपयशाचा घो परिणाम त्याला

ना. वि. जोशी : “पुणे घह्राचे वर्णन,” पु. वर६

स्वतंत्र महाराष्ट्राचा अस्त ११

दिसे! पग त्या अवयशाच्याही पलोकडे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचे जे मनोवेधक द्श्प चमकताना दिसे, त्याचे मात्र अशा पुण्याला तरीही आकर्षण वाटे!

स्वतंत्र महाराष्ट्राच्या अशा स्वप्नात दंग असलेल्या पुरुषांत महाराप्ट्राचेच काय, पण हिंदुस्थानचे आद्य क्रातिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे नाव अग्रगण्ध आहे. त्यांच्या रोमांचकारी जीवनाचा वृतांत त्यामुळेच आपल्याला असामान्य गा. मनोहर वाटतो ! म्हणून तो इतक्या कालावधीनंतर जितफा दवय झाला तितव 1

पुढे ग्रथित केला आहे.

भकरण ररे कुलवृत्त, जंन्म नि वालफण

11 शाप ण0९?ए९1॥116855, ०८ घटा गाघार९01055, उण एग ल०पवेड ०! हाण पै० १९ ९०प॥ाट, गण्या 00 एशा० 5 ०प ए0णा8! किबे ॥॥1111)8)॥(:1:17/7101/11) हिंदुस्थानातील इंग्रजी राज्यसत्तेच्य़ा देपन्नासवर्यांच्या काळात महाराष्ट्रातील ज्या घराण्यांची नावे त्पांतील कुडुंबीयांनी राष्ट्रीय स्वातंग्यथज्ञात केलेल्या सर्वेस्व- होमामुळे विशेपत्वाने प्रसिद्धी पावली, त्यात कुलाबा जिल्ह्यात्तील फडके हे घराणे ठळकपणे चमकते. फडके हे घराणे मूळचे रत्नागिरीजवळ सहासात मंलावर असलेल्या . कुरघे या गावचे. त्यामुळे आपल्या आडनावापुढे ते कुरधेकर असे वर्णनं जोडीत असत. गुहागर येथील वाडेइवर हा या फडक्यांचा कुलस्वामी होता. त्याचभमाणे वाडेश्‍वरी, जोगेश्वरी ही त्यांची कुलस्वामिनी होतो. सुखवर्तू राहणीस आवर्यक इतक्याच स्थावर मिळकतीवर काटकसरीने दिवस काढणारे असे हे घराणे प्रथम होते. परंतु दैन्यावस्थेकडे कुटुंबाची स्थिती झुकल्यावर कोकण प्रांत सोडून देशांतर करण्याचा प्रसंग या कुटुंबावर आला. आपले कुरथे गाव सोडून त्या कुटुवातील लोकांना दुसरी कडे जाणे भाग पडले. ती मंडळी तेव्हा शिरढोण या यावी राहावयस आली नि पुढे तेथेच स्थायिक झालो. झिरढोण या गावाचा पूर्यी ठाणे जिल्ह्यात अंतर्भाव होत असे. पनवेल सोड- ल्यावर पुण्याच्या रस्त्यावर पाच क्रोद्यार्घांवर हे गाव ठागते.त्याच्या उत्तरेला पनवे- रूची खाडी आहे. तो टाकल्यावर दोन्ही बाजूच्या डोगरापर्यंत पसरलेल्या शेतातून जाणार्‍या रस्त्यावर कुलाब्याच्या थंडयार डोगराळ प्रदेशातील वारे वाहत असतांना 4 “स्मुर्ण विस्मृतिशीलतेमध्ये नव्हे किवा आत्यतिक नि.संगर रिथतीमध्ये मव्हे वर, वैभवाच्या मेघराथीचा परिवार मागे टाकीत भापल्या ईश्‍वररूपी घराहून आपण पेथे येतो र्‍वित्पम दडईतुवर्य

कुल्वृत, जन्म नि बालपण १३

भर दुपारच्या प्रह्रीही प्रवासाचा त्रास विदेव तापदायक वाटत नाही. पाच क्रोशा- धावर शिरढोणची कौलारू धरे दिसू लागतात. नि तो रस्ता पुढे दोन क्रोशार्धांवर एका डोंगरातून वाट फोडीत पुण्याकडे जातो. या ठिकाणच्या खिडीला कल्हई खिंड म्हणतात. या सर्थ प्राताला पूर्वी कल्याण प्रांत म्हणत असत. आणि शिरढोणच्या फडके घराण्यातील काही पुरुषांनी शिरढोणजवळच असलेले एक राजकीय अधिकार- स्थान वरीच वर्पे भूपविळे होते, त्यावरून त्या प्रांताचे एक प्रमुख अधिकारकेंद्र शिरढोणजवळ वसत असावे असे दिसते. फडक्यांचा शिरढोण येथी जुना भव्य वाड! गावात शिरल्यावर साधारण मध्यावर धराच्या वर्तुळाकृती ओळीच्या व्यासावर बांधलेला दिसतो. आणि त्यांवरून भावातील त्याचे वैशिष्ठ्यपूर्ण स्थान चटकन ध्यानात येते. तो वाघल्यावर मग बाकीची त्याच्याभोवतीची घरे उठवली गेली असळी पाहिजेत, असा आपोआप तके संभवतो, त्याच्या बाधणीच्या वेळी वापरलेले लाकूड केवळ प्रयासलभ्य असे आहे आणि त्याचा सुवकपणा साझ़ धनीच कलून घेऊ शकेल असा आहे. या वाडया- तच वासुदेव बळवत फडके याचा जन्म ज्ञाला. ्िरढोणकर फडवय़ांच्या या पुरातन वाड्यापुढे उभे राहून त्याच्याकडे पाहात असताना महाराष्ट्राच्याच काय पण हिंदु- स्थानाच्या आद्य क्रांतिकारकाच्या जन्मत्थानाचे आपण दशन घेतआहोत या विचाराने राष्ट्रवादी भावनाप्रधान मनात एका वेगळय़ा प्रकारच्या भावनांची खळवळ उडून जाते! या वाड्यात पिढ्यान्‌ पिढभा वसत आलेले फडक्यांचे धराणे चित्पावन भ्राह्मण घराण्यात भोडते. ते अविगोत्रीय आहे या चित्यावनांच्या उत्पत्तीविषयी निरनिराळचा आश्पायिका आहेत. त्यातीळ एकाप्रमाणे परश्रामाने भापल्या बाणाने समुद्र मागे हाटवून हा प्रदेश निर्माण केला आणि त्या परशुरामाचे हे तोक वंशज होव, या कथेवर विश्‍वास ठेवला किंवा त्या देवकयेवा अर्थ तो प्रदेश परणुरामाने नव्याने वसवला असा लावला, तरी इतक्रे खरे की, या चित्पावनांनी हिंदुस्थानच्या इतिहासावर आपल्या कतृंत्वाचा ठाम ठसा उमटवून ठेवला आहे. जन्मजात मोठे- धणावर कोणताही वुद्धिवादी माणूस अध विश्‍वास ठेवत नाही. इतिहासात ठळक दिसून येणारी गोप्ट म्हणूनच केवळ या गोप्टीचा निर्देश केला आहे. इंग्रज राज्यकर्त्यांचा आणि इतिहासकारांच्या दृष्टीतून ही गरोप्ट निसट क्षकली नाही. आणि त्यांच्याविरुद्ध उठावणी करणार्‍या काही देशभकतांना वरील वर्गाचे म्हणून निराळे काढून त्यानी त्यांच्यावर आपल्या लिखाणात बरीच झोड उठवली आहे. वडखोर जमात म्हणून त्यांना वेगळे काढून सर व्हॅलेंटाईन चिरोल यानी त्यांच्यावर निकराचा हृत्ला चढविला, त्याचा हा नमुना पहा. महाराष्ट्रातीद आदोलनाचे सनातनी प्रतिक्रिया (0701०१० 8९8ली!तया) असे वर्णन करून ते म्हणतात--

शश भु भासुदेव वळवत फडके

ष्णणाह झगा हयालेवे 0 जधाल्वेळ एर फड या 0२०09 शाचा )स्टट्ा, शात 5 डॉल्प९5॥ ष्टरिणिहाड शला तोएवणा फपणणे धट 011080७ छावीणा याड एणा० पडचे ग९एश' ऱिष्डाश्शा पड नि आरवाणोगाष्टर ॥९ ८0 ७० ७० पणा 195 [951 पयला पाळ झप पाह पशतीछालह र्ल ति फ0णा छाट एषा पाहले छावञ-" *

(“सनातनी प्रतिक्रियेचा बालेकिल्ला हा मराठांच्या दल्वनप्रांतात होता आणि भोंगळ साम्राज्य आपल्या मुठीत आठेळे आहे असा त्यांना विश्‍वास वाटतो वाटतो, तोच राजसत्तेचा त्याचा तो ठेवा आपण त्यांच्याजवळून हिसकावून घेतला, म्हणून आपली ज्यांनी कधीही गय केली नाही, अशा चित्पावन ब्राह्मणातूनच त्या प्रतिक्रिपेथे खंबीरातळे खंबीर अत्ते झुंजार योद्धे पुढे आले! ”)

दुसऱ्या एका ठिकाणी “ब्राह्मणशाही आणि दर्खनमधील राजद्रोह” मा शौपंकाः साली हेच महाशय लिहितात-

प्शाणा््र गावा णठालाड [टोफुवण्या छ्या) ९0199, 1९९९१, 8015: (0९ टाच ॥1910१४, पाला 185 णातण्या(ल्ता फलश्या एर श'ए९त वि पा पएयावा टचे ए९काड, पट्या ताले पया पाट वेणणाीा] 0 1९2 स्थापण देण्याला (0 १९ या. १59, झा पणरजिलाला जिव्वोतिला र्जा पद्चविशते एण्णळाचेड छोयांजा उपार, ह्या. पात्र ७९ पाडा 1: 5०2 १०७ 0९ ४प०एशच चन

फाश ०प, ट्याउच109 1९७01९0."

(“ दुसच्या करित्येकांमध्ये (चित्पावन ब्राह्मगांमध्ये) “कदाचित त्यांच्यातील बहुसंख्याक लोकांमध्ये, पेशव्यांचे 'राज्य नष्ट झाल्यापासून आजमितीपर्यंत गेली शंभर वर्षे, ब्रिटिश राज्यसत्तेविषयीच्या हेपाचो अखंड परंपरा टिकून राहिलेली आहे. ती सत्ता कधी काळी तरी नाश पावेल भाणि त्याचा स्वतःचा वरिष्ठपणा पनरपि प्रस्थापित होईल अशी दुर्दम्य आश्या टिकून राहिलेली आहे.”)

इंग्रजांविपपी या. लोकांनी बाळगलेल्या शत्रुत्वाविषयीचे या लिखाणांतील उदगार खरे असले, तरी ते शत्रुत्व आपल्या जमातीची सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्याच्या आशेने मनात बाळगण्यात आले होते हा निष्कपं मात्र चूक आहे. येणाऱ्या स्वातंत्र्यात लोकशाही राज्यपद्धदीचा वरचष्मा राहील आणि त्यात आपल्या जमा- तीला एकतत्री सत्ता मिळगार नाही हे कळण्याइतके हे लोक दूधखुळे नव्हते. ते लढले ते सर्व देशाच्या स्वातंञ्यासाठी लढले, एका जमातीच्या सत्तेसाठी नव्हे! चिरो- लनी इंग्रजांचा हा दृष्टिकोण विसाव्या शतकाच्या प्रारंभी प्रकट केला. पण इंग्रजांच्या मनात चित्पावन ब्राह्मणांविपपी अगदी प्रथमपासूनच हा ग्रह रुजलेला होता. सर व्हॅलेटाईन चिरोल : “इंडिया ओल्ड अँन्ड न्यू”, पृ. ११२

सर व्हॅठेटाईन चिरोल : “इंडियन अनूरेम्ट'" पृ ३९

कुलवृत्त, जन्म नि बालपण १५

आपल्या हिंदुस्थानातील अस्तित्वाकडे हे लोक मनातून अश्याच तिरस्काराने पाहतात, हे त्यांचे मत पूर्वीपासूनच बनलेळे होते. सर रिचर्ड टेंपल यांनी हिंदुस्थानात बरीच वर्षे नागरसेवेत धाळविठी होतो आणि पुढे तर ते मुंबईचेच राज्यपाल झाले, १८७९ मध्येच तेही म्हणाले होते:

प्पट एवातबशवाड णाच्ष्टाणा2 पाडा: इण्णार देवर, गाणा2 ठा 1९55 ९0९, 1९ छापा आवा] 02 "8902 (0 एटीएट, 17(0 113. चघ्चा॥:- त९७5 लाट पाट पिटा 0670च.

१. पिह पोप, ह्या. लडशाशएवर्या, शज पावक १८ पपण्पट्ा ॥॥९ 5९९5 ऐट्याचे ह्यात द्याय 12 50000 छपांला ड0 पाका ७श'$005 एस्हुकाचे या ४९1.

* मोगल ज्या विस्मृतीमध्ये गेले त्याच विस्मृतीमध्ये जाण्यास आपण ब्रिटिशांना फार पुढच्या भविष्यकाळात का होईना एक दिवस भाग पाडू असे या चित्पावनांना वाटते.

* आजूबाजूला नीट लक्ष असणार्‍या प्रवाशाने केव्हाही सकाळी पुण्याच्या रस्त्याने फेरफटका करावा आणि या पाहुण्याकडे कितीतरी लोक ज्या तिरस्काराने पाहतात तो तिरस्कार लक्षपूर्वक पाहावा.”

फडके घराण्यातील पूर्वज शिरढोण येथे निदिचत केव्हा आले ते सांगणे कठीण आहे, पण फडके यांची शिरढोण यथील प्रस्तुतची पिढी दहावी पिढी असावी अशी त्या पिढीच्या विद्यमान व्यक्तींची माहिती आहे. म्हणजे सरासरी त्तीनद्वे वर्षापुर्वी फडके घराणे शिरढोण येथे स्थायिक झाले असावे.

या तर्काला पृष्टी देणारे दोन पुरावे आहेत. एक म्हणजे फडके यांच्याकडे स्वराज्यात वदापरंपरागत असलेले कर्नाळा नावाच्या ज्या किल्ल्यावरचे अधिकारपद होते, त्या शिरढोणजवळ असलेल्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर उदूमध्ये लिहिलेले

जे लेख आहेत त्यांच्यावरून तो किल्ला मुसलमानी राजवटीतच किल्लेदार फडके याच्याकडे असावा हा तके संभवतो. दुसरा पुरावा स्वतः वासुदेव वळवंत फडके यांच्याच तोंडचा आहे. वासुदेव वळवंतांच्या सहकार्‍यांपैकी कित्येकांवर पुडे गटा- गटाने जे चार अभियोग झाले, त्यातील पळऱ्पे येथील लुटीत झालेल्या मनुप्यवधाच्या प्रकरणात फाशी गेलेल्या उम्या तुकाराम या अभियुक्‍्ताने न्यायाल्यांतील आपल्या निवेदनात सांगितळे-"'महाराजांना (वाघुदेव बळवतांना) आम्ही विचारलं-'आम्हाला इतक्या जणांना एकत्र आणून तुम्ही काय करायला सागणार आहात? 'तेव्हा महाराज म्हणाले- 'एके काळी आमच्याकडे होती,ती सर्द खेडी आम्हाला लुटायची आहेत. मी विचारले, 'तुमची खेडी याचा अर्थ काय ?' तेव्हा महाराज म्हणाठे “बादशहांच्या काळापासून ही खेडी आमच्याकडे इनाम म्हणून होती. * दि बाँबे गॅझेट! दि. १९ जुलै १८७९

यासुदेव बळवंत फडके

चर

यरील पुराव्यावरूनही शिरढोण येथे फडके घराणे कमीतकमी तीनशे, वर्पा- दूर्वीच स्थाधिफ झाले असले पाहिजे हे निऱचित होते. परंतु आज माहिती उपलब्ध आहे ती मात्र शिरढोणजवळील कर्नाळा किल्ल्याचे विरलेदारं असलेले किल्लेदार फडके म्हणून ओळपले जाणारे अनंतराव यांच्यापासूनच. होय ! कर्ताळघाची किल्लेदारी १८१८ मध्ये ततो इंग्रजांना खाली करून दिला जाई- पयंत अनंतरावांकडे होती. त्यामुळे त्यांना किल्लेदार म्हणत, हा किल्ठा गिरढोण- पासून दोन क्रोक्षार्धांवर होता. मागे उल्लेसलेल्या कल्हई खिडीतून जाताना सिंडी- च्या मध्यावर गर्द झाडीतून डाव्या बाजूला चढण्याला अवघड अशा डोंगराच्या रांगांपेफी एकीचा पायया अगदी रस्त्याला लागून येतो. एका चिघोळधा मोठया डोंगरावरचा हा किल्ला लांबून नुसते एखाद्या डोंगराचे शिखरच आहे असे घाटते. पूर्वी त्यावर जाष्याला रस्ता बांधलेला नव्हुता. रानमाळावरील अंगाला बिलगणाऱ्या रानवेलीच्या विस्तारातून दगडादगडावरून उडा मारीत आपण वर जाऊ लागलो की, डोंगराळ प्रदेशात आपण पूर्णपणे वेढले जातो. अशा परिसरामुळे भर दुपारीतुद्धा त्या वाटेवर गारवा भासतो. तुटलेले कडे आणि खोळ दऱ्या उजव्या हाताला टाकोत, टप्प्याटप्प्याने बर जात, डोंगर चढून झाला की, मा कर्नाळा किल्ल्याच्या काळय़ा तटाचे आपणास दर्शन घडते आणि दोन एक तासात आपण कर्नाळयाच्या प्रवेशदारासमोर पोचतो. समोर एक अतिसंय अरूंद नि चिचोळी अशी पडवया पायऱ्यांची वाट किल्ल्या- च्या प्रवेशद्वाराशी जाते. या प्रवेशद्वाराडा आता दारे नाहीत. त्याच्या दुबाजूस दोन बरून आहेत. त्या उघड्या तोंडातून आत शिरताच घतुप्कोणाकृती भितीनी दा£ होणारी पण छपरे नसलेली ओतताड दालने लागतात. त्यांतून कर्नाळा किल्ल्याची कार्यालये एका काळी थाटलेटी असत. ती टाकून पुढे गेले की, उंचच उंच स्तंभा. सारखा मोठ्या रुंदीचा निसर्गॅनिमित कठीण दगडाचा उपड्या प्रचंड षायलीसारखा दिसणारा, कर्नाळधाचा पर्वोच्च सुळका दिसतो. त्याला तिकडे बिड म्हणतात. त्याच्या वाजवे दोनच पावलांची वाट लागते. उजव्या बाजूला खोळ देरी आणि पलीकडे तश्षोच चिचोळी जागा सोडून त्या बाजूचीही दरी लागते. त्याच्यामागे मांगील दोन चरूज उभे आहेत. अशा'अवघड जागी हे किल्ले आणि तट जुन्या काळात पुर्वजांनी बांधले ते दीर्घ काळपर्यंत शत्रूला दाद देता आत रहाता यावे म्हणूनच ! अशा वेळी पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून या किल्ल्यात चोदा होद वांधळेळे असुन त्यात नैततगिक पाण्याचे झरे आहेत. त्यांच्यापंकी एक “काळोल्या” होद म्हणून प्रसिद्ध आहे. सिंहु- गडाच्या साधारण निम्म्या उवीवर असगार्‍्या या डोंगरी किल्ल्यावरून एका वाजला : खोनोली-पुण्यापर्यंतच्या प्रदेशावर आणि दुसऱ्या बाजूला अलिवाग आणि सेतपर्यंत- च्या भदेशावर सत्तेचा आवाका ठेवता येत असे. या किल्त्याला असे ममंस्थानाचे महत्त्व होते की, १६६५ मध्ये शिवाजीला औरंगजेबाला याव्या लागणार्‍या काही थोडया

फय पभ [रा घडशी २्ध्थ् 1७ [७१८०५ 1918914) : याव्या यू स्घ्ध्£

र्‍या

1;

हड 52213 > ७३

टे

ऐेडतीयिशकारावरोपयकेबाफी ; मिपार्यीवासपरममवतफभ्के - - वापुरेव वळवंनांचे लांच्या करमरतीरर गोतीसोग साग्यण्णे, वयाच्या ११ व्या वर्षांचे '-कुरसेकरंडातीपसोतीरर

- कअ अति हस्ताक्षर : व्ये्रवथरल्या _रनिशणतागि' 'लाविपेशजाजोमार्मंपयश ताबोपाच्यायाना त्यानी लिहिन ऱ्य व्या की | दिलेला लेल लेण | जागिपीतोलरलतीयाई आंगी माई $* व. पि कि

[साडी डाव्या बाजूस] पांडुरंग बळवंत फडके उजव्या बाजूस ] मधुताई फडके शो. तीतबाई कवे]

[अव्या बाजूस ] कारकोळपुर्‍्यातील * नरसोवाचे देऊळ,” त्याच्या आवारात वासुदेव वळवंतींचा शंत्रशिक्षणाचा वर्ग चाळे, [ उजब्या बाजूस वर] ख्या देवळातीळ समोर ्सिणाऱ्या जागी त्यांचे १९ बपे ब्रिर्‍हाड होते.

छो. टिळक; तहूापणचे छायाचित्र, वासुदेव बळवंतांचे ते एके काढी शिष्य हाते,

[खाढी] वासुदेव वळवंताचे पुण्यातील शेवटचे निवासस्थान: सचीवांच्या पिछाडीचा थट्रीवाल्यांचा (आता विऱ्र्‍्यांचा) वादा

जुन्या तपकीर गढीतील किबे वादा

छाया : वर्सत मोरे

महर्षि अण्णासहिव पटवर्धन

वेडात यांचा हात होता.

न्या. महादेव ग्ाविद रानडे चंडात हात असल्याचा सरकारचां यांच्यावर सराय होता.

रि

भ्षाराध्य देवत

1]

श्री द्त्त सावेजनिक काफा

ज़

वासुदेव ब्रळवंना

जि

प्यप्प्य्यमगाण्रच्य व्य तर

प्य्यसनय्य र्शी

डु वि रि रि शीं क्ट

स्वाक्षरी 2701

मोडी

नांची मो &>< वासुदेव बळवंतांचे वेडीटपत्र राहिले,

धारुदेव कळव वादे हृ पैयाने उभे

५६ ५६५५-३७

रि कड कनक ऱ् “के रि र)

सुगमावरचा पूळ

सा

छे

संगमावरचे पुण्याचे लया. वेळचे सत्र त्यायाल्य

छाया : वसंत मोरे

येरवड्याच्या तुरुंगातील जन्मठेपी्या बंद्यांच्या कोठड्या, जन्मठेपीची शिश्षा ठोठावल्यानंतर वासुदेव वळवंताना येथेच ठेवण्यात आलि हेते. (वर डाव्या बाजूस) नानाभार्ई हरिदास : न्यायाज्यांन यानी सरकारची बाजू मांडली, (मध्ये डाव्या बाजूस) महादेव चिमणाजी आपटे: सत्त त्यायाज्यात यांनीच वासुदेव वळंतांचा वेडरपणे धचाव फेल. (साळी डाव्या वाजू) चितामण पांडुरंग लाटे: सहाय्यक वकीळ म्हणून यानी न्यायोलयात निर्भयपणे त्यांच्या वचावाचे काम केले, [खाडी] येरवडा कारागाराचे प्रेवेशद्वार

- ककल) शीव सणा कणा

योत.

वा 3200100707)

पण्य. किन यय क्र

००५ ९... भरा

आगनावेने एडनला जाताना दिसणारा एटनचा विद्या छाय़ा : कणीद्र जागी

एटनचा तुरंग: या ठिकाणीच जन्मठेप काळ्या पाण्यावर वासुदेव चरवंनांनी अनन्वित हालअपेश भोगल्या आणि त्यांचे बलिदान झले.

तुरुंगवास आणि

२५२७. : 124 "> धुव ॥८४यद्ला

"> ८७००० 2 १३.

कनजी््च्

ची 1

बण

लापपणण चाक

टका

४०४ 1. की याक ककत ला

१८ >2

की शू र्क

कुलवृत्त, जन्म नि बालपण १७

किल्ल्यांपैकी आणि आम्याहून सुटका होऊन महाराष्ट्रात परत आल्यावर १६७० मध्ये त्याने परत घेतलेल्या काही थोड्या किल्ल्यांपैकी हा एक कित्ता होता." पुढे ' दुसर्‍या बाजीरावाच्या सासऱ्याला याच किल्ल्याची मामलत मिळाली होती.

- कर्नाळा दिल्ल्यावरील सर्वोच्चपद अनंतराव फडके यांच्याकडेच होते. अनंत- जाव हे वासुदेव वळवंतांचे आजोबा होतं. त्यांचा जन्म १७६२ मधला. ते दशग्रंथी ब्राह्मण होते आणि उत्तम वृद्धिवळपटू म्हणून त्यांचा मोठा लौकिक होता. ते आजा- नुवाहू होते. अनंतरावांच्या आधी फडके कुटुंबाची शेतीवाडी इनाम गावे सोडली तर फारशी नव्ह्ती. पण अनंतरावांनी ती साठ खंडी उत्पन्नाची होईल इतकी वाढ- ,विली. त्यांच्या वेळेस दुभती जतावरेच दोनशेपर्यंत फडके यांच्या दारी होती. ते स्वतः कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. पण आपल्या स्वतःची कामे नोकरचाकरांनी करावी हे त्यांच्या उद्योगी स्वभावाला मानवत नसे. ते ती स्वतःच करीत. त्यांच्या कष्टाळू स्वभावामुळे त्यांना वृक्षारोपणाची फार होस होती. आणि नवी नवी कलमे .लावण्याची आवड होती. त्यांनी त्यामुळे लवकरच अशा नव्याने लावलेत्या द्रोन तीन सहस्त्र झाडांची एक फळवागच निर्माण केली. त्या झाडात भांब्याची, चिचेची आणि काजूची शेकडो झाडे होती. आणि हेतुतः दुसऱ्यांच्या बागेतून आणलेली इतर झाडे होती. अशा झाडांच्या काही वागा फडक्याकडे अजूनही आहेत. कुडाव्याची वाग, चिकणी वाग, तळचावरची वाग अज्ञा नावांनी त्या ओोळतल्या जातात.

अनंतरावांचा स्वभाव करारी होता. ते शूर आणि धाडसी होते. वरीच वर्षे * कर्नाळघाची किल्लेदारी ग्राजविल्यावर १८१८ मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अस्त झाला तेव्हा इंग्रजांनी वर्नाळा किल्ला खाली करण्यास त्यांना सागितले. ती आज्ञा हाती पडताच अनंतरावाचा सताप आणि दुःख दोन्ही अनावर झालो. स्वातंत्र्यात वाढलेल्या त्यांच्यासारख्या अधिकारी पुरुषाप्त परकीयांनी आपत्याला अशी भाज्ञा सोडावी आणि आपण ती निमूटपणे पाळावी हे करे सहन होगार? त्यांनी ती आज्ञा पाहिली आणि त्यांच्या तोडून उद्‌गार गहेर पडठे, “किल्डा खाली करा? कोणाचा किल्ला जाणि कोण तो खाली करावयास सांगणार?” भाणि त्यांनी ती आज्ञा धडकावन किल्ला लढविण्याचा आदेस गडावरील आपल्या लोकाना दिला. परंतु जेथे सवध हिंदुस्थानच पराभूत होण्यास आता फारसा अवधी नव्हता, तेथे अनंतरावामारसा स्वाभिमानी परंतु असहाय्य किल्लेदार एवुलंता एक कर्ताळा किती दिवस लढवणार ? त्यानी तीन दिवन तो किल्का झडवला आणि चवथ्या दिवेशी इप्रजांच्या बलवत्तर सत्तेपुढे हार साऊन त्याना तो इग्रजांना साठी करून देणे भाग पडले. * इग्जांनी कर्नाळा जिकून घेतला त्या काळाचा इतिहासातील

१८ यासुदेव वळवंत फडके

उल्लेख या वृत्तांताशी जुळणारा आहे. ? अमनंतरावांचे जेप्ठ चिरंजीव वळवंतराव फडके हे १८२१ मध्ये जन्मले. त्यांच्या वडिलांच्या किल्लेदारीच्या अधिकारपदाचे वैभव ध्यानात असणाऱ्या भोव- तालच्या लोकांमध्ये त्यांचे कोतुक होत असे. आणि आता कोणताही तसा अधिकार फडके यांच्याकडे नसताही त्यांना लोक कौतुकाने 'सुभेदार' फडके म्हणत असत. "त्यांना आम्ही दादा म्हणत असू,” असे सांगून गो. कृ. फडफे म्हणाले, “त्यांच्यावेळेस आमच्याकडे एक मोठा धोडा होता. तो शुभदायी म्हणून सर्वाचा तो आवडता असे. दादा तर त्या घोड्यावर बसण्यात पटाईत होते. वासुदेव बळवंतानाही धोड्यावर बसण्याची कला लहामपणापासून अवगत झाली, तोही या धरच्याच घोडय़ामुळे.”€ बळबंतरावांचा विवाह कल्याण येथील विवनाथपंत बोरगावकर यांची कन्या भिकुताई हिच्याशी झाला, हे बोरगावकर घराणेही अतिशय थ्रीमंत होते. त्यांची दुसरी नावे जोशी क्रिवा वाडेंगावकर अशी होती." विश्वनाथपंत हे अप्पा बोरगावकर म्हणूनच प्रसिद्ध होते. बोरगावकरांना मोर्अण्गा आणि नारायणराव असे दोत मुलगे होते. भिकुताईचा वळवंतरावांशी विवाह झाला, तेव्हा त्याचे सासरचे नाव 'सरस्वतो' असे ठेवण्यात आले. सरस्वतीबाई या स्वर्पवान आणि स्वभावाने करारी वाई होत्या. याच दांपत्याच्या पोटी शिरढोण येथे कातिक शु॥ शके १७६७ या तिथीस म्हणजेच नोव्हेंबर १८४५ ला सायंकाळी पाचच्या संधीला महाराष्ट्राचे वित्यात 'आद क्रांतिकारक वासुदेव वळवंत फडके यांचा जन्म झाला. * अनतराव आता च्यांशी ग्ग्ट तपण्डा/ 1818 टगगाली एगाला ७10106 ०380 ७०5९०15, 800 १०१५५० एव वतस एजाला0 यांप 1००5 पिडा गि: वया 818, उरवपवर्छा ५0० ३०.” _ (“जानेवारी १८१८ मध्ये ३८० युरोपियन, ८०० एतद्देशोय पायदळ आणि तोफखान्याचे ग्राड घेऊन कर्नल प्रोयरने कर्नाळा, राजमाचो आणि काओरी हे महत्त्वाचे किल्ले जिकून घेतले ”) *ग्रॅसेटर भ्ॉफ दि बाँबे प्रेसिडेन्मी, खड वा, भाग रे, पृ परर गो. कृ. फडके वहोल यांचो माहिती. यासुदेव बळवताचे पहिले चरिव्रकार रा. ग. बोरवणकर यानी हो माहिती प्रसिद्ध केलोच आहे. पण एक जुने पत्न प्रस्तुत सेखयाच्या हाती आलेले आहे. त्यात बोरगाय$रानो स्वाक्षरीच विश्‍वनाथ जोथी अशी केलेलो आहे 0९ खक वासुदेव बळवंताना पकडण्याचे सर्वे प्रयत्न फसल्यांवर त्याना पकडून देणाऱ्यास किल्वा ते करणे * शकय होईल अशो माहितो देणाऱ्यास पारितोग्रिक उद्‌घोपिणार्‍्या मुवई सरवारच्या राज घोषणेच्या आघारे. वासुदेव बळवताच्या जन्मतिथोविषयो कोणत्याही साधनाच्या अभायी निर्शिचत- पणे काही सागणे प्रथम अवघड झाले होते. स्याच्या पुनण्यानी प्रसिद्ध केलेल्या त्याच्या छाया- चित्राखाली त्याचे जन्मवर्ष १८४६ असे दिले होते पण स्वत, वासुदेव बळवतांनी आत्मचरिवात * मी मोरजे शिरढोण तालुका पनवेल, जिल्हा ठाणे, इलाखा मुबई येथे शके १७६७ साठी फ्डके बुळात जन्मलो,” असे लिहून ठेवले आहे. त्यामुळे त्याचे जन्मत १८४५ हेठर लागून गोळ निर्माण झाला घण योगायोगाने वर इल्लेख केऊछेडी राजघोषया माझ्या पाहूण्याच आलो आणि त्या

कुलवृत्त, जन्म नि वालपण १९

वर्षांचे वृद्ध गृहस्थ झाले होते. मोठमोठी स्थित्यंतरे आणि उत्कर्षाचे नि दुःखाचे दिवस पाहिलेल्या या वृद्ध पुरुषास आपल्या नातवाच्या जन्माचे वृत्त कळताच केवढा आनंद झाला! शिरढोणकर फडक्यांच्या वैभवसंपन्न आणि इतिहासप्रत्तिद्ध कुळात जन्मास आल्यामुळे वासुदेव बळवंत हे जन्मवेळी काहीच वैशिष्ठ्य सांगता येऊ नये भसे किवा आगापिच्छा नसलेल्या कुळात जन्मलेल्या मुलाप्रमाणे जन्म घेत नव्हते. वैभवाच्या मेघराझीचा पसारा मागे टाकीतच आपण आपल्या ईशवरल्पी घराहून जन्म घेण्यासाठी येथे येतो, ही कब्युक्ती सार्थ करीत कोतींचे वंशलोण असलेल्या कुळात ते जग्म पावले होते. त्या दिवशी नातवाच्या जन्मानिमित्त शिरढोण येथील फडक्यांच्या भव्य वाड्यात अनतरावांनी आभंदोत्सव साजरा केला. आजूबाजूच्या पंचक्रोशीतही त्या जन्मोत्सवामुळे आनद पसरला. फडके घराण्यातील आजोबांप्रमाणे वासुदेव बळवंताच्या आईच्या घराण्यातील त्यांच्या दुसऱया आजोवांनाही तसाच अवणंनीय आनंद झाला. शिरढोण येथील आनंदोत्सवात आपल्या कुटुबियांसह त्यांनीही भाग घेतला. लहानपणी अडीच वर्षांचा होईतो वासुदेव शिरढोण येथे होता. नंतर मात्र कल्याण येथे आजोळी तो राहू लागला. अप्पा! बोरगावकर आणि अनतराव फडके या दोघा आजोबाना आपल्या नातवाचे अतिशय प्रेम होते. त्याचा गोरापान वर्ण, बाळसेदार शरीर, सरळ नाक आणि निळसर पाणीदार डोळे पाहून दोघांनाही प्रेमाचे भरते येई. कल्याण येये राहावयास आल्यापासून आजोवांप्रमाणे आजीचाही (आईच्या आईचाही) वासुदेवाळा फार लळा लागला. या त्याच्या आजीचे नाव आनंदीबाई असे होते. त्या वेळी त्याने मारलेल्या 'आई' या हाकेनं त्या धरात मोठी फसगत होई. कारण, वासुदेवाचे दोन मामा आणि त्यांची आई ही सर्व आपल्या आईलाही “आई' म्हणूनच हाक मारीत असत, त्यामुळे आपली आई आणि आजी यांचा पृथक्‌ निर्देश दर्शविण्यासाठी ' माझी आई” आणि 'मामाची जाई अशी दोन निराळी सबोधने वासुदेवाने लवकरच शोधून काढली आणि लहान म्‌ कित्येकदा ज्या संबोधनाचा आईला हाक मारताना वापर करतात, तो करून पुढे पुढे तर वासुदेव लहरोत आला म्हणजे आईला इतरांभ्रमाणे सरळ सरळ भिकुताई ' किवा 'सरस्वती' अशा नावानेच हाक मारी.'११ कित्येक धरात अनुभवास येणारा हा प्रकार पाहून वासुदेवाच्या बालपणाच्या या मोठेपणाच्या अधिकारामुळे त्याच्या घोपणेत वाशुदेव वळवताचे जन्मवर्षच काय, पश जन्मदिनाझ्हे दिलेला आढळला. तो अर्थातच वासुदेव वळवताचा खरा जन्मदिनाक होय त्याचप्रमाणे त्याच्या एका चरिवात त्याचा जन्म वल्याण येथे झाला असे म्हटके आहि तेही वासुदेव वळवताच्या आत्मचरित्रातील वरोळ विधाना- वतन खोटे ठरते. ११ वासुदेव बळवताचे “आत्मचरिव'

२० 1 वासूदेव वळंवंत फडके

आशोवांची कोतुकाने हसता हसता पुरेवाट होई! कल्याण येथे आजोळी बाजोवां- प्रमाणेंच आजीचे आणि इतरांचेही वासुदेवावर फार प्रम होते.

पण मधून मधून अनंतराव त्याच्यासाठी बोरगावकरांकडे अगत्याने वोलावणे पाठवोत, तेव्हा भात्र त्यावेळेपुरती धासुदेवास गिरढोणची वारी घडे. अशा धावत्या भेटीत तो घरी आला म्हणजे त्याच्या सुदृढ शरीराकडे आणि तेजस्वी रुपाकडे पाहून त्याच्या दुसऱ्या आजोबांनाही मोठा आनंद होई. कौतुकाने त्याला ते ' छकड्या ' या आवडत्या टोपण नावाने हाक मारीत. वासुदेवाच्या अगी टहानपणी हृडपणा पुप्कळ होता. तो पाहून त्याच्या वडिलांना याचे पुढे कसे होईल अशो निता अनेकदा वाटल्यावाचून रहात नसे. त्याने फार द्वाडपणा केला तर ते त्याला रागेही भरत. आणि त्याच्याकडून प्राथमिक मुळाक्षरे इ. वळवून घेण्याचाही प्रयत्न करीत. त्यामुळे वासुदेवाला धाक भसा हा वडिलांचाच काय तो होता. मुळाक्षरे तर त्यावेळेला मुलांना शिकवावी लागत ती दगडी पाटीवर नव्हे, मग आताप्रमाणे वहोवर * शिसपेन्सिलीने कुठची? त्यावेळी असत त्या धूळपाटया. पाटीवर पसरलेल्या विट- कराच्या मऊ धुळीच्या धूळपाटीवर तांब्याच्या काडीने त्याला ती गिरवावी लागत. * पण त्याचा वचपा, अशा मुलांविपयो माताना मदाच वाटते, तसे त्याच्या आईचे निर- तिझ्य प्रेम भरून काढीत असे. वासुदेव बळवत म्हणूनच म्हणतात, लहानपगा- पासून माझेवर वापाची प्रीती कमीच असे. आईची मात्र प्रोती सव भावडापेक्षा फार असे. १२ वासुदेवाचे वालपण अश्या कालक्रमात जात होते

वासुदेव बांलपणाचे दिवस नशा प्रकारे घालवोत असता त्याच्या वयाच्या *. सहाव्या वर्षी अनंतरावानी त्याची थाटाने मुज केळी. पण सवीन बटूचे त्या

बुंधनातील कुतूहल तो दाखवू लागला, तोच पुंडे तोनच वर्षानी अर्नंतरावाना एक अपघात झाला. ते आता व्याण्णव वर्पाचे झाळे होते. पण आपल्या उद्योगप्रिय स्वभावामुळे आपला व्याप ते कमी करोत ना! अशाच धांदलोत एक दिवस पडून त्यांचा पाय मोडला. या शारोरिक आपत्तीमुळे त्याची कप्टप्रियता मात्र मुळीच कमी झाली नाही. अपल्या नववृक्षारोपणाच्या उद्योगात त्याही कधीच खंड पडू दिला नाही. ते पुढे डोलीतून आपल्या उद्यानात फिरू लागळे. आणि झाडाची नवीन नवीन रोपे लावण्याचा आपला उद्योग त्यांनो तसाच चाठू ठेवला. त्यांच्या या फेर- कटक्याच्या वेळी वासुदेव कधी आसपास असला आणि अण्णा हो झाड कशाला आणखी लावता? असे त्याने विचारे तर त्यानी उत्तर द्यावे, माझ्यामागे माझ्या मुलांनी अक्षय श्रीमंतीत रहावं, माझ्या व्जांना सुख ाभाव आणि त्यांचा उत्कर्ष व्हावा म्हणून भावी पिढ्यांसाठी भी ही सोय करीत आहे.

मुंज झाल्यावरही वानुदेवाचा ह॒डपणा थांबला नाही. त्याचे अभ्यासाकडे ६२ वासुदेव वखवतांचे 'आत्मचरिव

कुलवृत्त, जन्म नि वाठपण २१

दिज्षेप लक्ष नसे. वडील माणसाच्या प्रेमामुळे आणि वोरगावकरांसारख्या श्रीमंत कुटुंबात मिळणाऱ्या प्ुष्टिदायझ आहारामुळे त्याचे गरीर मात्र अधिकच सुदृढ बनत गेळे. थार वर्षाचा असताना पाऊण वेर दुध तो लीळेने पचवत असे. ते त्याचे मूळचे प्रकृतिमान वाढत्या वयात अधिक दणकट वनत गेले. पण' सातव्या वर्षापर्यंत त्याने धुळाक्षरे किंवा वाराखडयाही पुऱ्या देल्या नाहीत. कोणी अभ्यासाचे नाव काट्ताच ढांब कोठेतरी पळ काढावा अशी त्यांची रीतच ठरळेली असे. वाहेर वैलां- च्या गाड्या मनसोक्त उउवाव्या; काही वेळा सकाळी जे घराबाहेर पडावे ते 'मध्यान्हापर्यंत धरी परतही येऊ तये, बाहेर केळेल्या तोडकरपणापायी सवंगड्यांच्या कागाळया कित्येकदा आाईपर्यंत जाण्याद्तऊी दांठयाई करावी आणि पग गिक्षा चुकविण्यासाठी ओसाड पडडेल्या घरातून किवा अडगळीच्या ठिकाणी लपुन बसावे असा त्याचा नित्यक्रम होता बैलगारी उडविण्याची त्याला भतिग्रय होस असे. त्याच्या हूडपणामुळे वळअतरावांना जी चिता लागळी असेल ती असो ! पण बोरगाव- कराकडे माम त्याच्या दांउगाईचे त्याच्या रागात ववचितच पर्यवसान होई! आपल्या या उपद्व्यापी नातवाचे हड पुरविण्यासाठी त्यांनी त्याला एक छोटी वोकडाची नवी ग्राडी आणूत दिली. त्या गाडीतून मग मोठ्या डोलाने वासुदेव प्रह्र न्‌ प्रहर हिंडे ! वासुदेबाचे हे बंडखोर वालूपण आणि हा हृडपणा त्याच्या भावी बंडखोर आयुष्याकडे पाहूता अगदी साहजिक ठरतात. पुढील आयुप्यात असामान्य पराक्रम गाजवून गैठेल्या पुरुषाचे बाढपण अशा दांडगाईच्या कृत्यानी भरलेले पुष्कळदा आढ- ळते. फ़रॉन्सिस द्रेकची रवर क्रिटिते (एवा जॉर्ज वॉशिग्टनची कुऱ्हाड ही या नियमाची उदाहरणे होत. वासुदेवाचा हा हृडयणा त्याच्या घरच्या वडील माणसांची काही वाही वेळा फारच धादल उडवी. त्याच्या चितेमुळे सरस्वतीबाई कित्येकदा चिताग्रस्त मृद्रेने सध्याकाळपर्थंत तो धरी सुसख्प परत येण्याची वाट पाहत वसत. अश्याच एका वेळेस पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या, कल्याण येथील उल्हास नदीला पूर आला होता. बोरगावकरांच्या वाड्याच्या अंगणातही पार्णी चढळे होते. दुपारच्या प्रहरी वासुदेवाने एकदम जी कोठे दडी मारली त्याचा पत्ता लागेना. पुष्कळ शोध केल्यावर तो नदीवर पोहूण्यास म्हणून तर ग्रेला नाही ना, पा वितेने सर्वजण व्याकूळ झाले. पोरास कुणी पुरात लोटून तर दिले नाही ना?” या शंकेने सरस्वतीबाई शोकाकुळु झाल्या. बासुदेवावर यांचे निरतिशय प्रेम होते. त्पामुळे' स्त्रीसहज मायेने त्या शेवटी रडू लागल्या. ही सर्व गंमत जवळच्याच एका हडप्या- च्या मागे दडून बसून वासुदेव बराच वेळ पाहात होता. आईला रडताना पाहिल्यावर मात्र त्याच्याने तेथे राहवेना ! तो धाईघाईने वाहेर आठा आणि सरस्वतीबाईजवळ धावत गेला. त्यासरशी मळभाने काळवंडलेत्या दिशा सूर्यप्रका- शाने एकदम उजळाव्या त्याप्रमाणे त्यांच्या मुद्रेवर रडता रडता आनंद चमकला,

२२ वासुदेव वळधंत फडके

त्यांनी अश्रू आवरून वासुदेवाळा पोटाशी घट्ट घरले ! त्या त्याठा रागावल्या नाहीत. तर प्रेमभराने मुके घेण्यात त्याच्यावर रागावण्याचे त्यांना सुचळेच नाही !

वासुदेव दहा वर्षांचा झाला तेव्हा त्योची अभ्यासाची चुकवाचुकव थांववि- ण्यात आलो. त्या वर्षी वडील मंडळींनी त्याला शाळेत घालण्याचा चंगच बांधला. मुंबई विदवविद्यालयाची स्थापताच १८५७ मध्ये झाली. तेन्हा १८५५ मध्ये शिक्षण प्रसाराच्या अमावी शिरढोण येथे शिक्षणाची सोय कशो असणार ? म्हणूनच वासु- देवाच्या शिक्षणाची व्यवस्था कल्याण येथे झाली. आणि तेथे सरकारी शाळेत त्याचे नाव घालण्यात आले. या शाळेत वासुदेवाने पुढे चार वर्षे शिक्षण घेतले. त्या काळात 'त्याने व्यवहारी अपूर्णांकांपर्यंतचे गणित पुरे केळे आणि सिद्धांताचे (भूमितीचे) पहिले पुस्तकही त्याने पुर्ण केले. या अवधीत वासुदेवाने इंग्रजी भाषेचाही अभ्यास करण्याचे ठरविले. पण तो त्याला गुप्तपणे करावा लागला. कारण बळवंतरावांच्या मनात त्याने इग्रजी शिकावे असे नव्हते. त्यामुळे ही गुप्तता राखणे त्याला भाग वडळे. त्याच्या मराठी शाळेची वेळ साडेदहा ते दीड वाजेपर्यंत होती. पण डॉ. 'दिल्सत मा युरोपियन प्रचारकाने (मिद्वानरीने) चालवलेल्या इंग्रजी शाळांपैकी एक हाळा कल्याण येथे होती. ती सकाळी महा ते दह्या आणि दुपारी दोन ते सहा वाजे- पर्यंत भरत असे. तेव्हा मराठी शाळेची आपली वेळ सोडूत भरणाऱ्या या शाळेत गुप्तपणे जाऊन इंग्रजी णिकणे वासुदेवाळा त्यामुळेच शक्‍य झाळे. त्या भाळेव इग्रजीची दोन पुस्तके त्याने पुणं केलो. पुडे वासुदेव बळवंताचे इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व अस. ल्याचे दिमून आणे. त्याचा प्रारभ हा असा होता ! मराठी शाळेत त्याला सखाराम ज्षिवराम केळकर या नावाचे शिक्षक होते. त्यांना तात्या पतोजी असेही म्हणत. डॉ. बिल्सन यांच्या शाळेत वासुदेवाचे शिक्षक श्रीधरशास्त्री जांभेकर हे होते. हे दोन्हीही शिक्षक स्वभावाने फार चांगले होते. परंतु तात्या पंतोजी एखादे वेळेस तरी छात्रगणावर छडीचा प्रयोग करीत. त्यामुळे वासुदेवास त्यांचे थोडेतरी भय वाटे. चण जांभेकरांनी जवळ जवळ कधीच कोणाला मारले नाही. त्यामुळे वासुदेवास "त्यांचे कधीचे भय वाटले नाही. या दोन्ही शिक्षकांच्या आठवणी वासुदेव वळवतांना 'भञावी आयुष्यात उल्हसित करीत | 7 बासुदेव कल्याणला मा शाळेत असताना शके १७७८ च्या फात्गुनात म्हणजें *मञार्च १८५७ मध्ये शिमग्यानंतर वोरगावकराकडील गणपतराव बोरगावकर माच्या मळाचा 'ब्रतबध क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन करण्याचे ठरून त्यासाठी ती मंडळी नाशिकंजवळच्या ' त्र्पंकेश्‍वरला गेली. त्यांच्यासमवेत आईसह वासुदेवही गेला. या वेळेला त्याची कल्याणची आजी, माई, हो आणि फडक्‍्याकडचे अनंतराव आणि त्याचे वंध्रू सदाशिवराव आणि वाबुदेवरावाचे धाकटे बंधू कृष्णाजी अशी मडळीही त्मा कार्याला गेळी होती. अशावेळी क्षेत्राच्या ठिकाणचे उपाध्ये आपापल्या मजमानांना

कुलवृत, जन्म ति वाळिपण ररे

त्यांच्यापैकी कोणाचे कोण पूर्वज त्या क्षेत्रात कधी आळे होते, ते त्यावेळी त्यांच्या- कडून लिहून घेतलेल्या लेखावरून अचूक सांगतात. इतकेच नव्हे तर पुढील पिढ्यांना तसा पुरावा दाखविण्यास उपयोगी पडावा म्हणून येणाऱ्या यजमानांच्या पिढीकडूनही तसा देख लिहून घेतात. त्याप्रम्लणे त्यंवर्केरवर येथील फडकयांचे तीर्थोपाध्ये वेदमूर्ती रावजी फडके यांना या वेळी फडवयांकडून ठेख लिहून मिळाला. तो वासुदेवानेच िहून दिळा. यावरून इतवया लहान वयात वासुदेव घरच्या व्यवहारात महत्त्वाचा भाग कसा पेत होता तेही दिसते. नाहीतर समवेतच्या कोणी वडीलघधाऱ्यांनी तो लेख उपाध्येबुवांना लिहून दिला असता. या लेलात वासुदेवाने आपल्या वाळ बोध लिपीतील हस्ताक्षरात म्हटले होते :- वेदमूर्ती राजश्री रावजी फडके यांसी विद्यार्थी वासुदेव वळवंत फडके कुरघेकर, हाळी वस्ती सोरढोण, साप्टाग नमस्कार विज्ञापना विद्वेष, आजे आनंदराव रामचद्र, चुलते सदासीवपंत, बंधु कृष्णा, मातोश्री सौ. सरस्वतीवाई, आजी माई, नाम्ही श्रीक्षेत्री गणपतराव तात्या जोसी कल्याणकर याच्या मुलान्या व्रतवंधाकरिता येऊन ग्ंगास्नात देवदर्शन करून वडलांचे हेस पाहून तुम्हाला उपाध्येपण दिले आहे. आम्ही भामचे वतीने येतील ते तुमची पूजा करतील, मिती फाल्गुन वा! सोमवार दशके १७७८ वलूवाम संवत्सरे दस्तुरखुदू. मा तिथीला येणारा दिनाक त्या वर्षीच्या पंचागात मी शोधला. तेव्हा मला आढळले की, त्या दिवशी १९ मार्च १८५७ ह्य दिनांक येतो. वासुदेवाच्या हातातील या लेखाचे छायाचित्र दुसरीकडे दिले आहे, त्यावरून त्यांनी भापणास कुरघेकर म्हटलें आहे हे दिसेलच. बाराव्या वर्षी आपल्या मताने लेख लिहिताना बासुदेवाने त्यात साष्टांग, विश्वेप, श्रीक्षेत्री, देवदर्शन, उपाध्येपण, येतील, ब्रतवंध हे. शब्द कसे अशुद्ध लिहिलें आहेत ते पहाणे मजेशीर ठरेल. त्य़ा काळी लेखनात कित्मे- कदा 'दा' च्या ठिकाणी 'स' लिहीत असत हे थिरडोणच्या जागी सौरढोण, सदाशिव- पृंतच्या ठिकाणी सदासीवपंत, जोशी च्या स्थळी जोसी ही त्याने लिहिलेली अक्षरे पाहता दिसून येते. परंतु हा लेख विद्यार्थी वासुदेवाने लिहून दिल्या म्हणून वासुदेव बळवंतांच्या बालपणीचे हस्ताक्षर आपल्याला पाहावयाला तरी मिळाले. या लेसात त्यांचे आजोबा इत्यादीची नावे मात्र अचूक दिली आहेत. त्यावरून हे पत्र वासु- देव बळवतःच्या हातचे आहे याविपयी शंका राहात नावही. पुढे एके ठिकाणी त्यांच्या हस्तलिखित पोथीचा उल्लेख केलेला आहे. आणि त्या पोथीतील त्यांच्या हस्ताक्षरा- चाही ठसा मुद्रित केलेला आहे. त्या पोथीतील हस्ताक्षराशी वरील लेखातील हस्ता- क्षर तज्ञानी ताडून पाहावे. रज शि धा काळातही सृष्टीत वासुदेव शिरढोण येथे जाई. १० भे १८५७ ला सत्ता- व्रवचे स्वातष्ययुद्ध सुरू घाले, ते अठराशे तत्तावनचे बंड म्हणून महाराष्ट्रात उल्ठे-

र्ड वासुदेव बळवंत फडके

सले जात असे. उत्तर हिंदुम्यानातील या बंडाच्या तित्य नव्या नव्या चार्ता दक्षिणेत येत माणि कित्येक दिवस त्यांची चर्चा हा येथील प्रौढांच्या तोडात एकच विषय झाला होता. भशावेळी वळवंतरावांनी 'बंडा'च्या वातम्या उत्साहाने सांगाऱ्या आणि घारा वर्धाच्या बाघुदेवाते त्याची दृप्टी कल्पनांनी, भारावलेली आहे आणि कान दादांच्या रसाळ वृत्तकथनासाठी टवकारलेले आहेत अशा स्थितीत त्यांच्या तोंडाकडे पाहत बसल्या बसल्या गुडघ्याभोवती हात फेकून बसत त्या तासन तास ऐक्राव्या असे पप्कळदा घडे. देश स्वतंत्र करण्यासाठी चाललेली ही लढाई आहे या कल्पनेने नाना- साहेब आणि तात्या टोपे प्रभृतीचे पराक्कम आणि त्यांच्या युद्धकथा ऐकताना वासु- देवाला अननुभूत भानंद होई. आणि इंग्रज सरकारविरुद्ध श्री लढाई आपणही कर शकू का? अश्या वालमनाळा सहज सुचणाऱ्या विवचनेने तो अस्वस्थ होई!

वासुदेव बारा वर्षाचा झाला, तेव्हा फडक्याच्या कुटुबांत एक शोकअनव मृत्यू घडला. भेनंतरावांचे वय आता पंच्याण्णव वर्षाचे जाके होते. एक पाय गेल्याने ते आधीच असहाय्य झाले होते. पुढे तीन यर्पांत वृद्धपण त्यांना अधिकच असमर्थ करून गेले. शेवटी त्यांना ऐहिक जीवनाची विरवती आली. संन्यारा घेऊव इहलोक सोडण्याचे त्यांनी ठरविले. त्यांच्या इच्छेप्रमाणे तो त्यांनी घेतला आणि थोड्याव दिवसात मार्गसीपं शुद्ध एके १७७९ या तिथीला पंच्याण्णव वर्पेपर्यंत उलाढाली- च्या काळात जगाची स्थित्यतरे पाहिलेला हा पुर्य इहकोक सोडुन गेला. त्यांनी संन्यास घेतला असल्यामुळे र्‍्यांच्या पाधिव देहात समाधिस्थ करावे लागले. त्याच्या समा- घीचो ही जागा भिरढोणला फडवयांच्य़ा वाड्याजवळ थोड्या थंतरायर तळ्याच्या क्राठी होती. पुडे बर्‍याच वर्षानी बळवंतरावांनी तेथे काळया कुळकुळीत दगढाची उत्तम समाधीही बांधली. ती अजून तेये दिसते. अनतरावांच्या मृत्यूने वासुदेवाला सर्वात अधिक वाईट वाटले. प्रेमाने आपला नेहमी कैवार घेणारे आपळे आजोबा आता नाहीसे झाले या विचाराने त्याने फार शोक केला! त्या वर्षीच्या पंचांगावरून मो यरील तिथीचा दिनांक फाठला. तो २३ गोव्हेंबर १८५७ हा होग, -

कल्याण येथील प्राथमिक शिशण संपवून १८५९ मध्ये आपल्याला इंग्रजी शिक्षण देण्यासाठी वासुदेवाने वडिलांचे मन यळविजे आणि त्यासाठी मुंबईला प्रयाण केळे. मुंबईचे सुप्रसिद्ध दानशूर नागरिक नाना शंफरजेट यांच्या परिश्रमाने चाललेल्या शाळे- मध्ये त्याचे नाच घालण्यात आले. मुंबईला तो कूठे रहात असे हा मत्र प्रभ्न पडला होता. पण नतर त्याचे निवासस्थान वळले. त्याचे जवळचे नातेवाईक तेथे कोणी नव्हते, पण फरगसवाडीत जगप्नाथाच्या ज्या अतिशय जुन्या चाळी आहेत त्यांतील एका चाळोत गोविद गोपाळ करमरकर नावाचे फडके कुटुंबाचे भरणानुबंधी राहात. त्याच्याकडे वासुदेव बळवंत राहू लागले. १२ या गोष्टीला तत्कालीन घ्नांच्या

१३ गो, ह, पडके यऊील पांची माहिषी .

कुलवृत्त, जन्म नि बालपण २५

न्यायालयीन कामाच्या प्रतिवृत्तांतात भक्‍यम पुरावा मिळाला. तो पुढे एके ठिकाणी दिला आहे. जगज्ञाथाच्या वाळीत जाऊन ही विविक्षित जागा कोठे होती त्याचा मी पत्ता लावला.तेव्हा ती १२६ सी जगन्नाथाच्या चाळीत तिसर्‍या माळयावर,टोकाच्या खोलीत होती असे मा आढळले. वरील शाळेत वासुदेवाने इंग्रजीचा पुढीऴ भम्यास चाठू केळा.परंतुतो फार काळ त्या गाळेत राहिला नाही. चारच महिन्यात त्या शाळेला त्याने रामराम ठोकळ. आणि शिक्षणासाठी पुण्याला जाण्याचे ठरविले. त्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे स्थानावर त्यावेळी गोविद विष्णू भिडे या नावाचे शिक्षक होते. हे पंतोजी नेहमी हसतमुस असत. ते स्वभावाने शांत असुन शिकवण्याचे काम त्यांस माहीत होते,” अशा शब्दात त्यांच्या शात स्वभावाची, हसतमुस वृत्तीची आणि शिकविण्याच्या हातोटीची वासुदेव बळवंतांनी 'आत्मचरित्रा'त स्तुती केली आहे.

पुण्याला गेल्यावर वासुदेवाने पूना हायस्कूळमध्ये पुढी भिक्षणासाठी नाव घातठे. ही पुण्यातीलच काय, पण हिंदुत्यानातीलठी जुन्यातल्या जुन्या घाळेतील एक शाळा होती. तिची स्थापना १८४२ मध्ये झाली. “वुना टरेविग कॉलेज' ही तिचीच संलग्त सस्था होती. ती विथामबाग वाड्यात भरे. प्रथम ती शास्त्री पंडितांच्या हाती होती. १८५८ मध्ये प्रथमतःव ती 'डिरेक्टर ऑफ पब्लिक इन्त्टूवशन' पांच्या- कडे दिली ग्रेढी आणि १८५८ मध्ये एर्डावन अर्नोल्ड नावाचे पहिले युरोपियन प्रावार्य त्या संस्थाचे मुस्य झाले. या शाळेत वासुदेय पावणेदोन बपे होता. त्या शाळेत त्या वेळेस अतिद्य प्रमाण गंथ समजली जा गारी हॉवडं मालिकेतील पोन पुस्तके त्याने पूण केली आणि तिसऱ्याची शभर पाने पूर्णे केली. परंतु गा काळात अभ्यासक्रमातील पुस्तके सोडून इतरही वरीच पुस्तके आपल्या स्वत.च्याच मनाने त्याने वाचून काढली. आणि या मार्गाने विशेषतः इग्रजी भाषेचा त्याने बराच अभ्यास करून त्या भावेत उत्तम प्रावीण्य मिळवले. खरे पाहता, उत्तम इग्रजी भापा लिहि- ण्याची नबशिक्षितांना त्या वाळी मोठी होस असे. त्यांचे इग्रजीत प्रावोण्यही तसेच असे. त्यामुळेच एडविन अर्नोल्ड यांनी त्या शाळेच्या पुस्तकात मत व्यवत केले होते: पणुळ र्जा 32 डपित्ाड चाट जलील ञ्यायाबा5 जा जाडा पाका

पा 8०1.” (“बरेचसे विद्यार्थी मराठोपेक्षा इंग्रजीतच अधिक चांगळे निष्णात

आहेत.”) इतके शिक्षण पूर्ग केल्यावर वासुदेव स्कूल फायनकू परीक्षेला वतला असता तर तोत तो सहज उत्तीणं झाठा असता. परंतु ती परीक्षा देऊन तिच्या बळावर त्या काळी सहज मिळणारी मोठ्या वेतनाची नोकरी मिळविणे आणि आपले वैयक्तिक जीवन संपन्न करणे ही त्याची आकांक्षा नव्हती. त्यामुळे त्या परीक्षेला बसताच वासुदेवाने शाळा सोडली.

शिक्षणाचा सर्वसाधारण प्रत्तार त्यावेळो फार ज्ञाला नव्हता. मॅट्रिकची परीक्षाच मुळी १८५९ मध्ये सुहू झाली. १८६२ मध्ये सबंध मुंबई विश्वविद्याठमात

" "वासुदेव बळवंत पडवे

फक्त चार जणवी. ए. ची परीक्षी उत्तीणं झाळे होते. १८७७ पर्यंत म्हणजे १८७९ मध्ये वासुदेव बळवंतांनी वंडाची उठावणी केळी, त्याच्या पूर्वी फकत दोन वर्षे त्यांची संस्या १७९ इतकीच होती. तेव्हा वासुदेय बळवंतानी जे शिक्षण घेतले ते त्या दिवसात सवसाधारण हिंदी सुशिक्षित मतुप्य घेई तेवढे होते. आणि त्या काळच्या पातळीप्रमाणे पहाता ते आपल्या काळाच्या! सुशिक्षित पिढीपैकीच एक होते.

स्वत.चे भावी जीवन संपन्न करूनच थांबण्याची स्वप्ने पहात बहुसंस्यांक विद्यार्धी ती शाळा सोडीत. परंतु त्याहूनही श्रेष्ठतर अश्ली मातृभूमीच्या स्वातत्र्याची संपदा मिळावी म्हणून अश्या वैयविक सपदेकडे पाठ फिरविण्यांस सिद्ध होण्याचा निवय करीत बाहेर पडणारा वासुदेव फडके हा पहिलाच विद्यार्थी त्या शालागृहाने पाहिला!

प्रकरण

प्रथम विवाह आणि मुंबईतील वास्तव्य

उर्शण'2 गांगा 1९ 5९65 ४९ पापणी

१. विटंत. द्यात एण (00०5 ७॥101९--

गुणा एला] [४९ एणयला 6085 प. ९९95९

एार2€ 5९07९ 15 101 10%, एप. 0९90९, -नोर्थव९ए0 81106

पुणे येथील शिक्षणक्रम सपवून वासुदेवराव १८६० च्या संधीस पुन्हा मुंबई येथे गेले. तेथे ते आपल्या पुढच्या आयुष्याचा विचार करू लागले, तेव्हा त्यांच्या धरात तीन मोठी कार्ये होऊन गेलेली होती. वासुदेवरावांहून सहा वर्षानी लहान असणारा त्याचा भाऊ कृप्णा याचा व्रतबंध त्या वर्षी झाला. आणि त्यांच्या एका धाकट्या बहिणीचा विवाहही बळ वंतराव दादानी लवकरच उरकून घेतला. दादांची मोठी मुलगी कल्याणास अभ्यकर यांच्याकडे दिली होती आणि ही दुसरी येसूबाई अनगाव येथे लेले यांच्याकडे. हे लेळे इनामदार होते आणि म्हणून मोठे श्रीमंत होते. त्यांच्याकडेच मोठेपणी बऱ्याचदा वासुदेव बळवंतांचे धाकटे वेधू कृष्णाजी वळ- वत येत आणि लेल्यांकडच्या मुलांचे ते मामा म्हणून क्रृप्णामामा म्हणून त्यांना लेल्यांकडची मंडळी आणि इतर गावकरीही म्हणत. त्यांच्या पाठोवर वासु. देवरावांना दोत भाऊ झाले. त्यांची नावे पांडुरंग बळवंत आणि गंगाधर बळवंत अशी होती. ते आता सात आणि चार वर्षांचे होते. वरील लग्ने आणि मुंज ही कार्येबळवंतरावांना आपल्या 'शिरढोणकर फडके” या ख्यात नामाच्या कीर्तीला साजेद्या रीतीने करावी लागली आणि त्या कामी भआापल्या कुटुंबाच्या आधिक स्थितीवर मोठे भरोझे पडल्यासारखे त्यांना वाटू लागले. संयुक्‍त कुटुंबातील अशी हो शेवटचीच कार्ये

"आपल्यापुढे अवड आणि शात असे गतिमान आयुष्य पसरलेले त्याला दिपत आहे. तया भाप-

ष्याचे रहस्य त्वास्थ्म आहे, आनंद नव्हे!

प्यू भरलोरिड

२८ 1 वायुदेव वळवंत फडके

होती. कारण ही फार्ये झाल्यावर वळवंतराव भाणि वामुदेवरावांचे काका सदाशिव- राव हे दोघे विभवत झाळे आणि फरके कुटुंबाची एकात्मता भंग पावली. पुणे सोडून मुंबईला आल्यावर वागुदेवरावांप्रमाणे त्याचे वडीलही त्याच्या भाबी आयुप्याविषयी विचार वरू छागळे. पण त्यांचे विचार जगरहाटीचे संसारी स्वरुपाचे होते. 'वासुदेव' कल्याण येथे होता, तेव्हापासूनच त्याने पुढे इग्रजी शिकत बसू नये, तर जिक्षणत्रम सपतून स्वतः काही मिळवण्याच्या मार्गाळा लागावे, असे त्यांना वाटू लागले होते. त्याच दिशेने त्याचे आता प्रयत्नही सुरू झाले. “वासुदेवा'ने नोकरी करावी; पण ती करतानाही त्याने आपल्यापासून लांब जावे हा विचार त्यांना मानवण्यासारसा नव्हता. तेव्हा त्याने नोकरी,तर करावी परंतु ती शवय तर शिर- ढोणपासून जवळच्या एखाद्या ठिकाणी करावी असे त्यांना वाटत असे. ती त्याची इच्छा पुरी व्हावी अश्नी परिस्थितीही सुदैवाने त्यावेळी जवळ पनवेऴ येथेच होती. तेथीक प्रसिद्ध णापारी आणि श्रीमंत गृहस्थ विठाप्पा खंडाप्पा गुळवे हे बळवंतरावांचे निकटचे स्नेही होते. वासुदेवराव शिरढोण येथे यानंतर आर्त की,येता जाताना गुळवे यांच्याकडेही जात असत. भापल्या घनिप्ट संवंधाचा लाभ घेऊन यिठाप्पा संडाप्पा याच्याच पेढीवर *वासुदेवा'ठा चिकटवून द्यावे असे ठरवून वळवतरावांनी त्यालाही तो विचार बोळून दासविला,पण त्यांचा तो विचार ऐकताच बासुदेवराव आश्‍चर्यचकित झाले. शिक्षण संपताच इतर चार तरुणाप्रमाणे नोफरी एके नोकरी करण्याचा मार्ग चोखाळण्याचा त्यांचा कधीच विचार नव्हता. फार तर नोकरी करावयाची तर ती काही काळ आणि तीही मुंबईसारख्या मोठ्या नगरात करावी, असा त्यांचा विचार ठरला होता. त्यामुळे जापण नुसती नोकरी करावी, इतकेच नव्हे तर त्यासाठी विठाप्पा खंडाप्पा याच्याकडे पुढील व्यवस्था करून टाकण्याच्या विघारात दादा आहेत हे कळताच वासुदेवराव अस्वस्थ झाले आणि त्यांच्यासारख्या आत्मविश्‍वास असणाऱ्या तरुणांच्या अंगात जो स्पप्टवक्तेपणा काही वेळा प्रकट होतो, त्याच स्पप्ट्वक्‍तेपणाने त्यांनी आपणास ती योजना मान्य नसल्याचेही दादांना सांगून टाकले. वासुदेवासाठी आपण ठरविलेला विचार अज्ञा प्रकारे उघळला जाईल, अशी बळवंतरावांना कल्पना नव्हती. त्यामुळे वासुदेवाने त्या व्यवत्थेला अमान्यता दर्शवि- ताच त्यांचीही मोठी निराश झाली. वासुदेवाच्या अंगचा बाळ्पणाचा हूडपणा त्याच्या या हेकेसोरपणामुळे त्याला पुन्हा दुसर्‍या कोठे नेणार तर नाही ना? या विचाराने त्याना भौतीही वाटली. ज्याच्या तरुणपणच्या सरळ मार्गाविपयी वडीळ माणसांना असे भयं वाटते, अशा तरुण मुलाच्या संबंघात अशी वडील माणसे जी उपायपोजना करतात, तीच उपायथोजना बळवतरावांनी या ठिकाणी करण्याचे ठरविठे. आणि इथे नोकरी करायची नसेल तर नको करू, पण माझ्या या दुसर्‍या इच्छेप्रमाणे वागण्याचे माठ तू अमात्य करू नयेस, अश्या उपदेशाने मांनी त्याला आपला दुसरा मनोदय

प्रथम विवाह आणि मुंबईतीळ वास्तव्य "१९

छळवला. त्यात वासुदेवाच्या स्वैर वृत्तीला आळा वसावा आणि पहिल्या सुनेचे भाग- मनही भापल्या घरात लागलीच व्हावे, असा त्यांचा दुहेरी हेतू होता. वासुदेवरावांनी दादांच्या या इच्छेलाही घाईतच ती पुरणे व्हावी असा रुकार दिला नाही. पण ते विवाहबद्ध होण्यातच या गोष्टीची परिणती झाल्यामुळे वासुदेवाने या विषयात तरी आपले ऐकले याचा बळवंतरावांना भानंद होणे साहजिक होते.

वासुदेवराबांजवळ वळवंतरावानी विवाहाचा विषय आज काढला होता, त्री 'त्यांचे त्या विषयीचे प्रयत्नं मात्र त्याच्या आधी तीन वर्ष चालले होते. त्या काळात त्यांनी काही मुलोही पाहूच ठेवल्या होत्या. ते त्यांचे प्रयत्न ब!सुदेवरावांच्या पाठीमागे चालंठे होते असे म्हटले तरी चालेल. त्याचा आता गौप्यस्फोट झाल्यामुळे आता 'अधिक ताणण्यात अर्थ नाहो, असे मानून त्या गोप्टीत वासुदेवरावांनी दादांच्या इच्छेला माम दिला.

शिरटोणकर फडवयांच्या प्रसिद्ध घराण्याशी संबंध जोडण्यास पुष्मळ घराणी उत्सुक असणारच. उपवर द्धूच्या पित्यांच्या त्यासाठी शिरढोण पेये होणार्‍या पेऱ्या १८५९च्या हंगामात इतक्या वाढल्या की, वासुदेवरावांनाही त्याचा कटाळा आला. त्या काळच्या रीतीप्रमाणे मुलीच्या वडिलांना वासुदेवरावांना मांडी घाडून पुस्ती काडून दाखवावी लागे, आणि या! हंगामात हे प्रात्यक्षिक वधूपित्यापुढे पुन्हा पुन्हा करताना ते वैतागून गेळे. आणि ते आपल्या आलेला हा कटाळा सागून वैतागाने उद्गारले "जो येतो तो सासरा! "* त्यांना सांगून आढेल्या अश्या मुलीची संख्या तोमशैवर भरेलो. या इतवया मुली येण्याचे कारण सांगताना वाघुदेय वळयत 'आत्मचरित्रा'त म्हणतात, “इतकया मुली आल्या पाचे कारण, (आमच्या कुळांत) कुळाला कलंक लावणारा कुणी (झाला) नाही. (माऱ्या) थाग्याचा लौकिक फारच मोठा होता, फडके शिरढोणकर म्हणजे सवंत्रास ठाऊक. आमच्या आज्यानी लाखो रुपये धर्म केला [होता.त्यामुळे त्याचा छौकिक मोठा (होता )" वासुदेवराव स्वतः मिळवते अपल्या मुळेही त्याच्या स्थळास आणखी एक वंशिष्ठ्य प्राप्त झाले होते. पण इतक्या मुली सागून आल्या तरी त्यातील एकही मुलगी वासुदेवगवाच्या पसतीस उतरली नाही, मुलाने मुलगी नापसत करावी असा काळ अगदी चाळीस पन्नास वर्पापूर्वोपर्यंत नव्हता. मंग त्या आधी सत्तर वये त्यानो अशी पसतो नापसंती दाखवण्याचा हक्‍क वजावावा हे जरा विशेष वाटते. कदाचित असामान्य व्यक्तिमत्वाच्या पुरुषाच्या * व्यक्तिमत्वाचा हा प्रभाव असेल. पण ही योप्ट त्यांनी केळी असा त्यांच्या हातचाच पुरावा आहे एक एक मुलगी वऊवतरावांनी त्यांना दाखवावी आणि त्यांनी तिका नकार द्यावा आणि तो मिळताच वळयतरावांनी तो मुलीच्या वडिलांना कळवावा अस्ते चालठे होते. या प्रकाराने वळबंतराव चितेत पडले. हे असे होण्याचे कारण, वासदेव- रु

जिल मोकल दामुदेण वळवताचे 'भात्मवरिठ,

३७ *_ ब्रातुदेव बळवंत फडके

'रावांसारख्या महत्त्वाकांक्षी तरुणात आपलो सहचरी निवडताना जो दृष्टी असते तीच ' वासुदेवरावांची होतो आणि त्यांना हवे असगारे गुण त्या मुलीमध्ये त्यांना आढळले नाहीत की तिला ते नकार देत होते. त्यांनीच ही दृष्टी आत्मचरित्रात दिली आहे. ते म्हणतात, “वरील पाहिंठेल्या मुलीत काही माझ्या प्तंत पडणार्‍या नव्हत्या, काहींची जात फुळी वाईट होती, काहीची गणमंत्री जमत नव्हती. आणि काहीमध्ये माझ्या जीवन सहचारिणीना त्या पात्र ठराव्या असे (उच्च कुळातले) रवत नव्हते.”

वर्‍याच मुलीना नकार मिळाला की, मुली सांगून येत नाहीशा होतात असे घडते. ते वासुदेवरावांच्या संवधांत घडण्याचे कारण त्यांनीच वर दिले आहे. पण तरीही अशा वराचे लग्न त्वरेने जमले नाही तर त्या स्थळाविषयीच लोकांमध्ये टीका होते असा अनुभव आहे. फडक्यांच्या मोठ्या मुलांचे लग्न लवकर जमले नाही तेव्हाही तशी चर्चा लोकांमध्ये होऊ लागली. त्यामुळे आणि आलेल्या इतक्या मुली- तून एकही मुलगी आपल्या पसंतीस पडू नये आणि त्या संबंधात इतका घोळ पडावा याचे स्वतः वासुदेवरावांनाही वैषम्य वाटले आणि त्यांच्या भनात विचार आला, «आपल्या आजोबांचा लौकिक मोठा. तोच बुडविण्यास आपण पुतळे जन्मलो काय? त्या आपल्या घराण्याला काळीमा फासण्यास आपण जन्मलो काय? परंतु वासुदेवरावांनाही त्रासदायक वाटणारी ही परिस्थिती पालटण्याचा संभव रूवकरच दिसू लागला. इतक्या मुलीना नकार मिळाल्यानंतर त्याना एक मुलगी अश्ी सांगून आलो को, फडके घराण्यातील सर्वांना ती पसत पडलो. शिरढोणजवळ- च्या पालेगावचे त्र्यंवक गणेश किंवा दाजीबा सोमण याची ही मुलगी होय. हे ' सोमण हे मूळचे मुखूडचे राहाणारे, पण पुढे.ते पाले येथे स्थायिक झाले. दाजीबा * सोमण पाले येथेच भिक्षुकीचा धदा करीत असत.३ फडके यांचे घराणे चांगले श्रीमंत होते. त्या मानाने हे सोमण घराणे समान योग्यतेचे नव्हते. असे असूनही सोमणांची ही मुलगी वासुदेवराबांनी पसत केली, याचे कारण पैसा ही त्याच्या दृष्टीने निर्णायक गोष्ट नंव्हती. व्यक्तिमत्व आणि गुण यांच्या दृष्टीने ही मुलगी त्यांनी सुयोग्य वाटताच त्यांनी तिची शेवटी निवड केली. या मुलीचे विवाहापूर्वीचे नाव सई होते. बासदेवरागंच्या या विवाहासाठी शिरढोण येथे दादांनी आपल्या प्रतिष्ठेला साजेसा थाट ठेविला होता. पंचक्रोशीतील झाडून सारे कणानुवंधी तर त्यानी या समा- रभासाठी बोलाविले होतेच. पण पुण्यामुंबईच्या स्नेह्यानांही त्यानी या कार्यासाठी श्िरढोणास जमविले होते. मग आप्तांपैकी सर्वांनाच आठवून आठवून त्यानी त्या

, कार्याचे आमत्रण दिले होते हे सागावयासच नको. या विवाहासाठी आणलेल्या

कक हडळ, वासुदेव वळवताच्या विवाहाचो ऐक उपलब्ध निमत्रण पत्रिका “सोमण कुलदृत्तात”, प्र रै रे, पू. १९४१

प्रपम विवाह मणि मुंबईतीठ वास्तव्य 34 सामानाच्या आणि दिलेल्या निमत्रंथाच्या दोत टिपण्या अजून उपलब्ध आहेत. त्या कार्यासाठी किती जाजमे, ठोड, बैठकी, भांडी यांची जमवाजमव शिरदोणास झाठी छोती ते त्यांच्यापैकी एका टिपणीवरुन दिमून येते. था विवाहाच्या भामंत्रणाच्या नावाच्या टिपणीत आपटे, कराडे, तुराडे, अलिबाग, गुळमुंदे, कल्याण, ठाणे, मुंबई दव्यांदी ठिकाणच्या तिमश्रितांची नावे आढळतात. कल्याण या मथळ्याखाली वास- द्रेवरायांचे याळेतीठ शिक्षक तात्या पंतोजी यंचिद्श नाव आढळते.

वायुदेवरावांचा हा विवाह त्यांच्या वयाच्या पंघराव्या वर्षी झाला. त्यांच्या मा विवाहाची एक कुंकूम पत्रिका सुदैवाने माझ्या हाती लागली, ती मोडीत हि छेली. असून वळयंतराय फडके यांनी कोगा * श्रीमंत रावजी गणेश मायदेव! गवा घाडी आहे. ही पत्रिका पाहाता हा विवाहू शुक्रवारी माध वव या तिथीप्त दाफे १७८१ मध्ये झाला, हे तिश्‍चित होते. स्या तिथीस १० फेबुवारी १८६० दिताक होता, असे त्या वर्षाच्या पंचागावरून पाहाता दिपतते.४

शिरकोणचे हे कार्य साजरे करून फडकयांचे कणाूवंधी छोड

शी आणि नाते- वाईक आपापल्या घरी परते आणि वासुदेवरावही पुणे सोडयाच्या मोप

टं पेठे. तेथे पुढे शिवष्याधेसो त्या निश्‍चर्या- श्रमाणे आता मुंबईस राहण्यास गेले. तेथ पुढे शिकण्याचे देह भोमरी ि स्थांनी ठरवले,'ग्रेट इंडियन पेनिम्शुला रेल्वे'च्या म्हणजे भाताच्या र्या

लयावैकी लेखापरिष्षाक विभागाने (ऑडिट ऑफिसने) त्यांचे त्य यावा. आयिदन कशन प्रतिमांसी वीस रुपये वेतनावर ठेसनिकाची गोस्ये न्याया ततथे सुरुवातीचे बेतन म्हणूनही हे वेतन त्या काळी चांगलेच सपे गह र. . छेपनिकांचे प्रारंभीचे सर्वसाधारण येतनच त्यावेळी माततिक क्स, कारण | छेखलिकाच्या नोकरीचा हा व्यवसाय वासुदेवरावांनी पत्करजा बरा, मल सये असे. ह्याच्यासारण्या नोकराच्या मत.स्वास्य्याछा आवश्यक ह्मगाते बानोकरीत बिनग्रता त्याच्यासारड्या तारुण्याच्या घुदीत अतणार्‍्या झुला रेकोटोचो अगो फोठून असणार? त्यामुळे तशा परिस्यिठीत दळ बण शी ह्याच्या आणि स्याच्या वरिष्ठात तेथे लवकरच उडू लागले! दटके लांच्यात सडंपाशांच्या या जगात ज्वानी आपले स्वाभिमान गयज रं

लवेज्ज सुखाने जगता येते. किवा दुसरे जे कोणत्याही मयार हित, त्याता ण्यात तिद्ध असतात त्याना खऱ्या सुसाने त्यात द््प्यवि सऱ्या लाय मार. लहान माश्यास गिळतो हे सत्य मनूठे कोणत्या चम्हाराम झे मोडा मासा ते अहो! पण लेखतिकांच्या मा विश्वात मात्र ते अगदी पागे असेल शेप्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या सहाम्यक अधिकाऱ्यांना ताशा, भाझा येत. स. हेषनिकांवर आग पाखडावी, आणि मुख्य ठेलनिश्ांनी मग. शक खगयीच रय

वदसतसा "या. खनिका- पपित इध्याडी वादे पंचाय, शके ९०८१ 'पादेखनिकां-

३२ 7 ' वासुदेव बळवंत फडके

ना धारेवर धरावे, हा भशा जगात नित्याचा नेम असतो. या शेवटच्या वर्यात बहुधा उसळत्या खताच्या तरुणांचा भरणा असल्यामुळे शेवटच्या दोन वर्गात सटके उठ- विणाऱ्या झटापटीस पुष्कळदा जो रंग चढतो तो काही बहारदार असतो.

बासुदेवरावांनी ठेखनिकाचा पेशा पत्करळा होता. पण तो पत्करल्यामुळे इतरांप्रमाणे त्यांनो आपले सारे स्वाभिमान गुंडाळून ठेवले नव्हते. खर्डेचाझीत सर्वस्व मानणार्‍या तरुणांपैकी ते नव्हते. लेखनिकांच्या व्यवसायात तात्पुरता प्रवेश करूनही ज्यांनी उच्च आकांक्षा हृदयात वाळगलेल्या असतात, अश्ा तशुणांपैकी ते एक होते. त्यामुळे त्यांची करारी वृत्ती त्या ठिकाणीही गाजू लागली. |

आणि होता होता तेथे असा प्रसंग लवकरच आला. त्यांच्या कार्यालयातील मुर्य लेखनिक (हेड क्लाक) इतर ठिकाणच्या मुरय लेखनिकाप्रभाणेच अधिकारी वृत्तीचे होते. पण त्यात बळवंतराव नावाच्या मुल्य छेखनिकांनी त्या क्षेत्रात विदीष नाव कमाविले होते. हे गृहस्य भडारी जातीचे होते. त्या काळात त्यानी मृख्य ठेख- निकाचे पद गाठे यावल्नत्यांची कर्तबगारीच दिसून येते. पण आपल्या हातासाठ- च्या लोकांना संभाळून घेऊन भोडीगुलाबीने काम कहून घेणे हे त्याच्या स्वभावात नव्हते. हाताखालच्या लोकांना त्यांचे मूल्य खरे किती कमी आहे या विषयावर वारंवार स्वतःची भाष्ये ऐकविण्यात वळवतरावाचा फार वर कमांक लागत असे. वासुदेवरावांसारखे काही छेखनिक तेथे स्थिर करण्यात आले तेही त्यांना आवउळे नाहो. “येथल्या कारकुनाची खरी किंमत महिना पाच रुपये सुद्धा नाही. त्यास कोणी बाहेर पाच रुपयेसुद्धा देणार नाही, येथेच म्हणून हे लोक टिकले आहेत. येथील कार- .कुनापैकी कोणीही कायम होण्याच्या छायकीचा नाही, अशी मुक्‍तापळे त्यांच्या तोंडून नेहमी वाहेर पडत असत. त्यांची ही मुक्ताफळे त्यांचे काही कनिष्ठ सहूकारो 'अगतिकत्वाने ऐकत. दुसरे काही खालच्या आवाजात प्रतिटोले हाणीत, छो हसत. वासुदेवराव हे त्या कार्यालयात जरी ठाम झाले होते आणि त्यामुळे त्याच्यावर अशा बोलण्याचा वगहीच प्रत्यक्ष परिणाम होण्यासारखा नव्हता तरीही वळवतरावाची ही मक्‍ताफळे त्यांच्या स्वाभिमानी वृत्तीमुळे त्यांना सहन करविली नाहीत. तडका- कडकी प्रत्युत्तरे देणारा हा केखनिवः आपल्या या वेळच्या वोलण्यावरही श्ांत कसा रहात आहे, याचे बळवतरावाना अश्या एका प्रसंगी आश्चर्य वाटळे जाणि आपले म्हणणे फडकेसुद्धा इतरांप्रमाणच आता ऐकून घेतो अशी त्यांची निन्चिती होऊ " लागलो. पण त्यांची अद्ची निम्चिती होते होते तोच एक दिवस वासुदेवरावाती त्यांना आश्‍चर्याचा चागलाच धक्‍का दिला. ती नोकरी सोडून दुसरीकडे जाण्याची त्यांची आधी काही दिवस खटपट चाढलो होती आणि दुसर्‍या ठिकाणचे नोकरीचे एक निमंत्रणपत्र त्याच्या लवफःरच हातीही पडले. ते खिज्ञात टाऊून ते वळवतराया- पुढे जाऊन उभे राहिले- त्याचा तो आवेश पाहून नित्याभमाणे पुन्हा स्वारीच्या

प्रथम वियाहू भाणि मुंबईतील वास्तव्य ३३

सापटपणांला आज बळ चढठे आहे, भरो बळवंतरावांना वाटले. त्यांनी बोलण्याच्या भरात भागल्या हातासालील लेणनिकांच्या योग्यतेविपयी काही उद्‌गार काढताच वासुदेवराव त्यांना म्हणाठे, तुमच्या मताप्रमाणे माझी महिना पाच रुपये किमत नाही, अरा जरी तुम्हाला वाटत भसठं, तरी वाहेर माझी दरमहा तीस रुपये विगत झाली आहे. सर्वेचे जण सारख्याच योग्यतेचे असतात, असं समजत जाऊ नका, मला तुमच्या सटिफिकेटाची जरुरी नाही मणि माझ्या पगाराविषयी आणि अत्त्याविषमी म्हणाल तर तो आधीच वृडाला आहे. बर आहे! आता तुम्हाला आमचा रागराम! भसे म्हणून यासुदेवराव आपल्या पहिल्या नोकरीच्या त्या कार्यालयातून बाहेर पडले,

रेल्वेशपनीमधील ही नोकरी थासुदेवरावांनी घारच महिने केठी, ती नोकरी सोडण्याच्या आधी वासुदेवरावांनी वाही काळ तेथे अधिक काम (भोव्ह्रटा्ईम यक) केळे होते, त्याचे आणि त्यांच्या वेतनाचे वाही मिळून साठ रुपये रेल्वे कंपनीकडून त्यांना येणे होते. त्यांच्यावर नव्मा नोकरीच्या पायी त्याना पाणी सोडावे लागले,

दुसर्‍या दिवशी रेल्वे कपनीच्या बोरोबंदरच्या कार्यालयाकडील रस्ता सोडून ठावुरदार येथून त्यांनी विरुद्ध दिदला तोड वळविले. मुंबईतील सर्वात जुन्या आणि सुभ्तग्ज वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यालप्राकडे म्हणून त्यांनी ग्रॅट मेटिकल वालिजच्या कार्यालयाकडे मोर्चा वळविला. त्या कार्यालयात त्याना प्रतिमास तीस रुपये वेतनावर घेण्यात आले होते. ते तेथे यापुढे लेखनिक म्हणूनच कामाला होते. ग्रेंट मेडिकल कॉलेज हे विद्यार्थ्यांना रोगविद्या आणि शल्यचिरित्या गिरवणारे महा- विद्याछय होते. त्यापुळे वामुद्वेवराव त्या महाविद्यालयात होते अने माहीत होताच, त्यानी तेथे काही काळ रोग विद्येचाच अम्यास केढा अशी काहीची समजूत झालेली आहे. पण तो परी नव्हे. (८६१मध्य ते मेये नोकरीला लागले ते पुडे दोन वर्षे तेथे होते. (८६२च्या शेवटी माध त्याना या कार्यालयात वरेच दिवम कामावर जाता आले नाही.

1४ वासुदेव चळवंत फडके

आपलो प्रती सुधारण्यासाठी ते मुंबईबाहेर जाऊन राहिले. यावेळी त्यानी वाई, सातारा इत्यादी ठिकाणी पुप्कळ दिवस काढले आणि पंढरपूरसारस्या क्षेत्राच्या गावीही जाऊन ते काही दिवस राहिले आणि मग ते नोकरीवर पुन्हा जाण्यासाठी मुंबईला परतले. ्ी ग्रॅंट मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी करीत असताना वासुदेवराव मागे उल्लेविले- ल्या गोंविदराव गोपाळ करमरकरांकडे फणसवाडोत जगन्नाथाच्या चाळीत राहात. हे करमरकर अवत नीळकंठ अर्थात दाजिबा पिंटकर यांचे मावस भाऊ होत, अनंत टकर म्हणजे 'अनंत' या नावाने टिळकांच्या वेळी 'केसरी' मध्ये मुंबईहून वातमी- वत्रे लिहिणारे पिटकर होत. ही पत्रे तेव्हा फार खळवळजनक समजली जात. पिटकर. होते शासकीय नोकर. पण हेत्याचे पत्रलेखन अशा गुप्तपणे होत असे की, शग्सकीय सेवा त्यांनी त्याच्या आड येऊ दिली भाहो. सरकार त्याचे काही एक वाकडे करू दाकले नाही.'पिटकराच्याच खोल्यात करमरकरांचे वास्तव्य असे. फरमरकरांच्या बरिऱ्हाडात आणखीही वाही तरुणांची येजा चाळू असे. करमरकरांच्या विऱ्हाडात पहिल्या खोलीत एक कोनांडा होता. त्यात मुंबईत कोठेतरी राहून दिवस काढणाऱ्या तरुणाची आलेली पत्रे ठेवलेलो असत. कारण त्यांनी पत्रव्यवह्यरासाठी म्हणून इतराना आपला पत्ता करमरकर याच्या बिऱ्हाडाचा दिलेला असे. प्रत्यही जो तो आपले टपाल तेथून घेऊन जाई. या ठिकाणच्या गाठोभेटोमुळे करमरॅकराकडे राहणाऱ्या आणि वरील इतर तरुणांचा संलग्न गट निर्माण झाला होता. वासुदेव रावांचे धाकटे बधू कृष्णराव मुंबईत आले तर करगरकराकडेच उतरत. वासुदेव- रावांनी अज्ञातवासात असतानाही जी पत्ने वधूना धाडली तो. या करमरकरांच्याच पत्त्यावर होत.* करमरकरांप्रमाणेच दुसरेही एक गृहस्थ मुंबई येथे वासुदेवरावाना निकटवर्ती वडिलघारे म्हणून जाले- त्यांचे नाव विनायकराव पराडकर असे होते वासदेवराय ग्रॅंड मेडिकठ कॉलेजमध्ये होते, त्यावेळी पराडकर मुंबईत एका यरोपियन कपनीत मोठ्या अधिकारावर होते. त्यांच्या कपनीचा मुख्य जॉन्स्टन म्हणून एक युरोपियन होता. पराडकराचे एक स्नेही जगन्नाथ विसाजी पेंढरकर हे त्या वेळो कॉमिसारियट एक्झ्ामिनरच्या कार्यालयात नोकरीला होते. त्या कार्यालयाचा मुख्य सहाय्यक (हेड असिस्टंट) मॅलिन्स नावाचा युरोपियन होता. जॉन्स्टन आणि मॅलित्त याचा निकटचा स्नेह होता आणि त्ते एका बग्ल्यात राहत होते. पेढरकराच्या मनात आपल्या भावाला आपल्या कार्यालयात नोकरीला लावावयाचे होते. त्यामुळे जॉन्स्टन यांनी. मॅलिन्सकडे या प्रकरणात तसा शब्द टाकला तर आपल्या भावाला तेथे नोकरी ४४00011. त्य चा 'राणीचा साक्षीदार रगो मोरेश्वर महाजन यांचो देडाधिकारो केसर थाच्यापूढील साक्ष 1 दि. २३ ऑक्टोबर १८०९ वि

प्रथम विधाहू आणि मुंबर्ईतील वास्तव्य ३५

मिळेल अशी असे पेंढरकराना वाटले आणि त्यामुळे त्यानी पराडकराना जॉन्स्टन याजकडून मॅलिन्स यास देण्यासाठी म्हणून तसे अनुरीधपत्न मिळवण्याची विनंती केलो पण त्यांची ही विनती ऐकताच पराडकराच्या मनात आले की, आपण दुसऱ्या, च्या नातळगाला त्या ठिकाणी चांगली नोकरी मिळवून देत नाहोत तर मग वासुदेवा- साठीच ती का मिळवू नये? आणि मग त्यानी वासुदेवरावानाच बोलावून विचारले, “तू कॉमिसा रियट खात्यात नोकरी करण्यास तयार आहेस काय? अंपझील तर सांग म्हणजे मी जॉन्स्टनसाहेबांच्या मार्फत मॅलिन्ससाहेबाला सांगतो आणि ती जागा तुला मिळेल. या सूचनेला वासुदेवरावांनी रागती दिली. त्यांचा होकार मिळताच पराड- करानी जॉन्स्टनसाहेग्राला तसे सांगितळे आणि ते काम नीट जुळून आले. वामुदेव- रावांनी भग ग्रॅट मेडिकल कॉलेजमधील आपली नोकरी सोडली आणि कॉमिसा- यट एकसामिनर"च्या (सेनासामुग्री निरीक्षकाच्या) कार्यालयात दुसरी नोकरी धरली. या ठिकाणी त्याना प्रारमवेतन प्रतिमास तीस रुपये मिळाले. तेथ दोनच महिन्यात त्यांनी आपल्या कामाने वरिष्ठांवर चांगलीच छाप पाडली. त्यांने संतुष्ट होऊन मॅलिन्सने त्माची पुण्याला पाठवणी करण्याचे ठरवले आणि १८६५ च्या संधीला पुण्पाहा सैनिकी लेखानियंद्क (कट्रोलर ऑफ मिलिटरो अकाऊटस) यांच्या हाता. साली असलेल्या सैनिकी अर्थ (मिलिटरी फायनान्स) विभागात नवीन जागेवर जाण्यासाठी वासुदेवरावानी मुंबई सोडली. यानतर चिरंतन वास्तव्यासाठी ते मुंबईस पुन्हा कधीच आले नाहीत. कारण, पुण्यास गेल्यावर त्याचे भावी जीवन क्रातिकारक उलाढाठीनी व्याप्त झाले भाणि त्या क्रांतिकारक प्रयत्नांच्या दाहक ज्वालेमध्येच अंती त्यानी आपल्या स्वत्वाची आहुति दिली.

प्रकरण थे

मातृवियोगाचे असह्य दुःख!

प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिधु आई बोलाव तूज आता मो कोणत्या उपायी? सारे मिळे परंतु आई पुन्हा भेटे, तेणे चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे ! -माधव ज्यूलियन

-

१८६५ मध्ये वासुदेव, बळवंत ज्या पुण्यात गेल, त्या पुण्याची आजच्या पुणेकरांना सहूज कल्पना येणार नाही. पुण्याच्या पश्‍चिम भागात आज जो श्रीमंत लोबांच्या प्रासादांची वसाहत झाली आहे, ती त्या वेळी अस्तित्वात नव्हती, नर- सिहाच्य़ा देवळाच्या भागाला त्यावेळी कारकोळपुरा म्हणत. त्या देवळापौसून फर्ग्युसन टेकडीपर्यंतचा पँ्चिमेकडील सर्व भाग गर्द रानाने भरठेला होता. इतका की, सायंकाळनंतर त्या वाजूला कोणी फिरकू नये. त्या बाजूला झालेला राजमागंही तेव्हा नव्हता. गुप्त कट करणाऱ्यांना आणि एकातात बोलणी करणाऱ्या गुप्त मंडळाच्या सदस्यांना त्या भागात हवे तसे वातावरण त्यामुळे मिळत असे.

गावातील घरे आता दिसतात तशो अद्यावत पद्धतीची फार प्रमाणात दिसत नसत. जुन्या वाडयांनीच पुण्याचा सवे भाग भरून गेलेला होता. त्या वाड्याची भक्‍कम दारे हीसुद्धा अलोकडील काळातील आहेत. बहुधा वाड्यांच्या बाहेरच्या - वाजला गाईंचे आणि दुमत्या गुरांचे गोठे असत. ही गुरे आता कोठेच दिसत नाहीत. विजेचा झंगझमभाट घरातून दिमावयाचा नाही. त्याच्या जागी अधुक प्रकाश फेकणाऱ्या तेलाच्या दिव्याच्या हड्या आणि झुंबरे आणि जुन्या तर्‍हेचे इतर दिवे असत. ओटी- वर्‌ स्वच्छ पांढर्‍या चादरी आर्णि अभ्रे घातंठेल्या गाद्यातककय़ाची बैठक असे. टेवल चर्च्या फारच थोड्या घरात विशेप लोकांसाठी असत. वाड्यातच किवा बाहेर लागून विहिरी असत. त्याचे पाणो पिण्यास आणि इतर व्यवहारांसाठी वापरत असत. नळ फार निवडक श्रीमंत घरांतून असत. अगणात त्या वाजूची फुलझाडे आणि फळझाडे किवा औषधी वनस्पती लावलेल्या मसत आणि अंगणात स्वच्छ सारवलेली भूई मोठी सुंदर दिसे. थ्रीमंत घरातून फरसवंद जमीन दिसे.

पुण्यातील रस्ते तर अगदी अलोकडे अलीकडे नवोन वाघणीचे झाले आहेत.

भातृवियोगाचे असह्य दुःख ! ३७

त्यावेळी गावात संलग्न राजमार्ग असा एखादाच होता. आता जसे भापण कोणत्याही रस्त्यातून निधालो को, अश्यळा ओलांडायला लागता, गल्ल्या ओलांडीत वाटेल त्या रस्त्यावर पुण्यात जाऊ शकतो, तशी स्थिती त्यावेळी पुण्यात नव्हती, कारण गावात रूंद रस्ते फार नव्हते. आणि असद रस्ते आणि गल्ल्या याही दुवाजूस उघड्या नव्हत्या. गल्ल्याची तोडे वेशीनी बद केलेळी असत. प्रत्येक गल्लीच्या दोन्ही तोंडाशी एक लहान दार असे. त्याला फटका म्हणत. या वेशी नि फटके छाकडाने बनविलेले असत. त्यावेळी पोलीस चौक्‍याही मोक्याच्या जागा साधून बसवलेल्या असत. त्यांना झेट किवा मुख्य ठाण्यास वावडी म्हणत. उदाह्रणार्थ अप्पा वळचंत्ताचे गेट, दुघवार गेट, मुरलीधराचे गेट, कोतवाळ चावडी. या ठाप्यावरच रास्त्रसज्ज शिपार्ह असत. आताप्रमाणे फक्त मुख्य पोलीस केंद्रावरच ते नसत. पुण्यातून हिंडताना हे अडथळे बाजूला सारून हिंडावे लागे. पुण्यात येताना ज्या चार मुख्य वाटा होत्या त्यांच्या तोडाशीही ही ठाणी होती. त्या वेळचा लकडी पूल, (आताचा संभाजी पूठ) वंड गाईडंनचा (रस्ता, स्वार गेट आणि साचापीर रस्त्याचे नाके या त्या चार वाटा होत.

एवढा बदोबस्त होता तरी गावात चोर्‍या करणारे भामटे असतच. ते बहुधा गावा- बाहेरच रहात. पण दिवस उजाडल्यावर गावात येत. रात्री सहसा तें गावात रहात नसत. गाव लहान, तेव्हा त्याचे अस्तित्व कळणे सोपे असावे. पण ते आपल्या कळेत पारंगत अभत. त्याकाळी असलेल्या जरीच्या पांगोट्याचा अस्सल जर, मनगटी किवा

कडी, विदल्या, हसळधा, साखळ्या असले दागिने ते हातोहात लांववत. या त्यांच्या

कोशल्याची अप्रत्यक्ष प्रशंसा म्हणूनच पुणेरी भामटा हे शब्द अट्टल भुरटा चोर अद्य

अर्थाने दुसर्‍या महायुद्धापरयंत सवंत्र वापरले जात !

अश्या रस्त्यावरून पुण्याचे सर्वसाधारण वाहन म्हणून प्रसिद्धी पावलेढी दुचाकी चालणे शक्‍य नव्हते आणि तो तेन्हा अस्तित्वातही नव्हती. दुचाकया पूण्याच्या रस्त्या- वर यावयाला बरीच वर्षे जावयाची होती. मग त्यांच्य़ाहूनही अधिक आधुनिक स्वर्य- वाहिका (मोटारी) तेथे घावू लागलेल्या नव्हत्या हे सागये नकोच. गावात सर्वोत्तम घाहून म्हणजे बैलाचे छकडे आणि त्याहून अधिक श्रीपती चाहन म्हणजे घोड्याचे टांगे किंवा शिगप्नामी होत. श्रीमंतांनी चार चाको एका घोड्याची उंची ग्राडी ठेवावी किबा अधिक वैभवसंपन्न लोकांनी दोन घोड्याची चार चाकी ठेवावी. तिला धमणी किया फैटणही म्हणत. यापेक्षा अधिक वैभवातील लोक मेण्यातून किवा पालस्यातून मिरवत असत. नुकत्याच सुरू झालेल्या रेल्वेच्या पुणे स्थानका वाहेर बैलांच्या पाचपंद्नास छकड्यांचा ताडा गावात भाडे करण्यासाठी उभा असे आणि त्यानीच गावात वा स्थानकावर सवसाधारण लोक ये जा करीत.

पुण्याचे नागरिकही त्या काळातील प्रबलित पोयाख करीत. सरदाराचे फेटे क्रिवा पगडा सोडल्या तर शिरोभूपणे म्हणून पागोटी किवा डोक्याला बांधण्याचे

$्ट *_ वामुदैव बळवंत फडके रुमाल प्रतिष्ठित समजण्यात येत. तारुण्याच्या भरातील एवावदार तरुग लोक फेटेही डोवयाला बांधत. त्या वयापर्यंत काश्मिरी टोप्या चौफेर वापरात होत्या, वोडक्याने हिडणे म्हणजे काही अशुभ घटना घडली तरच होत भसे. मुलांच्या अंगात सदरे आणि आलतुड कोट नि मोठ्या माणसाच्या अंगात अंगरखे किवा बंदाच्या वारावंद्या असत. सर्ब प्रौढ लोक धोतर नेसत. पाटलोण, शर्ट आणि जाकीट हा अगदी हातावर मोजण्पाइतमया प्रौढ सुधारकांचा वेप असे, पण तेही त्यावर टोपी किवा पगडी घाठीत॑ किवा रुमाल वांधत. ते वूट मोजे घापरीत. पंग इतर प्रति्डित छोकांच्या पायात लाळ भडक पुणेरी जोडा अजून बराच फाळ मिरवणार होता. तशणापैकी काही वहाणा वापरीत. थायझानी घराबाहेर पडून फिरणेच फारसे दिप्तत भसे. भग त्यांनी पायात चपला घाळून फिरण्याचा प्रश्‍नच नव्हता. मनगटी घड्याळे कुडेच दिसत नसत. होती ती खिशात ठेवण्याची रा मोठ्या आकाराची साखळीची घड्याळे. ती निवडक प्रतिष्ठितांच्या खिशात असत. वूट, पाटलोणवाळे लोक तयांचा छडा हबाबदारपणे छातीवर वागवीत, ती तिबिशात ठेवीत आणि ऐटीने बाहेर काढून त्मात वेळ पाहत. बाकी वेळ समजण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाष्यावर दोन कप्ये असलेली वाळूची घड्याळे असत. अर्धा तास झाला की ती उलटी करून ठेवण्यात येत. मारण वरच्या वष्प्यातीक्र वाळू साळच्या कप्प्यात घसरत घप्तरत्त पूर्णपणे पडावयाला अर्धा तास लागे. मग ती पुन्हा उलटी करून ठेवण्यात येत. अशा प्रत्येक तासाला ठाण्यावरचा शिपाई एका तासावर टोले देऊन कितो वाजले ते नागरिक्तांता घोषित करी. दुपारी १२ वाजता आणि रात्री ९॥ वाजता मोटी तोफ उडे. त्यामुळे सगळया गावाला ती वेळ मात्र कळत असे. दुसर्‍या महायुद्धापूर्वी विजेचे दिवे बारीक होऊन नऊवाजले हे पुणेकर समजत असत आणि आपापली घडधाळे नीट लावत असते.पण ते काम रात्री ९॥ ची तोफच त्या काळात करी. ही तोफ पहिल्या महायुद्धानंतर बंद झालो. काही घरांत, ओटोवर, दोले देणारे प्रत्यही किंवा आढ दिवसानी किल्ली देण्याचे घड्याळ असे. त्याचा जवळजवळ त्या टापतील सर्व लोक वेळ पहाण्यासाठी उपयोग करीत. जीवन घाईचे नव्हते, संथ होते. त्यामुळे बहुधा उन्हाच्या चढउताराबर्नच लोक अदमासाते वेळ ओळखीत. सकाळीं उठताच चहासाठी कपवऱ्याची खणखण फारच थोड्या घरात होई. मग दुपारी कुठे ऐकू येणार? झाळेत जाणाऱ्या मुलाना किंवा कामावर जावयाचे असेल त्याना तसे पेय घेताच बाहेर पडावे लागे. कारण मुठांना आणि इतरांना पहाटे उठूतच सर्व दिनक्रम सुरू करावा लागे. क्ग्याइत लोक सोडले तर पहाटेनंतर अथल्णात जोळत पडणारे लोक दिसणे कठोणच होते. मुलांच्या थाळा सवाळी आणि दुपारी भरत, अकरा ते पाच नव्हे. अभ्यासाची पोऊंपट्टी आणि पाठातरे पहाटे उठून त्यांना करावी लागत. त्यात ईशस्तुतीपर पदांपासून तो कविता आणि पुढे रूपावली, समासचक्र, भमरकोश, रघुवंश, वाडत्या वयाप्रमाणे पाठ करावी लागत. स्नानाठा

मातृवियौगांचे असह्य दुःख !

ऊन पाण्याची सुखसोय पाहिली जात नसे. गल्लोगल्ली त्यावेळी होद असत. त्यातील सदाशिव पेठेच्या होदासारखे अजूत काही प्रत्यक्षात आहेत. त्या होदावर वारा महिनें गार पाण्याने स्तान करून स्वत ची धोतरे पंचे आणि इतर कपडे स्वतः धुण्याची शिस्त बहुतेकांना असे. घोब्याकडे देऊन भट्टोचे कपडे वापरणारा अपवादात्मक श्रीमंत किंवा उच्चपदस्थच असे. शाळेत जाताना मुले वाळवाटी खाऊन जात. दुपारी घरी आल्यावर जेवण वरून पुन्हा थाळेत जावे लागे. मौजीवधन झाठेल्याना स्नाना< नंतर संध्या पूजा करायी लागे. जेवणाचे वेळी वैश्वदेव होई. या लोकांच्या मुलांना रुद्र, सौर, पवमान शिकवीत. त्याच्या अंगावर कपडे अतले तर सदरा, टोपी आणि लंगोटी नि पुढे पंचा असे. प्राथमिक थाळा बहुधा तात्या पंतोजी च्या असत. दसरा किवा पाडया था मुहूर्तावर लहःन मुलाना ह्ाळेत घालत. घूळपाटीवर भिक्षण मुरू होई. पुढे खर्ड्यावर अक्षर गिखखळे जाई संम्कृतच्याही पाठयाळा असत. श्ग्रजी शिक्षणाने मुळे बिघडतात अशीच वहुतेकांची समजूत असे. त्यामुळे इंग्रजी शिक्षणाचा प्रसार बेताबाताचाच होता. खालच्या इृयत्तात गाळेत परवचा म्हणून पाढे ठेक्यात म्हणण्यात किंबा सुस्वर स्वरावर कविता म्हणण्यात एकादा तास जाई! ख्डर्यावर अक्षर गिर- वण्यास पुस्तीची मांडी घाळून मुलाना वसावे लागणे. म्हणजे डाव्या पायावर उजव्या पापाचा गुडघा मुडपून उजवा पाय वाळवून मागे नेऊन त्याच गुडघ्यावर पुप्टीपत्ना- वर कागद ठेवून लिहिण्याचा परिपाठ असे. मोडी लिपी ही शिकावीच लागे. त्या लिपीत सुंदर अक्षरात मराठी ञरक्षर लिहिता येत असे. त्यामुळे कार्याळ्यातुन आणि न्यायालयातून तिचा बराच वापर असे. पुस्तीमुळे मुलाची अक्षरे वळणदार होत. अकखया एकोत्र्यापर्यंत पाढे पाठ असल्यामुळे मुळे तोडी हिशेब अचूक करण्यात पटाईत असत. नाठाळ, मठ्ठ किंवा अभ्यास चुकवणार्‍या विद्यार्थ्याना गुर्जीचा कडक मार बसे. तोही पचवणारे निगरगट्ट विद्यार्थी असत. पण त्याविष्द्ध पालकांवःडे गाऱ्हाणे नेण्याची मुलांची छाती नसे. वारण, पालकच मुळी ' छडी लागे छम्‌छम्‌ विद्या येई घमधम्‌ ' ही तत्काऊीन म्हण म्हणून दाखवणारे असत. आणि गुरुजींना मानही तसाच असल्यामुळे ते वाही अयोग्य करतील अशी कुणाचीही भावना नसे. पुण्यात त्या काळी इंग्रजी शाळा अशी एक बावा ग्रोसल्यांची आणि १८४८ पासून पुढे महात्मा ज्योतिवा फुल्यांनी काढलेली मुलीची आणि अत्पृद्य मुळांची शाळा होती. तंतर भग 'पूना हागस्कूल' ही रारकारी थाळा सुरू झाली. त्या नाळेत क्रमिक पुस्तके कित्येक वर्षे वदलत नसत. त्या पुस्तकात राजनिप्ठेचे धडे असत. मिशनर्‍याच्या शाळेत तर क्षिवाजीविरुद्ध तो लुटारू होता किवा गायीला आत्मा नेसत्रो अशी शिकवण उघड उघड उघंड दिली जात असे.. सायंकाळी शाळा तुटल्यावर मुळे पळायला जात किवा तालमीत जात. षेळात क्रिकेटसारखा विदेशी किवा महागडा खेळ त्यावेळी सर्रात्त झाळेछा नव्हता. आट्या- पाट्या, हुतुतू, लोलो, चेंडूफळी, बदावदी, लगोरी, सूरपारंब्या हे पसा लागणारे

वासुदैव वळवंत फडक

पण भरपूर व्यायाम देणारे सेळ मुठे खेळत. आसाड्यांत जोरवैठका, जोडी, मल्लखांव हे च्यामाम आणि लाठीकाठी, बोथाटी, फरीगदगा (तलवार, बीटा त्याचेच प्रकार होते.) यांचे हात तरुण कोक करीत. पण यात फार प्रावीण्य दाखविणे वंडसोरपणाचे समजले जाई. तलवारीचे हात किवा निज्ञाण मारणे हे सरकारच्या डोळयावर येई. फार काय, अतिदय सुदृढ असणे आणि धोतराचा काचा मारून फिरणे हे पोलिसांना आक्षीपाहूं वाटे. हे सेळ आणि व्यायाम आटोतून मुलांना दिवे छागणीच्या आत घरी परतावे लागे. करमणुकीच्या साधनात चित्रपट बोलपट हे कल्पनेतही नव्हते. नाटकाची चलती अजून व्हाययाची होती. देवळांत सायंकाळी प्रवचने आगि रात्रीची कीर्तने यांत लोकांना प्रवोधनही होई आणि त्यांचा त्यांच्यामुळे करमणुकीतही वेळ जाई. देवादिकांचे उत्सव वेळोवेळी होत. त्यांचा आनंद सर्वांना फार वाटे. पुण्यात देवळांना तोटा नसे. त्यामुळे हे उत्सव फार गाजत, तरीपण लोक काही विचित्र करमणुकीचा आमंद उपभोगत असतच. उदाहरणाथ, एके शनिवारी रामेद्वराच्य़ा देवळापासून *ज्ञानप्रकाश'च्या कार्यालयापर्यंत भरवत्तीत बोकडांच्या जोडयांच्या टकरा लावण्यात आल्या. लोकांचा मोठा जमाव त्या पहाण्यास जमला. नि रस्त्यावरील वहातुकीस अडथळा झाला. शेवटी मारामारीही झाली. तेव्हा हा वृत्तांत प्रसिद्ध करून त्यावेळी पोलीस मात्र कुठेंच दिसले नाहीत, असे गार्‍हाणे “ज्ञानप्रकाश'ने केले.

आताप्रमाणे पुण्यात ठिकठिकाणी टपालपेटया नव्हत्या. पत्ने टाकण्यासाठी एकच टपालपेटी होतो. प्रथम तेही एकाच ठिकाणी ग्रारपिरावर घेण्यात येत असे, लोकांना पिरावर जाण्याचा त्रास नको म्हणून ते आता वुधवार गेटावर घेण्यात घेईल अणि त्यासाठी एक लेखनिक ठेवला आहे असे १८५४ मध्ये घोषित करण्यात आले. कार्डाला टपाल तिकीट आता दहा पैश्याचे लागते. त्यावेळी काड पैशात जाई. पुण्यात एकच प्रमुख एतद्वेशीय वर्तमानपद् होते-'ज्ञानप्रकाश. त्याचे कार्यालय शकवार पेठेत बारामतीकरांच्या वाडयात असे. रस्त्यावर दिवे असे असत की, ते पहावयालाच दिवा घ्यावा लागावा. संभावित ठोक आपके मद्यालजी घेऊनही

रात्री बाहेर पडत,

गावाला जावयाचे तर आताप्रमाणे राज्यपरिवहनाच्या स्वयंवा हिका नव्हत्या. बैलगाडयातुन प्रत्यही सात आठ मैल प्रवास करीत, चोरदरोडेखोरांचे भय बाळगीत लोक प्रवास करीत. नाही म्हणायला टपालाचे टांगे पुण्याहून जवळच्या गावी माणसांना नेत. पुणे ते महाबळेश्वरला शुक्रवार पेठेतील एका टांग्याचे भाडे त्या वेळचे रु. १६ असे. त्या वेळचे १६ रुपये म्हणजे आताचे रु. १६० तरी होतोल, हे टागे टप्प्याटप्प्यावर घोडी वदलीत जात.

१८६५मध्ये यासुदेय बळवतांनी अश्या पुण्यात पदार्पण केले. पुण्यातील त्यांच्या

भातृवियीगाचे असह्य दुःस! . टॅ

निवासस्थानाविषयी निरनिराळया वाड्यांची नावे प्रचलित चादेत. तो सव साघार आणि विश्‍वसनीय आहेत. पुण्यात आल्य!वर त्यांचे बिऱ्हाड प्रथम भट गुलूंच्या वाड्यात होते. ' भिकारदास माझ्वी रस्त्यावरचा सध्याचा ६६२अभ आणि ६६२ जुना किंवा १३७२ नवा या क्रमांकाचा सदागिव पेठेतील सध्याचा वाडा तोच हा वाडा होय. हे भट गु€ देवीभयत होते. त्यामुळेव अघ्यात्मनिप्ठ वासुदेव वळवंतांची पुण्यात आल्यावर निवासस्थानासाठी त्या वाडयावःडे दृप्टी वळली असणे दक्य आहे. या वाडात वासुदेव बळवंतांचे बिऱ्हाड काही दिवसच होते. भट गुरू युवा असतील, पण राजकीय विचारात क्रांतिकारक म्हणून प्रस्यात नव्हते. आणखी म्हणजे त्यांच्या- विषयी दुसरे वरेच मजेचे वृत्तांत लोकांच्या तोंडून ऐकायला मिळत. त्या वृत्तांतात वासुदेव बळबंतांना काही रस नव्हता. इतकेच नव्हे तर पक्की अरुचि होती. त्यामुळे असेल, किवा आपल्या गूढ क्रांतिकारव' कृत्यांसाठी तशीच सोयीस्कर जागा त्यांना हवी असेल म्हणूनही, पण त्यानी नंतर आपले विऱ्हाड कारकोळपुर्‍यातीक नरसो- वाच्या देवळात हालविले. या देवळाचा बहुतेक थाट त्या काळात होता तसाच अजून आहे. पण त्याच्या आवारात मात्र भाता वरेच तवे बांधकाम झाळेठे माहे आणि मोकळी जागा फारशी दिसत नाही. आपण या देवालयाच्या प्रवेश दारापाशी उभे राहिठो की, देवाळ्याच्या मटपाच्या उजव्या वाजूला दिसणार्‍या विऱ्हाडांच्या जागेवर त्या वेळी असणाऱ्या दोन खोल्यात वासुदेव वळवतांचे वास्तव्य दोते. १९४५ मध्ये मी या जागेला भेट दिठी तेव्हा तेथे त्या खोल्यांची जुनी एकच भित-उभी होती. पण मठा अगत्याने तेथे नेऊन देवाल्याचे त्या वेळचे एक वृद्ध घनी विश्वनाथ सदाशिव विवा तात्या जोशी यानी ती जागा मला दासविली. आणि ते म्हणाले, 'इयेच ते (वासुदेव घळवत) बरीच वर्षे राहात असत.” त्यांनी वासुदेव वळवंतांना आणि त्यांच्या दुसऱ्या पललीला त्या विऱ्हाडात राहाताना पाहिठेळे होते. वासुदेव घळवंतांच्या पत्नी बाई फडके तर त्यांना जवळच्या वाटत.' त्याकाळी शेजाऱ्याशेजा- ऱ्यात किवा धती विऱ्हाडकरूमध्ये अथी जवळीक असे. था निवासस्यानाचा वासुदेव बळवंतानी स्वत.च उल्डेस करून ठेवटेला भाहे. ' त्या सोल्यात त्यांचे बिऱ्हाड होते आणि देवळात शिरताच उजव्या हाताला जी काहीशी काळोखी खोली दिसते त्या खीठीत त्यांच्या सवंगड्याझी किवा भेटीला येणाऱ्याझी गप्पा गोष्टी किवा गुप्त सल्वते करण्याची बैठक असे. आताच्या क्रांतीवीर वासुदेव फडके रस्त्यावर पुणे विद्यार्थी गृहाच्या समोर ४०९/४ सदाशिव पेठ येथी नृसिहमंदिर बृ बाईसाहेब फडके याच्या त्याच्या स्तृपा उम्नाबाई फडके यांनी सागितळेल्या बाट वणो.. विश्‍वनाव सदाशिव दिवा तात्या जोशी यांची आठवण. ३. वासुदेव वळवताचे 'आत्मचरित्र', वाई फडके याचो आठवप; दुधयारवाड आणि विश्रांमवांग वाडा यांच्या जठिताच्या अमियोगातील आरोपी केशव रानडे याची पहिद्या वर्गे

द'डाप्रिकाया- पुढोळ त्वोकारोक्ती; दि. जून १८३९.

श्र * > बासुदेव वळवंत फडके

हेच ते तरमोबाचे देऊळ होय. या विर्‍्हाडात वासुदेव बळवत बरीच वर्पे राहात होते. यांचे कारण तो भाग त्यावेळी 'गावाच्या एका टोकाला आणि त्याला ठाश्मय निजेन भाग सुरू होत असल्यामुळे त्यांच्या क्रांतिकारक हाळचालीना ते निवासस्थान सोयीचे होते. वासुदेव वळवंतांचे पुण्यास तेरा चवदा वर्पे वास्तव्य होते. त्यापैकी बारा वर्पांवरचा काळ त्यानी या निवासस्थानात काढला. पुण्याच्या सैनिको लेखानियंमक. (कंट्रोलर ऑफ मिलिटरी अकाऊट्स्‌) यांच्या कार्यालयाला मिलिटरी फायनान्म ऑफिस किवा फायनान्स ऑफिप म्हणत. तेथे आल्यावर लवकरच वासुदेव वळवंतानी आपले नोकरीतीळ आसन चांगलेच. स्थिर केळे. इंग्रजीवर त्यांचे चांगळे प्रभुत्व होते. त्यांची इंग्रजी आणि मराठी दोन्ही हस्ताक्षरे वळणदार होती आणि मराठीत बाळबोध आणि मोडी ल्िपीतही ते सुंदर हस्ताक्षरात लिहीत. त्यांनी आपल्या कामाने वरिष्ठ युरोपियन अधिकाऱ्यांवर चांगली छाप पाडली. त्यांना ते विश्वासू लेखनिक वाटत आणि त्यामुळे त्यांचे वरिप त्यांना फार चाहत अंसत. * प््त्या "वासुदेव बळवंतांना या काळात काहीतरी मानसिक अस्वास्थ्य त्रस्त करीत होते, ते नाहीसे व्हावे म्हणून ते निवृत्तिमार्गाकडे वळले. घ्यानधारणेत ते मग्न होत. अध्या- त्मिक विचारात गुंग होत. ज्ञात अणि अज्ञेयाविपयी विचार करीत. आपल्याला सिद्धी मिळावी म्हणून त्यांचा ओढ लागली. क्रातिकारक हे भावनाप्रधान मनाचे असतात. अशा प्रवृत्तीमुळे ते अध्यात्मिकतेकडे वळतात. वावा सावरकरांचा हू्वंवयात त्या मार्गाकडे ओढा होता" मानवेद्रनाथ रॉय यांचीही त्या मार्गाकडे वृत्ति वळलेली होती, सुभापचंद्र बोस यांना त्याच विवाराने हिमालयात पळून जाण्याची लहर आली होती. या क्रांतिकारकांचेच बासुदेव वळवंत राजकीय पूर्वज होते. त्याचीही गत तशोच झाली. नरसिहाच्या देवळात विनायकभट वज्षे नावाचे विद्वान रहात असत, त्यांच्यानवळ वासदेव वळवतांनी आपली संध्या आणि पुरुपसूक्त सुधारली. सोर, रुद्र आणि ववमान इ. ब्रह्मकर्माचे मत्र त्ते शिकले, संस्कृतचा त्यांनी अभ्यास केला. आणि वेद- पठण केले. त्यांचे आराध्य दँवत श्री दत्त होते. त्याची तर त्यांनी सूप उपासना प्राप्त करून घेतली. दत्ताच्या नामाचा रोज पाच सहस्त्र जप ते करीत. स्नानसध्या झात्या- वर गरचरित्राचा एक तरी अध्याय वाचल्यावाचूम ते अन्नग्रहण करीत नसत. " या काळात त्याचे मन पवित्र आणि धामिक विचारानी भरून गेठेळे असे. आणि डणपाड प्रा, १४७ 88 08२१1ा९व, ४९०1७०1 81खाव (॥89[॥॥5(९0तयातत एभ]0७0९१ टॉशाद प8०ती०७० एशि॥(8/तात8ा1०908९0810181(” (“हा मतुप्य बराच काळपर्यंत सैनिकी वित्त विभागाच्या कार्यालयात (वरिष्ठांचा) विश्वाभू आणि (त्यानी) लाडावून डेवलेला असा लेखनिक होता असे नाग्हाला सागण्यात आले आहे”) 'सेक्‍कन हेरल्ड,' दि. मे १८७९ ह, ता. जोशो यांची भाढ्वण, धर

मातृवियोगाचे असह्य दुःख! श्र

परमेश्वराच्या प्रार्थनेत ते मग्त असत. ते नियमाने ध्यान लावून वसत. त्यावेळी त्यांना स्वतःचेही भान रहात नसे. त्यांच्या या ध्याचमग्न वृत्तीमुळे आजूबाजूचे तोक चकित होऊन जात आणि ते भ्रमिष्ट तर नाहीत ना असे म्हणत, दत्ताच्या या उपासनेमुळे वामुदेव वळवतांना दत्ताचा साक्षात्कार झाला होता असे समजते. या साक्षात्कारामुळेच त्याती आपल्या कार्यात य्न येईल का हे समजून घेण्याची उत्कंठा आपल्या आराध्य दैवताकडे व्यवत केली असली पाहिजे. पण त्यात त्यांना उत्साहवधंक उत्तर मिळाले नाही. त्यांच्या सघटनेंतील एक सदस्य गणपुले यांनी यासंबंधी 'अनामिक' यांना सांगितळे की, वासुदेव वळूवंतांनी आपणास सांगितठे होते की, “मला स्वप्नात दत्ताचा दृष्टांत झाला. पण दत्तगुरुनी मला सांगितले की, या कार्यात तुला यन यावयाचे नाही. ही वेळ अतुफूल नाही.” अशा भविष्यानेही वासुदेव वळबतानी संकल्पित योजना सोडल्या नाहीत. त्याची वंडाची उर्मी एवढी दुर्दम्य होती.' एखाद्या उपासकाला असा साक्षात्कार होणे ही अनवय गोप्ट नाही, अरविद घोपांचे अध्यात्मिक गुरू विष्णु भास्कर लेले महाराज यानी हासाक्षातार व्हावा हा आपणास छंद असल्यामुळे गिरनारला जाऊन पडेल ते मूल्य मोजून ते फळ आपल्या कसे हाती आले ते सेवानद बाळूकाका कातिटकरांना सांगितलेच आहे. लेले यांना साक्षात्कार झाला होता काय ? असा प्रश्न एकाने प्रत्यक्ष अरविदांना विचारला तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “निश्चित झाला होता.” * दत्त हेच त्याचे एकमेव देवत होते असे मात्र नव्हे. इतर देवांचोही ते भक्‍ती करीत. आणि त्याच्या दशनाला जात. पुणे येथे विठ्ठळवाडी रस्त्यावर विठ्ठलवाडी- च्या अगदी जवळ असलेले गणपतीचे मदिर हे त्याचे तसेच आवडते स्थान होते. आणि ते त्या मदिरांतील गणपतीच्या द्गनाल नेहमी जात.ते देऊळ दगडी बांधणीचे अमून तै त्यावेळी भवश्म आणि मजवूत होते. या गणपतीला जाण्याचे दुसरे कारण अमेही अमेळ की, ते त्या काळी अगदी निर्जन भागात होते आणि सहकाऱ्याच्या किवा रामोझ्याच्या साकेतिक भेटीसाठी आणि जवळच जाऊन क्रांतिकृत्याना उपयोगी पडणारे खेळ त्यांना शिकविण्यासाठी त्याचा परिसर त्याना अतुकूळू भासे. हे मंदिर आता जी णं झाळे आहे. हा गणपती वासुदेव बळवंत फडके स्मृती गणे म्ह्णून प्रसिद्ध आहे.” मुंबईला असताना किंवा पुण्याला आल्यावरही वासुदेव वळवंत वेळोवेळी शिरढोणला जात. अद्या वेळो वासुदेव वळवत शिरढोणला कधी आठे तर वाकवी पाहा भूमी हा चाळताना अश्याच थाटात वागत. ते वाटेने निघाले की इतरांनी वाटल्यास बाजूने जावे. पण त्याना हरकण्याची कोणाची प्राज्ञा नसे. ते आपल्या

'अनामिक' याच्या जाठवणी बा. म. दीक्षित “श्रो. लेले महाराज : जीवन दर्शन,” पू. द, १८ 'श्री गणेश कोश,” (सपा, अभरेद्र गाडगीळ) खड ३, पू. ४८

डड चामूदैव बळवंत फडके

वाटेने तसेच सरळ जाणार हे ठरलेले होते. कोणी प्रतिवाद केलाच तर परिणास वाईट होतो हे इतरांना माहीत. होते. वरण पट्टा तर नेहमी त्यांच्याजवळ असे, हे प्रसिद्धच होते. पण त्यांच्या हाताची एक थप्पडही ती खाणार्‍्याळा पाणी मागण्यास लावी." पुण्यात आल्यावर दोन वर्षानी वासुदेव वळवताच्या संसाराला एक गोड फळ आले. आपल्या प्रयम पःनीपासून त्त्यांना एक मुळ्या झाला. पण पुत्रजन्माचा त्यांचा आनंद मात्र अल्पकाळच टिकला. कारण, तो भुलगा दोन महिन्याचा होताच ब्राळपणीच मृत्यू पावा, वासुदेव वळवंतांना यानंतर पुत्रसंतान झाले नाही. पण त्यानंतर दोन वर्षांनी १८६८ मध्ये एक कन्यारत्न मात्र झाले. त्या मुलीचे नाव मथुताई ! वासुदेव वळवंतांची वंद्ववेल अशी तीच होय. तो मात्र आपल्या वडि- लांच्या प*चात बरीच वर्पे विद्यमान होती. मुंबईला वासुदेव बळवंतांनी विर्‍हाड केळे नव्हते. पुण्यास आल्यावर मात्र भथम पत्तीसह त्यांनी बिऱ्हाड केले. आपल्या प्रथम पत्नीचा सहवास त्यांना प्रिय होता. आपल्या आवडीनिवडी पुऱ्या करून घेण्यास तिलाही तो काळ अनुकूल होता. तिच्या जिवंतपणी वासुदेव वळवंते क्रातिकारकाच्या प्रत्यक्ष जौवनात पडले नव्हते. त्यामळे आपल्या संसाराची ही वर्पे त्या दोघांनी भानंदात घालविली. त्यांच्या या सुस्यितीचा लाभ घेऊन दागदागिन्यांची आपली होसही त्याच्या प्रथम पत्नीने पुरी करून घेतली. मानसिक स्वास्थ्यासाठी मंत्रतंत्राच्या आणि उपासनाच्या चाजूला वळूनच वासु- द्वेव बळवंत थांबले नाहीत. त्यांनी त्या उद्दिष्टाने सत्पुरुषांच्या गाठीभेटीही त्या काळात घेतल्या. अक्कलकोट स्वागी महाराज हे सत आणि सहस्त्रावधी भक्‍तांचे आदरणीय गुरू होते, त्यांच्या चरित्रकारांनी वासुदेव बळवंतांच्या असाच एका भेटीची नोंद करून ठेवली आहे. ते म्हणतात, '" प्रसिद्ध बंडखोर वासुदेव बळवंत फडके पुण्यास नोकर असंत्रा, 'रजा धेऊन दोन तीन वेळ महाराजांचे येथे आले होते. आपले हेत शब्दांनी कळविता मनोमय महाराजांची विनंती त्यांनी केली, सर्वसाक्षी समर्थांनी

त्यांचे हेतू जाणठे.

अध्यात्मिकतेच्या आसक्तीमुळे वासुदेव बळवतानी बरीच व्रते धरली आणि तते ती धाभिक निष्ठेने पाळीत असत. श्री दत्त हे वासुदेव बळवतांचे आराध्य दैवत होते. त्याच्या श्रीपाद वल्लभ नामक घ्यानाचे चित्र कसर इत्यादीमुळे बाईट होऊ भये म्हणून तुरटीच्या पाण्यात वाळवून सिद्ध केळेल्या कागदावर त्यानी एका चित्- काराकडून काढून घेतले. त्यात थ्री दत्ताच्या नेहमी दिसणार्‍या शांत घ्यानाच्या

९. यातुदेव बळवंतावे जामात रामभाऊ कर्वे यादी सागितडेली आठवण, १० ग, व. मुळेकर “थ्रो, नरकठकोट निवासी स्वामी महाशन यांचे वरित ,” पू. ७४.७५

भातृविपोगाचे असह्य दुःख ! ४५

स्थळी एकमुखी आणि रौद्र ध्यानाची त्यांनी निवड केली होती. था चित्राची चोकट उठावणीप्ताठी वाहेर पडेपर्यंत त्यांच्या विऱ्हाडात प्रमुखपणे दिसत असे. स्नातानंतर त्याची पुजा केल्यावाचून आणि गुरुचरित्राच्या पोथीचा अध्याय वाचल्यावाचून ते अन्नम्रहूण करीत नसत. त्यानी त्याच दत्तभक्तीमुळे हाताच्या तळव्याच्या आकारा. इतकेच मोठे असे चांदीचे संपुप्ट वनवून घेतले. त्याला घट्ट बसणारे कळसाच्या आकाराचे टोक असलेले झाकण होते. त्यात रहातील अद्या चांदीच्या पादुकाही त्यांनी विकत घेतल्या. वरील प्रकारचे झाकण का? तर ते काढून घेऊन उपडे करून त्यात उदक सोडून त्यातुन पादुकांवर भभिपेक करता यावा म्हणून संपुप्ट या पादुकांसह घोतराच्या कणवठीलाही खोचून ठेवून जवळ बाळगता येत असे आणि त्यामुळे प्रवासातही एखाददोन मिनिटात त्यांना त्या पादुकांची पूजा करता येत असे. त्या वस्तू पुढे बाई फडक्यांच्या हाती गेल्या आणि फडक्यांच्या घराण्यात त्या राहिल्या.

वासुदेव वेळवंतांच्या जीवनामध्ये अशी आंदोलने चालली असता पाच वर्षे आयुष्याला निराळी कलाटणी मिळालो. त्या प्रसंगामुळे आपला स्वाभिमान दुखावला गेला आहे असेच त्यांना नुसते वाटे नाही, तर त्याच्या स्मृतीने त्याना सतत मरण- प्राय दुःख वाटत राहिले. त्याचा मानविदू चाळवला गेला. असे मान(बंदू चाळवले गेल्यावरच राष्ट्राच्या किवा निश्चयी पुरुषाच्या आयुप्यात क्राती घडून येत असते,

१८७० मध्ये त्यांना श्िरढोणहून एक वृत्त समजले. ते ऐकताच ते अस्वस्थ झाले. त्यांची आई सरस्वतीबाई या शिरढोण येथे र्ग्णाईत झाल्या होत्या. असेल साधे दुखणे, होईल वरे चारसहा दिवसात, अशा आशेने वासुदेव बळवंत दिवत मोजत होते. पण सरस्वतोवाईच्या दुखण्यास उतार पडण्याचे काही चिन्ह दिसेना, वासुदेव बळवतांचे आपल्या आजोवावरील प्रेमाप्रमाणेच किवहुना त्यांच्यावरील

* प्रेमापेक्षाही अधिक प्रेम आपल्या आईवर होते. त्यामुळे तिच्या दुखण्याने ते चिता- ग्रस्त झाले. शेवटी, “सरस्वती अत्यवस्थ आहे जाणि आपण रवकर इकडे निघून यावे," असा तिरोप त्यांना आला. त्यामुळे त्यांच्या मनात 'मावनाचा कल्लोळ उडाळा. आपल्या जाईची रुग्णशय्येवरील अनुकपनीय भवस्था लक्षात घेऊन तिला भेटण्यासाठी शिरढोणळा जाण्यासाठी आपल्याला सुटी मिळावी असे निकडीचे आविदन त्यांनी कार्यालयात केले.

झटकन्‌ सुटी संमत होऊन आईला भेटण्यासाठी आपण शिरढोणला धावत जाऊ अशा विचारात ते गक होते. सुटी मिळाल्यामुळे मानसिक व्यया अन- भवित वसण्याचा त्यांना अनुभव नव्हता. पण त्यांच्या कार्याल्यातील तांवड्या फितोने प्रथम त्यांच्या आवेदनाच्या निर्णयाला विलंब लावला. त्यांनी स्द्रावतार्‌

' /. वासुदेव बळवंत फडके

धारण केला तेव्हा तो निर्णेय नंतर केला. पण तो असा होता की, तुमची सुटी नाकारण्यात आठी आहे.

ते ऐकताच त्यांचा संत्राप अनावर झाला. हें घडेपयंत भाणखी दोनचार दिवस गेले. रुग्णाईत आईला भेटण्याला जाता येत नसेल, तर या नोकरीचे आप- ल्याला मल्य काय? त्यानी नोफरी पत्करलो होती तरी ते नुसते सडेघाझ झालेलें नव्हते. आपली उच्च जीवितध्येये त्यांनी सोडली नव्हती. त्यामुळे काय होईल ते होवो, पण आईच्या भेटीसाठी लागलीच शिरढोणला जावयाचेच, असा निश्‍चय कडून आपल्या विभागवरिप्ठांच्या अरेरावीला आव्हान देण्याचे ठरवून त्यांनी आपण रग्णाईत आईला भेटण्यासाठी दिरढोणला निघून जात आहोत, अशी नुसती चिठी कोर्यालयात धाडली आणि मिळाली त्या पहिल्या गाडीने कर्जतला जाण्यासाठी त्यांनी पुणे सोडले डी

त्यानी गाडीत पाऊल टाकले आणि आई आपल्याला भेटेल ना? का तिचे शेवटचे दर्शनही आपल्याला होणार नाही, अज्ञा शकांकुशंकानी त्यांच्या मनात थैमान मांडले. धावत्या गाडीत भोवतालच्या प्रदेशाकडे पाहत ते या विचारांच्या कल्लोळात गरडून गेल.

कर्जतला उतरून डोंगरदर्‍्या पार करीत नद्या शेते पायाखाळी घालीत दरत- गतीने, उत्कंठेने, वियण्णतेने ते शिरढोणला पोचले. धुळीने भरलेल्या गावच्या मस्य रस्त्यावरून जवळ जवळ धावतच ते आपल्या वाड्याच्या पुढे असलेल्या मांड- वात पोचले. त्यांनी ओटीवर प!ऊळछ टाकले असेल नसेल, तोच त्याना धक्का देणारे जे वत्त समजले त्यामुळे त्याच्या हृदयाच्या ठिकऱ्या' ठिकर्‍या उडाल्या!

त्यांचो ज्ञेवटची भेट होताच त्याची आई हे जग सोडून गेली होती! ते ऐकताच ते स्तभित मनाने ओटीवरच मटकन साली वसले. 'सरस्वती गेली' या कल्पनेने दुःख अनावर होऊन तिच्या नावाने त्यानो हंवरडा फोडला आणि ते ओक्सा-. योवशी रडू लागले! वराच वेळ दुःखाचे कढ वाहेर पडून गेल्यावर त्याचे मन हलके झाले आणि विषण्ण मनाने ते तसेच काही वेळ बसून राहिले. नापल्याका शिरढो- णला येण्याला त्वरेने सुटी देऊन विलंव करणार्‍या युरोपियन इंग्रज अधिकार्‍या- विषयीचा * पराकाष्छेचा संताप त्यांच्या मनात उसळला आणि त्यांच्यावर निक- राचा प्रतिशोध घेण्याचा त्याना निश्‍चय केला. त्या रात्रभर आईच्या प्रेमळ स्मती- मळे त्याना जवळजवळ झोपही आलो नाही, शेवटो थकून जाऊन अधू ढाळतच त्याचा शोडा वेळ डोळा लागला. श्रिरडोणचे पुढील विधी सपल्यावर त्याच दु.खित मनाने ते पुण्यास परतले. त्या -प्रकारास उत्तरदायी असलेल्या वरिष्ठ अधिकार्‍याची त्यांनी लागलीच खूप सरड्पट्टी

मातृवियोगाचे असह्य दुःत ! ड्ढ

काढली." त्यांच] स्दावतार पाहून एवढ्यावरच हे प्रकरण संपठे म्हणजे मिळवली, 'अनसा ब्रिचार त्यांच्या वरिष्ठांनी केला. पण मातृवियोगाच्या शल्याची टोचणी वासुदेव बळवंतांना इतको असह्य होत राहिली की, त्यांनी ते सर्व प्रकरण संगतवार लिहून काढून वरिप्ठांविरद्धचे आपले गाऱ्हाणे थेट मुंबई सरकारपर्यंत नेऊन भिडविळे भाणि आपल्यावरील अन्यायाची चौकशी होऊन दोपी वरिष्ठांना गिक्षा झाली पाहिजे असा आग्रह धरला. चोकशीअती मुंवई सरकारला वासुदेव चळवंतांचे गाऱ्हाणे न्याय्य आहे असे आढळून आले, त्यानी आपल्या वरिपष्ठाची अशी खरडपट्टी काढली तरो त्यांच्या वरिष्ठांना सरकारने एका शब्दानेही उघडपणे काही विचारले नाही. त्यांनी त्या विभागाच्या मुख्या ठा गुप्तपणे दोष दिला. पण अधिकार्‍यांचा बोज नावाची जी भावना अशा कार्यालयातून असते, तिच्यामुळे त्यांच्या वरिप्ठाना आतून जरी त्या प्रकरणात बर्‍याच कानपिचक्या सरकारने दिल्या तरी त्यांची उंधडवघड खरडपट्टी काढली नाही. कारण न्याय जर लेखनिकासारखषा केला, तर इतर लेख- निकही सरकारकडे तशीच आवेदने घाटण्यास पुढे येततीऊ, असे सरकारला वाटले. परंतु वासुदेव बळवंतांच्या या लढ्याची अपेक्षित प्रतिक्रिया मात्र घडून आली. त्यांचा मुख्य सहाय्यक (हेड ऑसिस्टट) त्यांच्याशी पुढे सहा महिने नीट वोढत नस. आणि त्याचो ही वंडखोर कृतो इतर भित्र्या लेखनिकांनाही आवडली नाही. ठेखनिकांच्या जगात हा नेहमीचाच अनुभव आहे.

या घटनांनी वासुदेव बळवंतांची मनःस्थिती प्रशुव्ध असताच ते त्याच वर्षो विपमज्वराने पुन्हा तीन महिने रुग्णाईत होते. '*

पुढील वर्षी १८७१ मध्ये आईच्या वपंश्राद्वाच्या वेळीही त्यांना विधी कर- ष्यासाठी सुटी मिळालो नाहीच. त्या घटनेने त्याचा प्रक्षोभ अधिकच वाढला, आपल्या प्रेमळ मातेच्या स्ती त्याच्या मनःदचक्षूपूढे उभ्पा राहात आणि एकदा गेलेली आई आपल्याला पुन्हा कधीच भेटणार नाहो या विचाराने ते देहभान विसरत. त्यांच्या हृदयात त्वेपाची अवड चिता पेटत राहिली. तिचे शेवटचे दान ज्या युरोपियन अधिकाऱ्यांमुळे शकय झाले त्यांच्याविषयी त्यांचा सताप तसाच धुमसत राहिळा. भुळामगिरीच्या नोकरीच्या रुपेरी वेड्याचा नाद त्यांना दुःस्सह वाटू लागला. कार्या- लयातल निर्जीव बांत्रिके काम आणि भावनाहीन शिस्त यांचा ग्रीट येऊन त्या

११ “या रागाने आमच्या मुत्य कामणाराची त्यावे वरिष्ठाची (मो) खूप धुळ काढली," वामुदेव वळवताचे 'आत्मचरित'-

१२ कित्ता.

१३ बासुदेव वळवताच्या सेवा पुस्तकात (सव्हिस दुकाव) १८७० मध्ये प्रश्‍तीच्या वारणावरून

स्वानी घेतलेल्या ९४ दिवसाच्या सुटीची नोद होतो न्याय विभाग च. -ार्यनदर--<२);

भुवई मरडारचे कागदपत.

शट वासुदेव बळवंत फडके

पद्धतीठा कारणीभूत असणार्‍या इंग्रज सरकाराविरुद्धच प्रतिशोध उगविण्याचे विचार ते बोळू लागले. ते ऐकून त्यांच्या काही मित्रांनी, “वासुदेव, तू हे करू नको हो! म्हणून त्याना चेतावणी दिली की, ते त्याना म्हणत, “हे करू नको? तुम्हाला माझ्या दुःखाची काय कल्पना येणार? मी सूड घेणारच”

> वंजतिर कार्यकर्ते ६४ पुण्यातील तत्कालीन प्रर्पात सावेजनिद कार्यकर्ते गणपतराव घोटवडेकर यांचो त्याच्या पुतण्याने घाडलेली भाढवण गणपतराव घोटवडेकर वासुदेव बळवताचे राहूशारी होते.

प्रकरण वे

नवे वारे-नवे विचार

सामान्य माणसाचा कठीण निश्चय दिवसगतीते काही वेळा निवळून जातो,

पण सामान्य माणसांपेक्षा जे निराळे असतात त्यांचा असा निश्‍चय दिवसानुदिवस अधिक अपरिवतंनीय होतो आणि परिस्थितीची दाहूकता किवा मित्रपरिवाराकडून त्याच्याविरद्ध होणारा साळमूद उपदेश यांच्यामुळे तो उलट अधिक पक्का होतो,

__ वासुदेव वळवंताचा इंग्रज लोकाविरुद्ध प्रतिशोध घेण्याचा निश्‍चय या दुसऱ्या असामान्य लोकांच्या निश्चयाप्रमाणेच दृढतर होत गेला. याला कारण त्यांचा निग्रही स्वभाव तर होताच. पण दुमरे म्हणजे १८७० पासून पुण्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीचे प्रोत्साहुक वातावरण हेही त्यांचे कारण होते.

।_ कारण, १८७०मध्ये महाराष्ट्राच्याच नव्हे तर हिंदुस्थानाच्याही आधुनिक राजकारणाची पहिलो भाधाडी पुण्यामध्ये उघडली गेलो. कारण, याच वर्षी पुण्याला लकडी पुलाजवळ पतांच्य़ा गोटात 'सावंजनिक सभभे'ची स्थापना झालो. या संस्थेचे महत्त्व टिळकांच्या आयुष्याची पहिली काही वपें हो सभा हस्तगत करण्यात गेली हे लक्षात घेतळे म्हणजे स्पप्ट होईल. "पदती. सस्थाना'च्या कारधारातील गोधळ दूर करण्यासारख्या 'महान' ध्येयाने जरी ही सभा स्थापत झाली होती तरी लवकरच लोकमत प्रकट करणारी प्रवळ सस्था म्हणून तिची रयाती झाली. इतऊेच नव्हे, तर इतर प्रातातोऴ लोकानाही सावेंजनिक कार्याच्या पद्धतीचा तिने नवा आदर्श दाखवून दिला. प्रारभो त्या सस्येचे काये सदाशिवराव गोवडे प्रभृतीनी चालविले होते, तरी तिच्या कार्यात सिहाचा वाटा गणेश वासुदेव जोशी थांचा होता. “सार्वजनिक सर्भे- च्या आणि इतर जनहिताच्या कार्याशी ते इतके एकरूप झाले कौ, लोक त्यांनाच “सार्वजनिक कांका' म्हणून म्हणू लागले. आणि 'सावंजनिक काऊा' म्हणूनच त्ते प्रतिद्ध झाले. त्याच्या जीवनाचा वृत्तात मनोवेधक आहे.

काकांचा जन्म पूणे येथेच १८२८मध्ये झाला. त्याचे वडील अव्व इंग्रजीत

सदर अमीन होते. काकाना दोन मोऊे भाऊ होते. पण काका दोन वर्षाचे असवानाच

पठ वासुदेव बळवंत फडके

मृत्यू पावले, त्यामुळे दोनतीन इयत्तांपयंत्त शिक्षण होताच काकांना शाळा सोडावी छागली. आपल्याला इंग्रजी शिकता आले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले.पण निर्वाहाकरता वयाच्या १४ व्या वर्षींच ते गणपतराव शिरस्तेदार यांच्या समवेत न्यायालयात उमेदवार म्हणून नोकरी करू लागले. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी त्या- वेळची मुलकीची परीक्षा दिली. पुढे चार यर्पानी १८४८मध्ये ते नाझर कचेरोत कारकुनी करू लागलें. आणि पुढे मुन्सफ आणि असिस्टंट जज्ज यांचे शिरस्तेदार झाले. यावेळी त्यांच्यावर काही फारणावरून कुभांड येऊन खातेवार चोकशी होईतो त्यांना नोकरीवरून विलंबित करण्यात आले. परंतु चौकशीमध्ये ते निर्दोष ठरून त्या दिव्यातून बाहेर आले. पुढे मात्र पुन्हा नोकरीतच राहता त्यांनी वकिलीची परीक्षा दिली आणि सोलापुरला वकिली सुरू केलो. तोत त्यानी अभाप पैसा आणि कोर्ती मिळविली. नंतर ते पुण्याला आले. आणि वकिली करू लागले. शाळेत इंग्रजी शिक्षण मिळाल्याचे शल्य त्यांना सलत राहिले. त्यामुळे आपल्या स्वत.च्या अभ्यासाने या काळात त्यांनी इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व मिळविले पुण्याला फसवणुकीचा एक महत्त्वाचा पहिलाच दावा विरोधाला जुमानता चालवून त्यानी जिंकला आणि विरोधी पक्षकारांना न्यायालयास शिक्षा ठोठावण्यास लावले इतकेच नव्हे तर त्या कामी लाच खाण्याचा आरोप असणाऱ्या इंग्रज न्यायाधोशानाही नोकरी- तून कमी करावयास लावले, निस्पृह, बाणेदार आणि निर्भय वकील म्हणून त्याचे त्यामुळे नाव गाजू लागले. डु , _ यॅकिलीच्या धंद्यात त्यांनी खूप पैसा मिळवला. परंतु त्यातील बराच जन- हितासाठी अगदी सढळ हाताने दिला. १८६८ मध्ये निराधार लोकांना आश्रय मिळावा म्हणून त्यांनी श्री विष्णूचे मंदिर बांधले. आणि लोकाच्या सोयीसाठी पाण्याचा सावेजनिक होद बांधला, हे मदिर नव्या विष्णूचे मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. धंद्यात त्यांनी पैसा खूप मिळवला आणि नाव कमावले. त्या प्रतिष्ठेला साजेसाच असा छानछोकीचा त्यांचा प्रथम पोपाख असे. संनाचा पाढरा शुभ्र आणि इस्त्री केलेला कडकडीत अंगरखा, उंचो शुभ्र धोतर आणि अंगावर रेशोमकाठी श्रीमंती उपरणे आणि चक्तिदार पागोटे ते वापरीत. परंतु 'सावंजनिक सभे'च्या स्थापनेनंतर १८७१ मध्ये मकरसंक्रातीच्या दिवशी त्यांनी आपल्या उच्च ध्येयप्रणालीला साध्या आणि देशभवतोच्या रहाणीची जोड देण्याचा निश्चय केला. थोर सावंजनिक नेत्याला आवश्यक असणारा असा त्यांचा लहरी पण धौट आणि करारी स्वभाव होता. त्मामुळे वरील दिवशी गोवंड्यांसह "त्यांनी प्रथमच जाडाभरडा सादीचा पोषाख केला आणि त्याच पोषाखात मित्र परिवारात तिळगूळ वाटला ! त्यामुळे या त्याच्यातील वदलाचे नाट्य वाढले.

तवे वारे-नवे विचार ष्१

सावंजनिक सभेच्या कार्याविपयी नाणि भिन्न भिन्च प्रकरणी समेच्या वतीने लोकांना द्यावयाच्या सहाय्याविषयी ते इतके जागृत असत की, कोठेही तशी आव- यकता उत्पन्न झाली की, सहाय्यासाठी काका तेथे उपस्थित झालेच, हे ठरल्या- सारखे होते. दिवसाच्या प्रत्येक क्षणाळा हातो घेतळेले काम तडीस कसे जाईल याची चिता काकांना लागून राहिलेली असे. अश्या वेळी व्यग्न मुद्रेने पुण्याच्या रस्त्या वरून घाईघाईने जातांना ते लोकांना दिसत. त्यांच्या प.वलांचा वेगही त्यांच्या डोक्यातील विचारचक्राच्या वेगाप्रमाणे वाढत जाई असे दृश्य त्या काळात पुणेकरांना

" नित्माचे झाले होते. 7

काकांनी देशकार्याला असे वाहून घेते. कारण त्यांचा पिडच महाराष्ट्राच्या ध्येयनिप्ठ आणि धाडसी परपरेतील होता. त्यांना कशाचे भय म्हणून माहीत नव्हते. सैन्यात आपले लोक बरिरले पाहिजेत ही सगळधा तेजस्वी महाराष्ट्रीय नेत्यांची आकाक्षा असे. आणि ते शिक्षण संधी मिळाली तर लढाईवर जाऊन आपण मिळविळेच पाहिजे अशी त्यांना ओढ असे. १८७७ मध्ये जेव्हा रशियाचे आणि तुक- स्थानचे युद्ध सुरू झाले तेव्हा इग्रजाच्या रक्षियाविरोधी वृत्तीला ते पचेळ असे अनु मान वाघून आपले हे उद्दिप्ट्ही साध्य करण्याचा प्रमत्न करण्यास काकांनी मागेपुढे पाहिळे नाही. तुर्की वाधवासत सहाय्य करण्पासाठी मुंबईच्या अंजुमान इस्लाम या संस्थेच्या वतीने त्यानी सुरस व्याख्यान तर दिलेच; पण शेरअल्लीच्या लढाईत आपण स्वत ही रणांगणावरील मुद्धावर जाण्यास सिद्ध आहोत असे घोषित करून तशीही सिद्धता दाखविलो. पुढे समाजीराव गायकवाडाच्या विवाहप्रपतगी सावंजनिक सभेच्या वतीने त्याना मानपत्र त्यानीच समर्पण केले आणि 'सुबोध' नावाचो तरुण हिंदी राजपुत्रांना मार्गदर्शक उपदेश करणारी अशी एक पुस्तिका काढून ती सयाजी रावांना आणि जमलेल्या इतर राजपुत्राना वाटली ! काकाच्या यना सावंजनिक कार्याला १८७१ मध्ये चांगळाच भाधार मिळाला, १८७१ मध्ये माधवराव रानडे याचे पुण्याला स्थानांतर झाले. राजकारणाच्य़ा पटावर पडद्यामागून सूत्रे हलविण्याची रानड्यांची हातोटी विलक्षण होती. “महा राष्ट्र देश म्ह्णजे त्यावेळो एक थड गोळा होऊन पडला होता. त्या थड गोळघास पुन्हा सजीव करण्याची” कर्तवगारी माधवरावानी केली, ' असे टिळकांनी रानड्यांच्या ज्या कार्याविषयी म्हटले होते, ती रानड्याची राजवट आता पुण्यात सुरू झाली. रानड्यांनो लोकात आत्मसंशोधनाचे नवीन वारे निर्माण केले. त्यांच्यामध्ये सवोन तत्वज्ञानाचे विचार जवले. आपले गतवेभव परत मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. इग्रजी सत्तेच्या कृपाप्रसादाने ते हे साधू पहात होते हे अर्थातच जरा विचित्र होते. इंग्रज सरकारविरुद्ध थत्ृत्वाची काहीही भावता वाळगण्यास ते सिद्ध नव्हते, खरे

छोकमान्य टिळक - “सर्वज्ञ: हि साघव.”, विमरी,' दि २रेजानेवारी १९०१

ष्र वासुदेव बंळवंत फडके

म्हणजे हिंदुस्थानवरील इंग्रजी सत्ता हा एक ईदववरी संकेत (डिव्हाईन डिस्पेन्सेशन) आहे हो ग्हणीय विचारसरणी त्यांनीच प्रसृत करण्याचा प्रयत्न केला. इग्रजाचे राज्य त्यांना परमेश्वरी कृपा वाटे. ही विचारप्रणाली उफाळत्या( राष्ट्रीय वृत्तीच्या लोकां- ना तिरस्करणीय वाटे, राजकोय स्वातंत्र्याच्या क्रांतिवादी कल्पनेपर्यंत रानड्यांची विचारसरणी पुमटतीही कधी पोचली नाही. परंतु आपल्या विचारसरणीला आणि आकाक्षांना नवीन वळण देण्याच्या अपरिहायंतेवर मात्र त्यांनी लोकांचे नि.संशय लक्ष वेधले. अगाध वाचन, इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व आणि पारतत्र्यात झालेल्या हिंदुस्था- नाच्या आथिक हानीचे सखोल ज्ञान, यामुळे या देशाच्या तेजस्वी पुरस्सरांमध्ये * (पायोनिअसं) रानड्यांचीं गणना व्हावी असेच त्यांचे व्यक्तिमत्व होते. १८७२च्या डिसेंबरमध्ये रानड्यांनी स्वदेशी व्यापारावरील आपले व्याख्यान पुण्यात दिले. विदेशी वस्तूंचा स्वरपणे आणि ताळतंत्र ठेवता बहुसख्यांक हिंदी लोकांनी वापर केल्यामुळे स्वदेशी वस्तूंचा खप कसा कमी कमी होत आहे आणि त्यामळे देशाची कितो हानी होत आहे ते रानेडयानी आकडेवारीने सप्रमाण दाख- विले, या व्याख्यानाला पुण्यातील सुश्षिक्षितांची खूप गर्दी लोटली. पहिल्या व्माख्यानाचा परिणाम विरतो विरतो तोच १८७३ च्या फेब्रुवारी- मध्ये रानड्यानी त्याच विषयावरील आपले दुसरे व्याख्यान दिले. या व्याख्यानात नव्या इंग्रजी राज्यातील भपक्याने भुलून जाता, झालेल्या आपल्या हानीकडे लक्ष देण्याचा आणि त्या दुःस्थितोतून आपला देश सुस्थितीकडे जावा म्हणून प्रयत्न कर- ण्याचा रानड्यांनी लोकांना उपदेश केला. ते म्हणाले, “यत्र सामर्थ्याने सर्व सोयीचे पोकांचे पदार्थ तयार होतात. ते आपण आवडीने भोगतो. पण आपल्या समृद्ध देशात सर्व पदार्थ करता येऊ नयेत हो मोठी दु.खाचो गोष्ट आहे.” * आपल्याला असे वाटते को, पहिल्यापेक्षा आपल्या देशाचा बंदोबस्त चांगला आहे. पण या घमेडीत आपण नि:शस्त्र झालो आहोत, हो गोष्ट आपण विसरतो.” “एकंदरीत दिवसेंदिवस पराधीनपणाची आणि निःसत्वपणाची दशा देशास प्राप्त होत आहे, ही अनिष्ट गोष्ट आहे! सार्वजनिक सभा आणि रानडे यांना मवाळ म्हटले जात असे. पण मराठ्यांचा मवाळपणाही किती जहाल असतो, ते वरील विचारांवरून आणि १८७४ मध्ये हिंदु स्थानाचे प्रतिनिधी ब्रि. लोकसभेत घेण्यात यावे. आणि त्यांच्या विचाराने हिंद्स्थानचा राज्यकारभार चालावा, अश्ना आझयाच्यां सभेने केलेल्या ठरावावरून दिसून येईल. प्रत्यक्ष जनतेच्या दु.खनिवारणाच्या खटपटीस वासुदेव वळवतांनी १८७२ मध्येच प्रारभ केला ' त्यावेळी हिंदुस्थानात राजकोय क्षेत्रात लोक पूर्ण निद्रिस्त होते शा प्रन. र. फाटक : “न्या रानडे याचे चरित,” पू. १९९-२०० "... तर लोक अभ्नावाचून उपःशो मरू नयेत, अशाबद्दल सुमारे सात दर्षापूर्वीपासून मी अनेक्श. अनेक खटपटी वेल्या वासुदेव वळवताचे 'आत्मचरिव,' (हे 'आत्मचरित्र' त्यानी १८७९मध्ये लिहिले आहे )

सवे वारे-नवे विचार ष्ट

आणि स्वातंत्र्यासाठी राजकीय आंदोळन असे कोणतेही झालेले नव्हते.

रातड्यांनीही अजून आपली राजकीय चळवळ परिणामकारक स्वढूपात सुरू केळेढी नव्हती. १८७९ मध्ये वासुदेव बळवंतांचे उत्यान होऊन ते जन्मठेपीवर गरेल्पानंतरच रानडे प्रामुख्याने पुढारी म्हणून चमकू लागले आणि तेसुद्धा सामाजिक सुधारणाचे आणि शिक्षण प्रसाराचे कवारी आणि राजकीय सवलतीसाठी सतत पण सोप्य आढेदनांचेच काय ते पुरस्कते म्हणून. पण त्यांच्या आंदोलनात परकीय सत्ता- घाऱ्यांविषयी जन्मजात हेपाचा मागमूसही नसे.

विष्णूशास्त्री चिपळूणकर हे देशप्रेमाने प्रेरित होऊन आपले सवं लिशाग करणारे ज्वळत वृत्तीचे पहिले पत्रकार. पण तेही वास्‌देव वळवंतापेक्षा पाच वर्षाती लहान होते. मुरोपियनांच्या प्रत्येक गोप्टीची वाहवा करण्याच्या आणि हिदी म्हणून जे जे त्याची हेटाळणी करण्याच्या सुशिक्षित हिंदी लोकाच्या गुलामी मनोवृत्तीवर आणि परकीयांपुढे लांगूलचालन करण्याच्या मनोवृत्तीवर आपल्या 'निबंधमाले'तून कोरडे ओढण्यास त्यांनीही अजून सुरुवात केलेली नव्हती, कारण 'तिवंघमाला' १८७४ मध्ये सुरू झाली. 'निबंधमाले'लाही एक जहाल राजकीय तत्त्वज्ञानाचे मुख- पत्न म्हणून जे स्वल्प आले ते १८७९ मध्ये वासुदेव वळवंतांचे 'वड' होऊ गेल्या- वरच होप. दुसरे म्हणजे चिथळूगकरांच्या लिखाणानेही ळोकांच्या विचारसरणीवरच काय तो परिणाम केळा. १८८० मध्ये त्यांनी न्यू इंग्लिश स्कूळ काढले. तोपर्यंत त्याच्या आंदोलनातही कोणत्याही कृतीचा अभाव होता,

टिळकांचे सावंजनिक जीवनही १८८० मध्ये सुरू झाले. ब्रि. सरकारविर्द्ध कृतिशीळ राजकीय आंदोलन उभारणारे तेच हिंदुस्थानातीऴ पहिल पुढारी होते. पण त्यांचे ते आदोलन पुढे कित्येक वर्षानी उभारले गेलं, हे लक्षात घेतले म्हणजे १८७२ मध्ये हिदुस्थानामध्ये राजकीय क्षेत्रात कशी संपूर्ण पोकळी होती त्याची कल्पना येईल.

स्वराज्याचा नुसता विवार करग्पाइतके धैर्य दाखवणाऱ्या 'अवराच्याच्या' ही इंग्रज सरकारकडून होणार्‍या छळाने त्या काळात लोकाच्या छातीत कशी धडकी भरत असेल, त्याची कल्पना त्या छळाची १८८२ किवा १८९७ आणि त्यानंतरच्या काळात त्याचे काम राक्षती स्वरूप होते त्यावरून दिसून येईल. या काळात तुरुंगात टाकण्यात आलेला मनुप्य काही महिन्यातच हालअपेप्टांनी मृत्यू पावत असे.

१८८२ मध्ये टिळक आणि आगरकर यांना कोल्हापूरच्या दिवाणांच्या मान- हानीच्या अभियोगात चार महिन्यांची तुस्यवासाची भ्रिक्षा होऊन डोंगरीच्या वुरगात

ची कटाच्या अभियोगातील आरोपी सखाराम गोऱ्हे यानी १९१० मध्ये त्यापालयापुढे पोलिसानी आपला असह्य शारीरिक छळ केला म्हणून गाऱ्हाणे देठे. ते पोड्याच

भहित्मात दुहयात निधन पाके,” वीर सावरकर : “अँन अको फॉम अंदमान्स,”

उ्न्व डाच पृ. २९

पड वासुदेव वंळवंत फडके

ठेवण्यात आले होते. त्यांना तेथे निकृप्ट अन्न मिळे आणि तुझुंगामध्ये त्यांचे इतके हाळ झाले को थोडयाच दिवसात टिळकांचे वजन चोवीस पौडानी घटलेआणि आगरकराचे सोळा! * १८९७ मध्ये राजद्रोहाच्या पहिल्या अभियोगात टिळकांना अठरा महिन्याची सश्रम कारावासाची थिक्षा झाली. तुरुंगात त्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या आणि वाईट अन्नामुळे थोड्याच महिन्यात त्यांचे वजन पंचवीस पीडांनी कमी झाले. त्यांचे ओठ काळे पडले आणि घश्राला सूज येऊन कोरड पडली. *

बर्‍याच वेळा देशभक्तांचा इतका शारीरिक छळ होई की त्यांची तुरुंगातून सुटका होई, तेव्हा त्यांची प्रकृती कोलमडून पडलेली ,असे आणि त्याचा परिणाम त्याना वेड लागण्यातही होई. बाहेर येताच आपल्या जवळच्या नातलगांच्या नोकऱ्या गेलेल्या त्यांना दिसत, त्यांना परिचित लोक कटाक्षाने टाळीत आणि गुप्त अतुचरांचा त्यांच्यामागे चिरंतनचा ससेमिरा लागे.”

१८९७ मध्ये किवा १९१० मध्येही जर देशभक्तांची अशी अवस्था होत अते, तर १८७२ मध्ये इंग्रज सरकारकडून होणाऱ्या त्यांच्या छळाच्या भीपणतेची कोणालाही कल्पना येईल.

वासुदेव बळवंतांच्या राजकोय जीवनाचा प्रारंभ झाला त्याच संघीला रान” ड्ांची वरील भाषणे झालो आणि वासुदेव बळवंताच्या मनातील देग्भवतीचे निखारे त्यामुळे आणखीनच फुळून गेले. ते दोघे जवळ जवळ समवयस्क होते. वासुदेव ब॑ळ- वंतांपैक्षा रानडे तीन वर्वानीच काय ते मो3 होते. दोघांनाही परकीय तेखाली चाललेल्या हिंदुस्थानाच्या शोषणाविरुद्ध त्वेप होता. परंतु त्यांची राजकीय मत- प्रणाठी मात्र सारखी नव्हती. इग्रज सरकारकडे प्राथना आणि आवेदने करणे हाच रानड्यांचा या राष्ट्रीय दुखण्यावर उपाय होता. पण इग्रज सरकारविरुद्ध लागलीच सशस्त्र बड करण्यात वासुदेव बळवंतांच्या उपायांचा आविष्कार झाला. हा देश स्वतंत्र होईपर्येत ज्या दोन स्पप्ट राजकीय पंथाचा हिंदुस्थानच्या लोकांनी अवलंब

केला, त्या दोन भिन्न मित्त पथाचे ते पहिठे नेते होते. हिंदुस्थानातील वंध आंदो- लताचे रानडे हें जनक होते. हिदी राजकारणातील क्रातिकारक विचारसरणीचे वासुदेव बळवत हे जमक होते.

तालमी ी-ा ४५ यो ग. आगरकर: “डोगरीच्या तुरयातील आमचे एके एक दिवस,” पू

नै. चि. केळकर: “लो टिळकाचे चरित्र,” पूर्वार्ध प॒ ६०४ जे स्वातस्र्यवीर सावरकराच्या मोठया वहिनी यशोदावहिनी सावरकर याधी दुदंशा काय झाली ते प्रतिडच आहे स्वातंत्र्यवीर सावरकर तेव्हा इग्ठडमध्ये होते. १९०९ मध्ये त्याचे पति बाबा सावरकर याना जेज्हा जन्मठेपीची थिक्षा झाली आगि ते अंदमानात गेले आणि धाकटया दीरालाही राजतीय कटा सवघात अटक करण्याच आली तेव्हा यशो दावहिनीना कोथीही भारा देईना भाणि * झहुणूत त्याना शेवटी ह्मशानातच जाऊत रहावे लागले. आपल्या पतीला भेटण्याची अनुज्ञा मिळेल . > म्हणूत वाट पहाव, त्याच्याधी भेट होताच वंगून षंगून १९१९ मध्ये त्यां शेवटी मृत्यू पावल्या,

नवे वारे-नवे वियार -५्‌ष

ब्रिटिश सत्तेसाठी होणारे हिंदुस्यानचे आथिक शोषण आणि हिंदुस्यानातुन हाळंडकडे चाललेल्या सपत्तीचा ओघ वासुदेव वळअंतांच्या चांगळाचे ध्यानात आला होता. ते म्हणतात, “काही लोक स्वदेशी माळ वापरू ठागले मात्र. तोच कलकत्त्याचे कायदे करणारे मंडळीद (व्हाईसरामच्या लेजिस्ठेटिव्ह कौन्सिलमध्ये) एक पाच हजार रुपये पगाराची प्रधानांची नवी जागा त्यांनी केली. त्याने इंग्लिश कापडावरची जकातव काढून टाकली... जिल्ह्यांची संरयादी १४ वहन २६ वर नेण्यात आली. वे आणी होण्याचा प्रंभव आहे. म्हणजे महिना दोन हजार पगारा- वेक्षा जास्त पगाराचे नवे कलेक्टर आणि ७नवे जज्ज आलेच. "“

याच येळी “ऐवयवधिनी” नावाची एक संस्था काही तरुण मंडळीनी पुण्यात स्थापन केली. तिच्या बैठकी दर रविवारी नव्या विष्णुजवळच्या पुर्वीच्या धोटवडे- करांच्या वाड्यात भरत. वासुदेव वळवत या “ऐक्यवधिनी” संस्थेने प्रथमपासून सभासद होते. त्या वेळचे प्रख्यात कार्यकर्ते गणपतराव धोटवडेकर याचे मामेबंधू सशाराम चिमणाजी गोळे हे तिथे चिटणीस होते. त्या सस्येत हिंदुस्यानच्या मर्वा- गौण उस्भतीविपधी करावयाच्या प्रयत्नांची चर्चा होई. *

१८७३ च्या जानंवारीमध्ये सावंजनिक काकांनी फकत स्वदेशी वत्तू वापर- प्याचे ग्रत घेतले. हिंदुस्थानात स्वदेशी हे ब्रत सावंजनिक रीतीने पाळण्याचा आणि देश्वबांधयांना तसा सक्रिम आदेण देण्याचा मान सावंजनिक काकांया आहे. हातमागा- बरील जाडयाभरड्या सादीचे फपडे आता पूर्वीच्या कपड्यांच्या ठिकाणी काकांच्या अंगावर दिसू लागले पादीचे दाभणकाठो धोतर, जाडाभरडा अंगरया आणि कंदी पागोटे भसा त्यांचा पोषास आता ठरून गेला, त्याच्या हातत सुबवः पण विदेशी छत्री जाऊन बेढब असली तरी स्वदेशी बनावटीची मोठी छत्री दिमू लागली. त्यांच्या बोलण्यात आणि वागणुकीत स्वदेशीच्या प्रचाराचे निदेश वारंवार होऊ लागळे. इतकेच नव्हे तर स्वदेशी वस्तू वापरणार्‍या लोकाची पुण्यातच नव्हे तर इतर मोठधा नगरातून त्यांनी मडळे स्थापजी. आपल्या कप्टशील स्वभावामुळे सावंजनिक वार्मा- साठी गावात हिंडताना ते टांगा वापरत नसत. त्यामुळे त्यांची पाच कपड्यातील मूर्ती आता पुणेकराना परिचित झाली. त्यांच्या प्रचाराचा परिणाम म्हणून पुणे, मुंबई सुरत, अहमदाबाद येथे भागधारकांकडून भाग खपवून भागमंडळथा (शेअरकंपन्या) निघाल्या. भाणि स्वदेशी माऊ तेथे आणि मुंबईत मोठ्या प्रमाणावर संपू लागला.

त्याच वर्षी १२ जातेवारी १८७३ ला त्यानी पुण्यात धर्मेसभा स्थापन करून हिंदुधर्मांच्या संरक्षणाचे कायं सुरू केले. त्यांचे विचार पुरोनामी होते. त्यामुळे यानंतर त्यांनी 'रत्री विचारवती सभा' पुण्यात स्थापन केठो. त्याकाळी स्त्रियांनी धरादाहेरही

८. बासुदेव बळअवांदे 'आत्मदरिव.' गशपतराव धोटवशेकर यांच्या त्यांच्या पुरम्याठे घाडतेत्या माठडमी,

५६ वासुदैव वळवत फडके ,

पडणे टीकेला कारण होत असे, मग शाळेत जाण्याची गोप्ट सोडा. अश्या त्या माग च्या काळात २५ एप्रिल १८७३ छा सर्व हिंदू स्त्रियांचे हळदीकूंकू आपल्या पत्नीच्या आणि सदाशिवराव गोवडे यांच्या पत्नीच्या करवी त्यांनी पुण्यात घडवून आणले. लोकहितासाठी तळमळणाऱ्या वासुदेव वळवंतांच्या स्वभावामुळे ते सावेजतिक सभेच्या कार्यक्रमात रस घेत. रानड्यांच्या व्याख्यानांनाही ते त्याचमुळे उपत्थित होते. सार्वजनिक काकांमध्ये झालेल्या वरील वदळाचा त्यांच्या तरण आणि भावना- , प्रधान मनावर तात्काळ परिणाम झाला. त्यांनीही फवत विदेशी वस्तू वापरण्याची हापथ घेतली. आणि ते व्रत आमरण पाळले. विदेशी कापडाच्या कपड्यांचा आणि वस्तूंचा त्यानी त्याग केला. कोणतीही विदेशी वस्तू वापरणे म्हणजे आपल्या देशाचा घात करणे होय असे त्याच्या मनाने घेतले. त्यामुळे त्याचा पोपाख धोतर, अंगरखा बा वंडी आणि फेटा किंवा कधी कधी टोपी असा असे. पांढऱ्या शु'भ्र वपड्यांची त्यांना फार आवड असे. त्यामुळे खादीच्या स्वदेशी कापडाच्या धोतरावर पांढऱ्या स्वदेशी कापडाचा अगरखा ते घालू लागले आणि त्यांच्या मस्तकावरही सादोचे वागोटे दिसू लागले. हिंदी क्रांतिकारकांनी स्वदेशीचे ग्रत घेतठेछे असणे ही ऱ्यानंतर- च्या काळात निहिचिती असे आणि विदेशी वस्तू वापरणे ते पाप समजत. हा नियभ क्ातिकारकांती आपल्या जीवनचरित्रानी ठरवून टाकलेला होता, वासुदेव बळवंतानी त्यांची स्वदेशोवरीळ थरड्धा प्रथमच आपल्या निश्चयाने साकार केली होती. प्रतिज्ञा म्हणून स्वदेशी वस्तू पाळण्याचा मान क्रातिकररकामध्ये त्यांचा आहे. केवळ स्वत.च स्वदेशी वस्तू वापरण्याचा निश्नँय करूनच ते थांबले नाहीत, तर आपल्या आजूबाजु- व्या कित्येक लोकाकडून त्यांनी तशी शपथ घेवविली. '”

त्यांचा स्वदेशीविपयीना हा कटाक्ष त्यांच्या कार्याठयातील सहकार्‍यांच्या ध्यानात याचा इतका प्रखर होता. या गटाच्या तरुणाचा विदेशी वस्मूंवरील बहिष्कार

मख्यतः असे तो हिंदुस्थानावर राज्य करणार्‍या ब्रिटिझ्यानी वनवलेल्या मालावर असे. इग्रजी मालाविषयीचा वासुदेव बळवतांचा तिटकारा पुढील काही वर्षात

वाढतच गेला. त्यांनी उन्हाळयात किवा पावसाळपात, त्यावेळी मिळणारी चांगठी

१० ही गोप्ट वामुदेव वळवत्ताच्या बडाच्या घाभघुमोमुळे त्यांच्याविपधरी जेव्हा जतनेमध्ये भोठे

तुहदक उत्पन्न झाले तेव्हा त्याच्या वार्याळ्यात १७ वर्षे नोकरी केळेल्या एका युरोपियन अधि- कार्‍्यानेच 'वॉम्बे गॅझेट' या इंग्रजी पत्नात प्रसिद्ध केढी नो म्हणठो,

*ुणताद डळडपलांठण ऐ०आाव, 0 छिळागायाड काप0० 1470 ए०पणाप (1201561005

०१११०५०६१९ (० ७0०8५६९ ठा पड छा बालाजी डाताझा ठतार्‍टल, १९६३००

१९७ छेडा १०0 ७१9३ 01६ जा शेठ, 108 1056 ७110 ठाटक पया तिताक्यालट

००८ 5३४9 1९]1ह!01519 1000911115 ४०४."

(“ पुण्यामध्ये प्राह्मणाचा असा एक गट आहे की ज्यांनी ब्रिटिश धनाउटीची वस्तू कधीही विकत

* च्यावयाची नाही फिवा वापरायची नाही अशी थपथ घेतलेली आहे. वासुदेव बळवतही त्याच्या-

पैकीच एक होते. आणि 'फायन्सास ऑफिस'मध्ये त्याचा ज्याना परिचय होता ते म्हणतात की,

हे ही प्रति्ञा धामिज' तिप्ठेने पाडीत असत.”) 'बॉम्बे गेझेट, दि. ९६ जून १८७९

नवे वारे-नवे विचार डं ५७

छत्रीही विदेशी असे, म्हणून ती वापरण्याचेच सोडून दिले. विदेशी वस्तू वापरण्याचा प्रसंग आला की, त्यांच्या तळपायाची भाग मस्तकाला जात असे. एकदा कार्पालयात गेल्यावर त्यांनी लिहिण्यास आपल्या पुढयातळा टाक उचलला आणि तो इंग्रजी बनावटीचा आहे असे त्यांच्या लक्षात आल, तेव्हा त्यांनी तो रागाने फेकून दिला. तेब्हापासून इंग्रजी बनावटीचा टाक किवा त्या काळात प्रचलित असठेला पिसाच्या टोकाचा टाक (निवळ पेन) त्यांनी हातात धरला नाही. ब्रिटिश माळाविपथी इतका जहाल तिटकारा त्याच्या अंगी बाणला होता." श्री दत्ताविषयींची वासुदेंव बळवंताची भकती दिवसंदिबस अधिक उत्कट होत गेळी. तिळाही आता दृश्य खरूपातील एक फळ आले. तिची परिणिती त्यांच्या एकमेव प्रकाशनात याच वर्षी झाली त्यांच्या काळी मुद्रणकळाच वाल्यावस्येत होती. ग्रंथ प्रकाणनाचे काभ फार पैशाचे ति श्रमाचे होते. आणि विदेप लाभदायक नव्ह्ते. अशा परिस्थितीतही त्यानी हे सहस्त्रावधी प्रतीच्या आवृत्तीचे दत्त विपयक प्रकाशन अंगावर घेतले हे त्यांच्या उत्कट दत्तभवतीचेच द्योतक होते. आपल्या आराध्य दैवताच्या रुणवणनपर स्तोत्रांचा लोकात प्रसार व्हावा म्हणून त्यानी प्रस्िव केलेठा 'दत्तह्री' हा ग्रथ. घे शो तं. गंगाधरशारत्री दातार यांच्यावडून मराठीत भाषांतर करवून घेउन त्यांनी प्रसिद्ध केला त्याची पृप्ठे त्रेपन्न असून त्यात एकशेदोन लहूरी आहेत. तो वामनशाम्त्री वेदरकर याच्या सुविद्या प्रकाश मुररणालमात छापला गेला. ह्या प्रथ वासुदेव वळवंतांनी शके १७९५मध्ये श्रीमुखनाम सवत्सरे कालिक णुद्ध पच्मी रविवार या तिथीस आपल्या एकोणतिसाव्या जन्मतिथीच्या मुहूर्तावर प्रसिद्ध केला. अधिक शोध करता या दिवशी २६ऑक्टोवर १८७३ हा दिनांक होता असे मला आढळले. हे भापांतरच असल्यामळे मुळातील लहुरीचा वाचनानंद वाचकांना काही ठिकाणी होणार नाही, तरी त्या ठिकाणी मूळ लहरी म्हणाव्या अशी सूचनाही वासुदेव बळवतानी त्या पुस्तकाच्या उपोद्धातामध्ये केली आहे. या ग्रथाच्य़ा प्रत्येक प्रतीच्या हवटच्या पानावर वासुदेव बळवंतांनी “सेवक वासुदेव बळवते फडके” अशी मोडीत स्वाक्षरी केठेली आहे. '' त्या स्वाझरीखाली आपल्या जन्मप्रामाचा निदेश त्यांनी मुद्रित केलेला आहे. आपल्या हाताने त्यांनी केळेली ही स्वाक्षरी बहात्तर वर्षानी माझ्या हाती लागली तेव्हा त्या घटनेचा माझा आनद किती मोठ! होता. ! यासुदेव वळवतानी प्रसिद्ध केलेल्या या ग्रंथाच्या प्रती अर्थातच फार दुमिळ

११ '" दि पुना ऑक्झर्वर,” दि ऑगस्ट १८७९ री

१२ हाग्रप १८४छच्या २०व्या अक्टप्रमाणे आणि १८६७च्या २५ न्या अँकटप्रमाणे प्रकाशित गेबेला आहे. त्या निजंधाप्रभाणे लेखकाची अशी स्वाझरी या प्रतीवर आवश्यक असत्यात कोगाव माहीत.

ष्ट वासुदेव बळवंत फडके

झाल्या आहेत. त्यापे छो एक प्रत सुदैवाने माझ्या हाती लागलो. ज्याच्या चरित्राची माहितीही मिळणे कठीण झालेले आहे भशा अपल्या चरित्रनायकाचा प्रत्यक्ष हस्त- स्पर्श अतीला झाजेता आहे, या भावनेने एक दुमिळ आणि बहुधा अप्राप्य वस्तू < हाती आल्याचा भानंद ती प्रत मिळताच मला झाला. या ग्रंथाच्या प्रती उपासनामत्र म्हणून पुप्कळांनी जवळ बाळगल्या. त्याचप्रमाणे वासुदेव बळवंतांची आठवण म्हणूनही कित्येकांनी त्या जवळ ठेवल्या. त्यांचा प्रसार महाराष्ट्रीयांमध्ये काश्ीपासून गोव्यापर्यंत झालेला होता. याविपयी ठतिहिताना चं. पु. टा. या आद्याक्षरीखाठो पुढील वृत्तांत 'केसरी'मध्ये प्रसिद्ध झाला आहे. “ब्रासुदेव वळवत हे परम देशभअत होते, तसे ईइवरभक्तही होते. वासुदेव बळवंत यांनी आपल्या उपासनेचा एक ग्रथ दलादन क्रषीप्रणित 'थरीदत्तलहरी' नावाचा मोठ्या शास्त्रांच्या सहाय्याने मराठीत भाषांतर सुंदर रीतीने करून पोथी- रूपाने प्रसिद्ध केला आहे. सदरहू पुस्तकाची एक प्रत प्रसिद्ध 'नामचितामणि” ग्रंथांचे कर्त ह. भ. १.:रामचंद्र कृष्ण कामत, श्रीदुर्गा दत्तमंदिर मार्शल (गोवा) यांच्या संग्रहात आहे. हे दत्तलह्री स्तोत्र नुसते काव्यात्मक नसून भ्रीशंकराचार्याच्या 'सौंदर्य- लहरी'प्रमाणे मंत्रात्मक आहे.” " परंतु दत्तलह्री हे दत्ताच्या स्तोत्राचेच पुस्तक प्रसिद्ध करून त्यांचे समाधान झाले नाही. ही फार तर आपल्या दैवताची प्रार्थनारूप स्तुती झाली. वासुदेव वळ- वंतांची आपल्य़ा आराध्य दैवताविपयी आस्था मोठी होती. त्या च्या चरित्राचे ज्ञानही सवे लोकांना व्हावे अशी त्यांची याहूनही उत्कट इच्छा होती. त्यामुळे 'तो गुरूचा महिमा (सववंत्रास) कळविणे हे माझे कर्तव्य आहे” असे वाटून हा दत्तलहरी ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. आणि जनतेचा आश्रय मिळाल्यास “दत्तमहात्म्य ग्रंथ” प्रसिद्ध करण्याचे त्यांनी याचवेळी घोषित केले. तो ग्रंथ दहा सहस्त्र ओव्यांचा होईल आणि पाच रुपयात सवे भक्‍ताना तो विकत द्यावयाचा असेही त्याती ठरविले. या ग्रंथाची सविस्तर शाह्ती पूढे एका प्रकरणात दिली आहे. पण त्याचा हा विस्तार लक्षात घेता त्याचे हस्तलिखित आपला इतर कार्याचा व्याप संभाळीत उत्तम अक्षरात सुबकपणे लिहून काढावयाचे तर त्याला वरीच वर्षे लागणारी होती. त्यामुळे त्यानी त्याचे हस्त- लिष्षित लिहून काढण्यास याचवेळी सुरुवात केली असली पाहिजे हे उघड आहे, पण त्याच्या ज्या असामान्य राजकीय जीवनग्रंथाचे दर्शन महाराष्ट्राला पुढे होणार होते, त्या जीवनग्रंथाची पृ्फे आपल्या रक्ताने लिहून तो पुरा करण्यात त्यांना संकल्पित ग्रंथाचे हस्तलिक्षित जरी पुरे करता आले, तरी तो मुद्रित करून प्रकाशित करण्यास मात. "_ सुटवंगपणा मिळाला नाही आणि ते कार्यं तसेच राहून गेले. *दत्तलहुरी' ग्रंथाच्या प्रकाशनाच्या व्यापातुन वासूदेव बळवंत मोकळे झाले,

१२ 'ेसरी' दि. जानवारी १९४९

चवे वारे-नवे विचार ष्र त्याच वर्षी वासुदेव बळवंतांच्या नायुप्यात एक शोचनीय घटना घडली, त्याचा प्रथभ विवाह होऊन भाता तरा वर्षे झाली होती. ते आणि त्यांची पली आपल्या संत्रारात एकमेकांशी समरस होऊ लागली होती. त्यांच्या पल्लीचा स्वभाव त्यांच्या क्रांतिकारक आयुष्या कितपत सहाय्यभूत होण्यासारखा होता त्याची कसोटी लागण्याला थोडाच अवधी होता. पण अशी कसोटी लागण्याची वेळच आली नाही. कारण १८७३ च्या मध्यालाच थोड्या दिवसांच्या दुखण्यानंतर त्यांची पल्ली मृत्यू पावली, तिच्या मागे मातृसुखाला पारखी झाळेली त्यांची मुलगी मथुताई ही केवळ वार वर्षाची पोर होती. या घटनेमुळे वासुदेव बळवंतांना मोठा धक्का बसळा. पण स्थित- प्रज्ञ वृत्तीने त्यांनी ती सहून केला, वैयक्तिक संतारसुखासाठी हळहळत बसण्यास त्यांना वेळ होता कोठे ?

आणि त्यांच्या मनःस्थितीचा विचार करण्याचे उपवर वधूच्या पित्यांना काय कारण होते? ते त्यांच्याभोवती त्यामुळेच लागलीच घोटाळू लागले. त्यांचे वय सारे २८ वर्षांचे होते. आणि या वयात दुसरा विवाह करणे हे त्याकाळी मोठे जगा- वेगळे नव्हते. दुसरे म्हणजे जपली घाकटी मुळ्गी भथुताई पुढे उभी राहिल्यामुळेही पुन्हा विवाहू करण्याचा विचार त्यांनाही सोडून द्यावा लागला. प्रथम विवाहाच्या वेळची चोखंदळ वृत्ती आता त्यांच्या ठिकाणी राहिठी नव्हती. त्यामुळे दुसऱ्या विवा- हाच्या वेळी त्यांनी वधूपसतीविपषयी घोळ धातला नाही.

पडधोलीचे काहीनाथशास्त्री कुटे हे विद्ठान पंडित आपली मुलगी गोदुबाई ही त्यांना सागून गेले, तेव्हा त्यांनो तिला! पसत ठरविली. काशीनायशास्त्री मूळचे त्यावेळच्या भोर सस्यानातील पडधवलीचे रहाणारे, पण नोकरी तिमित्त विजापुरास गेले होते. तेथेच १८६४ मध्ये विजयादशमीच्या दिवशी गोडुबाईचा जन्म झाला. काशीनायकुास्त्री नंतर सोकरीतुन निवृत्त झाले आणि त्यांनी विजापूर सोडले. गोदुबाईचे काही बाळपण पडधवलीसच गेले, पुढे काशीनाथशास्त्री पुण्पासच रहाण्यास आले. त्यामुळे बाईही पुण्यासच आत्यो. त्यांना दोन लहान बहिणी आणि एक लहान भाऊ होता. त्याचे नाव गणेश काशीनाथ कुटे होते. त्याचे दुसरे नाव बल्लाळ होते. त्याची एक बहीण इंदुरास सरदार किवे पाचे आश्चित वे. झा. प, रामशास्त्री दिमकरशास्त्री सांबोटे यांस दिली होती. काशीनाथशास्त्री आपली मुलगी वासुदेव बळवंतांना सागून जाण्याचे एक कारण असे संप्रवते की, त्यांची वासुदेव बळवंतांशी नाधीच ओळ असावो- काशयोीनावसाह्ती कुट्यांचे व्यासांकडे मेहुण्याने वाते होते. भाणि या व्याप्तांचा वाडा भटगुरूंच्या वाड्यालगतच होता. तो आता मराठ्यांचा वाडा झाला आहे. भिकारदार मारुती रस्त्यावरच! जुना ६६३ किंवा नवा १३७ सदाश्षिव पेठ हा भावाचा वाडा म्हणजेच त्यावेळचा व्यापांचा वाडा होय. त्यामुळे व्यासांकडे कुंट्यांचे जाणे येणे होते. वासुदेव बळवंत काही दिवस भटगुलेच्या वाडय़ात

६० वासुदेव वळवत फडके

रहात असत. त्यामुळेच त्याची कुंटे यांना माहिती असावी. तेव्हा या कुटुंबातील गोडु- बाईशी वासुदेव वळवंतांचा दुसरा विवाह विशेष थाटमाट होता शिरढोण येथेच १८७३मध्ये साजरा झाला. विवाह झाल्यानंतर गोदुवाईचे नाव गोपिकाबाई असे ठेवण्यात आले. एका शूर त्रांतिक्ररकाच्या पत्नीपदावर अधिष्ठित होताना, आपणास आयुष्यात कोणत्या प्रसंगांना भावी काळात तोंड द्यावे हागणार आहे, त्याची गोपिका- वाइईंना कल्पना नव्हती. श्रीमंत घराण्यातील पती आपल्या मुलीला मिळाला म्हणून त्यांच्या वडिलांना आनंद झाला आणि त्याच आनंदात ते मे १८७३ मध्ये आपल्या मुलीस वासूदेव बळवंतांच्या स्वाधीन करून इहकोक सोडून गेले. त्यानंतर जुतरता त्यांचे मेहुणे म्हणजे आपले मामा दामळे यांचाच गोदुबाईना आधार राहिला. पण काशीनाथकास्त्र्यांची मुलगी आणि इतर कुटुंबीय मंडळी वासुदेव वळवंतांच्या *वंडा'च्या काळात सरकारी छळाच्या संकटातून वाचू शकली नाहीत. वासुदेव बळवतांच्या या दुसर्‍या पॅली म्हणजेच वीरपत्नी वाईसाहेव फडके' होत.

दुसर्‍या विवाहानंतर कारकोळपुर्‍्यातील नरसोवाच्या देवळातील आपल्या बिर्‍हाडातच वासुदेव बळवंतांनी नवा ससार थाटला. या विवाहानंतरच्या काळात त्यांचे एक धाकटे बंधु कृष्णाजी वळवत किवा बाबा हे त्याच्या मागोमाग मुंबईलाच जीआय. पी. रेल्वेमध्ये नोकरीला लागले होते हे खरे. पण त्यांचे दुसरे धाकटे वधू वांडरंग ग्ळवंत किवा आवा, आणि गयाधर वळवंत हे शिक्षणासाठी वासुदेव घळवतांकडे होते. बाईचा भाऊ बल्लाळ हाही काही दिवस त्यांच्याकडे राहात असे. ते आणि मथुताई वासुदेव वळवताना भाऊ म्हणत. कृष्णाजी बळवंत आणि पांडुरंग बळवंत हे बाईंपेक्षा वयाने मोठे होते. पण गगाधर वळवंत मात्र त्यांच्याच वयाचे होते. या जागेत वासुदेव वळवंतांचे पुढे चार वर्षे विऱ्हाड होते. नाई वप्नाने लहान म्हणून प्रथम काही दिवस त्याची एक सावत्र मोठी भावजय या बिऱहाडात राहिडी' होती. पण पुढे बाईंनाच बिर्‍हाडाचा सर्व भार वाहावा लागला वर्पावर्पाला बासुदेव बळवंतांची वृत्ती संसारात मन लागणारी होऊन गेली, पहिली दोन वर्षे त्याची पारमाथिक भक्ती, आणि सावेजनिक कार्यातील उलाढाली नंतर एक दोन वर्षे क्रांतिकारक गुप्त संघटनेसाठी चाललेली सटपट आणि धावपळ आणि त्यानतर बंडाचा ध्वज फडकावून बाहेर पडण्याच्या आधीची बेफान मनःस्थिती याच्यामुळे त्या अननुभवी वयात संप्तारशकट कौशल्याने चालविणे वाईता अवघड होऊन वसले. वासुदेव बळवंताचे वेतनही त्याच कार्यात व्यतीत होऊ लागले आणि तरीही दीर आणि पति याना सुख वाटेल अशा संपन्नतेत बाईंना ब्रिऱहाड चालवावे लागले. पण प्रत्येक वेळी जे काही कमी पडेक त्याचा चोभाटा झरण्याचा त्यांचा स्वमाव नव्हता. त्यामुळें आपली अडचण बोलून दाखविता गृहब्यवस्था ठेवण्याचा ताण त्यांना सोसावा लागला. परंतु बाईंची वृत्तीच सोशीवा

नवे वारे-नवे विचार

आणि कष्टाळू असल्यामुळे त्यांनी तो धंसार कर्तृत्वाने चालविला आणि वासुदेव बळ- वंतांची वाहवा मिळविली, त्या काळात त्यांनी हौत्त म्हणून स्वतःसाठी पत्तीजवळ कश्माचीही मागणी केली नाही! त्यांची ही निग्रही आणि तिरिच्छ वृत्ती वापुदेव बळवतांच्या प्रदांसेची गोप्ट होऊत राहिली.

संसाराशी समरस होणार्‍या वाईच्या या वृत्तीला साजेशीच वासुदेव वळवंतांची वगणूक होती. शिक्षणाच्या संवधात ते पुरोगामी मर्तांचे होते. त्या काळातही स्त्रियांनी नुसते घरकाम करूनच थांबता कामा नये तर शिक्षित आणि सुसंत्कृत झाले पाहिजे असे त्यांना वारे. खरे म्हणजे त्यांनी शिक्षण घेतळे तर चालेल, असे त्याचे नुसते मत नव्हते, तर त्यांनी ते घंतलेच पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळे स्वत,च शिक्षकाची भूमिका घेऊन आपल्या भावांसमवेत विशेषतः गंगाधर वळवंतां- समवेत बाईंनाही त्यानी लेखनवाचन झिकविले. पाठांतरात त्यांना प्रगत केले. बाईंनी विष्णुसहस्त्रनामासारख्या सस्कृत पाठातराने प्रारभ करून अमरकोश पाठ कहून टाकण्यापर्यंत सस्कृतात प्रगती केली. मराठीच त्या घडाघडा वाचून दाखवू दकत असे नव्हे, तर कठीण सस्कृतसुद्धा अस्थलोतपणे वाचू शकू लागल्या. वासुदेव बळवंताना वर्तभानपत्र वाचून दाखविणे हा त्याचा नेहमीचाच उद्योग झाला. बाईंच्या या बौद्धिक शिक्षणानेच त्याच्या शिक्षणाविषयीची वासुदेव वळवतांची आस्था संपली नाही. शस्त्रकलेत आणि युद्ध कलेत कोणत्याही उग्र वळोपासकाचे अप्तावे तितके त्यांचे स्वत.चे नंपुण्य होते. त्याचा वृत्तात पुढे एका प्रकरणात येईलच. या क्षेत्रातही शक्‍य ते शिक्षण वाइंना त्यांनी दिले, त्या कलापैकी घोड्यावर बसण्यात, दांडपट्टयाचे हात करण्यात आणि वदूक उडविण्यात बाईंना त्यांनी तरवेज केले. बद्वेक उडवून निशाण मारण्यात तर बाईंचा हातखडा होता. नरसोवाच्या' देवळाच्या डाव्या बाजूला निर्जन गर्दे झाडी पसरलेली. होती. वासुदेव वळवत कार्या- लयातून घरी आले की विर्‍हाडाच्या या मागच्या परसात बाईनी वदूक उडवलीच पाहिजे असा त्यांनी त्याना नियम घाळून दिला होता आणि त्याप्रमाणे वाई त्या विऱ्हाडात आणि पुढे थट्टीवाल्यांच्या वाड्यातील आपल्या बिऱ्हाडात असतानाही तशी बद्रूक उडवीत अरग्णि तिचा फा5$ असा आवाज त्या वेळेला दुमदुमून जाई. '* मर्दानी युद्धकलेत इतके शिक्षण मिळविलेल्या वाई या पहिल्याच आधनिक महिला होत्या. या काळात धामिक ब्रतांमुळे आणि स्वदेशीच्या आग्रहामुळे वासुदेव वळवंतां- च्या जीवनक्रमात बदल होत गेला आज काय मो ही गोप्ट सोडलो, उद्या काय ती गोष्ट मी सोडली होतो, ती मळा कश्याला वाढली, ही विदेशो गोप्ट घरात कशो आढी

१४ ही बंदूक दोन नळीची त्याकाळची जुन्या तर्‍हेची फार अवजड अथो होती आणि ती उडवताच खाद्यावर उलट धक्का बसे, अशो आठवण एकदा हा विषय निघवाच वाईनी माविर्भाव सायिवृठी!

६२ वासुदेव बळवंत फडके

असे प्रश्‍न विचालून ते बाईंच्या आणि-भावाच्या गृहव्यवस्येवर आक्षेप घेत आणि ते निस्तरता निस्तरता बाईना पुरेवाट होई.

आपल्या नव्या संसाराचा प्रारंभ वासुदेव वळवंतांनी केला. त्यानंतरची वर्पे महा!राष्ट्रात अस्वस्थतेची आणि दुःस्थितीचोही गेली. त्या काळात देश्याचे स्वातवर्य मिळविण्याच्या हेतूचा मागमूसही ज्यांच्या ज्यांच्या मतात आहे असे वाटेल, त्याना त्याना नामशेष करण्याचा प्रयत्न ब्रिटिश राज्यसत्तेकडून होणार, असे वाटावयाला लांवणारे राजकीय दृश्य महाराप्ट्रात दिसले. पुण्याच्या सावंजनिक सभेने त्या प्रकरणी जी धडाडी दाविली ती लक्षात ठेवून बासुदेव बळवंतांच्या उठावणीचे संपुण स्वल्प समजून येईपर्यंत इंग्रज सरकार सार्वजनिक सभेसारख्या संस्थेच्या नेत्यांनाही त्या उठावणीचे प्रणेते समजत होते. इतकी त्या दृश्यातील सभेची निर्भय युयुत्सु वृत्ती दोप्तिमान होतो.

1 शू

प्रकरण ६वें

दुष्काळाने उडाविळेला हाहाःकार

कळवळला तो या गरिबांचा कळवळला देव दूर पळाला काळ, घातला खोळ जरी घाव

भा, रा. तांबे लोकहिताच्या कार्यासाठी खटपट करण्याचो पावले टाकण्याचे ठरविल्यानंतर अन्यायाखाली दडपलेल्या जनतेला पुयुत्सु करण्याचे मार्ग वासुदेव बळवंत शोधू लागले. त्यांना आपल्यावरील अन्यायाची जाणीव व्हावयाला हवी असेल आणि त्या अन्यायांना विरोध करण्यासाठी त्यांनी कृतीप्रवीण व्हावयाला हवे असेल तर लोक शिक्षण आणि लोकसामर्थ्यं यांची वाढ झाली पाहिजे अशी त्यांची निदिचती झालो. अश्या जीवनाचा मार्ग प्रथमच शोधताना त्यानी त्याचे निरनिराळे टप्पे कसे झोधून काढले याचे खरोखरच आदचर्य वाटते. त्या वेळच्या सरकारी शाळा नुसत्या पुस्तकी ज्ञान देणाऱ्या आणि म्हणून वरील दृप्टीने निरुपयोगी होत्या, असे पाहिल्यावर स्वदेश- प्रमाचे आणि स्वराज्यभक्‍्तीचे धारे विद्यार्थ्यात निर्माण होईल असे शिक्षण लोकांना प्रथम मिळाले पाहिजे हे त्यांनी आधुनिक नेत्यांमध्ये प्रथम ओळखले. विष्णुशास्त्री चिप- ळूणकर आणि टिळक-भागरकरांनी न्यू इग्लिश्य स्कूल काढून अज्ञा कार्याला प्रारंभ केळा. पण त्याचा पायडा वासुदेव बळवतांनी पाडला होता. अरा राष्ट्रीय वृत्तीच्या शिक्षणा- साठी त्यांनी पुण्यात १८७४ मध्ये 'पूना नेटिव्ह इन्स्टिटयूघन' ही पहिक्ती विनसरकारी संत्या स्थापन केली. ते तिचे पहिले कार्यवाह आणि कोपाध्यक्ष झाले. आणि त्तिच्या वतीने चालणारी तशा प्रकारची पहिली शाळा पुण्यात स्थापन केली.ही शाळा न्यू इंग्लिश स्कूलच्याही आधीची म्हणून राष्ट्रीय शिक्षणं यावयाचा प्रयत्न करणार्‍या घाळेत तिच्याकडेच वडीलकीचा मान येतो. ही शाळा जून्या तपकोर गल्ड्रीत किवे वाडयात म्हणजेच आताच्या गृहक्रमांक ५६५ वुधवार येथे सुरू झालो, त्या कार्यात त्यांचे सहकारी होते वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मणराव इंदापुरकर पण ते व्यवस्थापक

म्हणून उत्तम असले तरी युरोपियन लोक किवा अधिकारीवरग याच्याशी करारी वर्तन ठेवण्याच्या दृष्टीने अगदी मऊ होते. त्यामुळे ज्या वृत्तीची शाळेच्या द्वारा वाढ

६श वासुदेव वळवंत फडके

व्हावी असे वासुदेव बळवंतांना वाटत होते, तिच्या संबंधात बातुदेव बळवंतांचाच प्रभाव उल्लेखनीय होता. हीव शाळा पुढे पुण्याची प्रख्यात भावे शाळा म्हणून प्रसिद्ध झाली. वासुदेव बळवंत हे याप्रमाणे भावे स्कूलचे ज्यांचे नाव सांगण्यास अभिमान वाटावा असे एक संस्थापक होते.

या शाळेतून विद्यार्थ्यांत राष्ट्रीय वृत्ती निर्माण व्हावी ही वासुदेव बळवतांची इच्छा कशी होती ते त्या शाळेविषयी राष्ट्रीय वृत्तीच्या विद्यार्थ्यांना काय वाटत होते यावरून दिसून येईल. इतिहासाचार्य विश्‍वनाथ काशीनाथ राजवाडे हे त्या शाळेचे एक विद्यार्थी होते. ते त्यासंबंघात म्हणतात, १८३६ साली मी पहिल्यांदा वावा गोखल्यांच्या शाळेत गेलो... पाच सात महिने लोटले इतक्यात पुण्यातील प्रसिद्ध बकील काझीनाथपंत नातू... (याच्या) डोक्यात स्वतःच एक नवीन शाळा काडावी अशी हक्‍्कळ आली... माझ्या वर्गातील काही पुढारी मुले या नवीन शाळेत गेली म्हणून मीही त्याच्याबरोबर गेलो... येथे जो दोन तीन महिने काढतो. इतक्यात ब्रसिद्ध देशभक्त पण बंडखोर वासुदेव बळवत फडके, रा. रा. वामनराव भावे लक्ष्मणराव इंदापूरकर या तिघांनी एक नवीन शाळा काढली नातूंच्या शाळेतील बरीच मुळे आपल्या झाळेत फितवून नेली. त्या मुलावरोवर मीही भांव्याच्या शाळेत दाखल झालो... भाव्यांच्या शाळेत १८७७, १८७८ १८७९ ही तीन साले मी काढिली...

..भाता वीसबावीस वर्षानी... शाळा काढणाऱ्या वहुतेक गृहस्थाविषयी फारसा पूज्य भाव मनात उद्भवत नाही. (पण)... वाशुदेव वळवंत फडके, वामन प्रभाकर भावे लक्ष्मण नरहर इंदापूरकर हे तिधेही गृहस्थ नीतिमत्तेने वरे होते. पैकी वासुदेव वळवंत फडके यांचा शाळा काढण्योत एवढाच हेतू होता को, शाळे- तील मुले उत्तम देशभक्त निपजावीत. परंतु हा उदात्त विचार ज्या पद्धतीने अमलात आणावा अंशी फडक्याची इच्छा होती ती...स्वीकारलो असता आपल्यासारख्या गरीब पोटभरू मोणसांना शाळा सोडून देशांतर करण्याचा प्रसंग हटकून यावयाचा, तो यावा अशी दोषांची इच्छा असल्यामुळे फडकेयांचा ह्या थाळेशी जो काही थोडासा सबंध होता तो लवकरच तुटून गेला."

या उद्गारात वासुदेव वळवतांची दयाळा ८७ नंतर निघाल्याचे जे घ्वनित होते ते खरे नाही. हे यापुढे देण्यात आलेल्या प्रकटनाच्या प्रसिद्धीदिनावरून सिद्ध होते. पण ही दयाळा स्थापन करण्यात विद्यार्थ्यात देशभक्तीची भावना उत्पन्न व्हावी हा वासुदेव वळवतांचा हेतू कसा होता आणि त्याचा शाळेशो असलेला संवध वैयक्तिक जीवनाच्या चाकोरीतूनच वाटचाल करणार्‍या लोकाना क्सा आणि एिती दाहक वाटत अमे, त्याचे प्रत्यतर मात्र आपणास या उद्गारांत मिळते.

हकनकनमेती एकरी सटी रि न. _ -ऱ्ा भा %॥ झट. “इतिहास चार्य विश्‍यनाथ वाषशिनाथ राजवाडे याचे चिव”, पू १११-१३ रश

दुष्काळाने उडविलेला हाहाःकार ६५

परंतु वासूदेव वळवंताच्या यरील दृष्टिकोणामुळेच शाळेकडे ठराविक चाकोरी- तून जाणारे लोक सावधगिरीने पाहू लागले. पुण्याच्या पांढरपेश्या लोकांच्या ध्यानात एक तेजस्वी तरुण म्हणून ठळकपणे भरावे असे नांव वासुदेव बळवंतांनी गेल्या नऊ वर्षांत मिळविले होते. त्यांचे बंडवोर विचारही बर्‍याच जणाना माहीत झाले होते. तेव्हा माच्याविपयी सावध 'राहिळे पाहिजे भसे वरील लोकांनी ठरविठे. स्वाभिमा- नाची शिकवणूक देणार्‍या शाळेतील शिक्षणादर त्यांना उघड उघड आक्षेप घेता येत नव्हता. तेव्हा ते निराळयाच प्रकारचे आक्षेप घेऊन पालकांनी भापली मुळे त्या झाळेत पाठवू नये असा गुप्त प्रचार करू लागले. त्या आक्षेपांमुळे लोकांचा अपसमज होऊ नये म्हणून शेवटी आपल्या स्वाक्षरीने वासुदेव वळवंतांना शाळेंपंवंधी वृत्तपत्रांत एक प्रकटन असिद्ध करावे लागले. ते जुन्या मराठी भागेत आहे, म्हणूनही बाचनोीय आहे. ते त्यांनी नोव्हेवर १८७४ ला म्हणजें आपल्या तिसाव्या जन्मदिनी प्रसिद्ध केले. त्यांच्या कार्यातील वः्याच महत्त्वाच्या गोष्टींसाठी त्यांनी आपल्या जन्म- दिनाची निवड केठेलो दिसते. ' दत्तलह्री ' ग्रंथाची प्रसिद्धी त्याच तिथीला मणि ही चेतावणीची धोपणाही त्याच दिवशी त्यांनी केली, ग्रावरून हा विचार ठाभ होतो. ते प्रकटन पुढोल प्रमाणे होते-

जाहिरात

संस्कृत, लेंटीन, पोशियन आणि मराठी यापकी एक, दृसरी इंग्रजी, मेंट्रि- क्युलेषनच्या परीक्षेपयंत शिकणाऱ्या मुलांकरिता, या शाळेत मोठे अनुभविक शिक्षक असून वहुत काळपर्यंत सुरक्षित चालावी ज्या शाळेचे तिमाही रिपोर्टावरून लीकां- ची खात्री व्हावी मुलाचे अभ्यासाकडे लक्ष नाहे फी नाही, आईवापांचे सल्ल्या- शिवाय मुले विनाकारण घरी राहतात की काय धडा करितात किंवा नाही वर्गरें बद्दलची तजवीज या शाळेत चांगले प्रकारची ठेविली आहे. हल्ली हो झाळा ज्‌ने तपकीर. गल्लीत किवे यांचे वाड्यात आहे. ह्या महिन्यात तारीख १५ पयंत मुले घेतली जातील. कित्येक मास्तर लोक आपली पुण्याई खर्च करून मुलांस या शाळेत जाऊ नये म्हणून खोटे खोटे नानाप्रकार सांगून त्यांचे मनावर ठसे उठवीत आहेत. परंतु हे त्यांचे करणे वरोबर नाही. ता. २७ ऑक्टोबर सन १८७४ इसवी वामुदेव बळवंत फडके सेक्रेटरी आणि ट्रेक्षरर पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन या शाळेच्या वंदवेलीला लवकरच देशातील सर्वात जुनी शाळा म्हणून नवे अकर पुढे फुटले आणि आता वरीच महाविद्यालये आणि शाखाउपशासांच्या द्वारा ती

“'ह्ञातचधू'', दि. नोव्हेबर १८७४

६६ - योयुदेध वळेवंत फडके पुण्यात एवः नामवंत शरिक्षणसंस्या म्हणून उभी आहे. टिळवः आगरकरांच्या म्हणून रुढ झालेल्या शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय जागृतीच्या शिक्षणाच्या आंदोलनाचा. प्रारंभ याप्रमाणे वासुदेव बळवंतांनीच त्याच्या आधी सहासात वर्षे केला होता. |) याच वेळेला जेनताजागृतीच्या- क्षेत्रात वासुदेव धळवंतांनी उडी घेतली. ते स्वतः छेखनिक होते. त्यामूळे परकीय इंग्रजांनी त्या क्षेत्रात हिदी लोकांची कुचंबणा आणि पिळवणूक विःती चालविली आहे, त्याचा त्यांना पुर्ण अनुभव होता. मनृष्या- सो स्वतःच्या जगातील अन्याय लवकर समजतात. त्यामुळे आपल्या या जगातील अन्यायाची दृश्ये त्यांना ठळकपणे लक्षात येऊ लागली. हिंदुस्थानातील ऐंरवर्यसंपन्न' मोठ्या वेतनाच्या नोकऱ्यापैकी वहुतेवः संव गोकर्‍्या उंग्रजाना मिळत आहेत आणि ते ज्याना हेटाळणीने ' नेटिव्ह ' म्हणत, असे आपले लोक दरिद्री वेतनाच्या कनिष्ठ पदाचे तुकडे चधळीत बराठे भाहेत, हे त्यांच्या लक्षात आले. दुःख हे केव्हाही वाईट असते; पण ते भोगत असणाऱ्या *मतुप्याला, आपल्याला ते भोगावे लागतच नाही, अक्षी लोकांची समजूत आहे असे दिसले को ते दुःख अधिकच असह्य होते. हिंदी लोकांनाही आम्ही वरिष्ठ नोकर्‍या देत आहोत, हा रंग्रज सरकारचा बकवाही वातु- देव वळत्रताचे वरील दुःख वृद्धिगत करीत होता. सरकारची ही रोत सुशिक्षिनामध्ये संताप उत्पन्न करीत नाही, हे पाहुन त्यांना आइचयं वाटले. हिंदी लोकानाही आम्ही मोठ्या नोकऱ्या देतच आहोत या ब्रिटिश घोधणेचे वाभाडे काढतागा ते म्हणतात-- “एका मनुप्याला कोठे मोठी जागा द्यावयाची आणि डांगोरा मातत पिटावयांचा की, हिदस्थानी लोकांना आम्ही मोठ्या लागा देतो. ही ब्रिटिशांची शुद्ध फसवेगिरी आहे. त्यांची बाह्य वागणूवः औदार्याची आणि आतील वागणूक विश्‍वासघातकीपणाची आहे.अशी एक नां दोन! हजारो उदाहरणे आहेत! पण आमच्यांपेक्की एकाच्या तरी ही फसवेगिरी लक्षात येते का ११ हिंदी लोकावरील अन्यायाविपयी अशी माहिती गोळा वरून ती त्वेप उत्पन्न करील 'अश्य भाषेत आपल्या ठ्पास्यानातून रंगविण्याचे त्यानी ठरविळे. नोकरीत असतानाच युटीच्या दिवशी ते दूरदूरच्या गावी जाऊ लागे. वार्यालयाबाहेरच्या _ वेळात पुण्यात सार्वजनिवः कार्यात वेळ घालवावा, शनिवार आह्य की वरील कार्यार साठी पुण्याहुन बाहेरगावी जावे आणि रविवारी व्याख्यानाद्वारा किवा इतर मार्गाने त्या ठिकाणी प्रचार करून सोमंवारी पुन्हा कामावर उपस्थित व्हावे असा त्यांचा नियम असे. आधुनिक राजकारणातील नेतृत्वाचे दोऱ्याचे उपाग वासुदेव बळवतानी आत्मसात केले होते. प्रथग पुण्यात त्यानी व्यास्याने दिली. नतर पनवेल, पळस्पे ताश्तगाव, नरसोबाची वाडी इ. ठिकाणच्या य्यार्यानांसाठीही त्यानी दोरे काढले. पुण्यातीळ व्याख्यानाच्या घोपणेसाठी त्याना स्वतःलाच प्रथम हिंडावे लागे. ते हातात थाळी घेत, चौकाचीकातून उभे राटून ती वाजवीत आणि लोतांना सागत, “आज

वागुदेव वळवलाचे “आत्मवरिलि'

दुष्काळाने उडविलेला हाहाकार ९७

सेंघ्याकाळी सगळयांनी शनिवारवाडयासमोर यायचे. माझं तिथे व्यास्यान भाहे. भापला देश स्वतंत्र झाला पाहिजे. इंग्रजांना हाकून लावले पाहिजे. त्यासाठी काय प्रयत्न करायचा ते मी माज माझ्या व्यास्यानात सांगणार आहे ! वातुदेव बळवंता- ची ही घोषणा ऐकून घावरट वृद्धांचाच नव्हे तर बहुसंख्य तरुण सुशिक्षितांचाही धीर सुटे! केवढे प्नाहसी वक्‍तव्य होते ते त्या काळात! त्यांची ती घोषणा कानी पडताच तरुणाता स्फुरण चढत असे, तरी एक सगुच्चयाने ती घोषणा करण्याची मात्र त्याची छाती नव्ह्ती. रवतःच्या व्याल्यानाची वागुदेव वळवंतांची ही घोपणापद्धती स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही पुण्यातील काही वृद्ध नागरिकांच्या आठवणोत होती. व्यास्यानास जमलेल्या समुदायापुढे वासुदेव बळवत उभे राहिले म्हणजे देशा-

भिभानाने ते देहभांन विसह्न जात. आणि इंग्रजांनी आपल्या राष्ट्रावर जे अन्याया- वर अन्याय लावले आहेत, त्यांच्या वर्णनाने बहरलेले एयांने वक्‍्तत्व मंग त्वेषाने तुरू होई. इंग्रजांच्या परमावधीच्या हेपाने भरलेली आणि देशभकतोने ररारसलेली मशी त्यांची ती व्यारयागे तरणांना स्फूतिदायक वाटत, त्यामुळे त्यांची ती व्याख्याने कित्येकांनी लिहून आपल्या संग्रही.ठेविली होती. वासुदेव बळवंतांना स्वातंत्र्याचा एकाच घ्यांस लागलेला होता. तो त्याच्या व्याख्यानात दिरे."स्वातत्र्य आणि स्व- रोज्य यांच्यावाचून तुमची दुःखं जाणार नाहीत”, असे ते श्रोत्यांना स्पप्ट सांगत नेशत. शनिवारवाड्याच्या तटाने महाराष्ट्राच्या श्रेष्ठ देशभक्‍ताची व्याल्यांने ऐकली, त्यात'त्यानें त्यांच्यातील आयक्रातिकोरक असणाऱ्या या देशभवताचीही व्यात्याने ऐकलेली आहेंत. वर

* बैध चळवळीचा हा. मार्ग अनुसरून जनतेस लढयासाठी सिद्ध करण्याचा प्रयत्न,बासुदेव बळवंतांनी केला. पण त्यांचे .हुदय शातपणे वादळाची वाट पहात उभ्या राहाणाऱ्या' पोक्त नेत्याचे नव्हते! ते क्रातीचा वडवानल केव्हा पेटेळ, अशी उत्कंठा लागठेत्या उच्छंखल क्रातिकारकांचे होते. महिन्यामागून महिने, चालले. व्याख्यानामागून व्याख्याने त्यांनी दिली. पण्‌ 'तुमचा मार्गे अनुसरण्यास भाम्ही सिद्ध होत, असे सांगणारे कोणीच त्यांच्याकडे येईनात. _जनताजागृतीच्या या_मार्गा- ंयंधी त्यांची निराशा झाली. लोक उठावणी करण्यास सिद्ध नाहीत, म्हणून इंग्रजांचे राज्य असेच आपल्यावर चिरंतन रहावयाचे काय ? असा प्रथ्न त्याच्यापुढे उभा

-.. आणि इग्रजांविर्द्ध त्यांचा संताप वाढवणारी एक घटनाही याचवेळी घडन आलो. तिचे पडसाद पुण्यात आणि महाराष्ट्रात सतत दोन वर्षे उमटत होते. आणि पुण्यात त्र ती घटना जनतेच्या तीव्न आदोलनाचा श्रीगणेशा-ठरली ! वासूदेव वळ- वंत सारवेजतिवः सभेच्या कार्यात उत्साहाने भाग घेत आणि पुणेकरांच्या या आांदो-

३६ थाईणाहेत फडके याच्या, त्याच्या रगुचा उमाबाई फडके यांनो पाउविठेऱ्प! याठतशी.. री

६८ वी » _ , » वांसुदेय वळवंत फडके

रूनात सार्वजनिक सभेनेच पुढाकार घेतला होता त्यामुळे त्यांना या प्रकरणाची साद्यंत माहिती मिळत राहिली आणि त्या प्रकरणातील इंग्रजीच्या अग्यायाचाही त्यांना निकट प्रत्यय आला. हे प्रकरण म्हणजे बडोद्याचे त्या वेळचे महाराज मल्हारराव गायकवाड यांच्या पदच्युतीचे प्रकरण होय. पुढें महाराज सयाजीराव गायकवाडांच्या स्वातंत्र्यप्रेमी राजवटीमुळे हिंदुस्पात सरकारच्या कर्नल बिडुल्फसारर्या अधिकाऱ्याने हिंदुस्थान सरकारला धाडलेल्या एका गुप्त प्रतिवत्तात पुण्याचे ब्राह्मण ब्रि. सरकारविरोधी भांदोलनासाठी बडोदा संस्थानचा नेहमी उपयोग करतात असे म्हटले, ते १८७४-७५ मधल्या या आंदोलनामुळेच होय ! * _ मल्हारराव गाथकवाड हे १८७० मध्ये आपले यंधू खंडेराव गायकवाड यांच्या मृत्यूनंतर कडोद्याच्या गादीवर बसले. नंतर तीन वर्पे त्याच्या राज्यकारभाराविषयी सरकारॅकडे अधिकृत अशी विदोष गाऱ्हाणी जात नव्हती. परंतु १८७३ मध्ये कर्नल फेयर हा नवीन ब्रि. राजनिवासी (रेसिडेंट) तिथे आला, तेव्हा त्याने मल्हाररावांच्या राजाकारभारातील अंदाधुंदोची, अत्याचारांची, इग्रजांवरील अन्यायाची आणि लाचबाजीची इ. बरीच प्रतिवृत्ते मुंबई सरकारकडे पाठविण्यास सुद्वात केलो. मुंबई सरकारने तो हिंदुस्थान सरकारकडे धाडली आणि ही परिस्यिती सुधारण्यासाठी उपाययोजना केली नाही तर ब्रि. सरकार आपल्या कर्तव्यात चुकले असे होईल अशी पुस्ती त्यांना जोंडली. त्याचा लाभ घेऊन हिंदुस्थान सरकारने नोरवर १८७३ मध्ये त्यावेळी म्हैसूरचे सर आयुवत (घीफकमिशनर) असलेले सर रिचर्ड मीड यांच्या अध्यक्षतेखाली मल्हाररावांच्या राज्यव्यवस्थेची चोकशी करण्यासाठी एक चौकशी आयोग (एन्क्वायरी कमिशन) नेमला. त्यात जयपूरचे वरीच वप मुख्यप्रधान असलेले नबाब फॅझ अलो खान, मुंबईचे एक नागर सेवक (सिव्हि़ सर्वट) रेवन- क्लॉफ्ट, वडोद्याची विशेष माहिती असलेळे लेफ्ट. कनल एथरीज आणि मंबर्ईचे दुसरे एक नागर सेवक मर्केझो हे सभासद होते. या आयोगाने बरेच दिवस पुरावा नोंदवून घेऊन माच १८७४ मध्ये आपले प्रतिवृत्त हिंदुस्थान सरकारला घाडले. त्यात महाराजांच्या वाईट राज्यव्यवस्थेच्या कित्येव' गोप्टी सिद्ध झाल्या आहेत. असे मानले आणि उपाय म्हणून ब्रि. सरकारच्या प्रत्यक्ष हाताखाली असणारा नवा दिवाण संस्थानात नेमावा असे सुचविले. जुर्ल 1८७४ मर्ध्ये हिंदुस्थान सरकारने मल्हाररावाना प्रतिवृत्ताची माहिती देऊन तुम्हीच नवीन दिवाण नेमून १८७५ डिसेंबरपर्यंत राजवट सुधारावी, नाहीतर तुम्हाला पदच्युत करणे हाच एक मार्ग आमच्यापुढे राहील असे कळविले. महाराज मल्हारराव गायकवाड याच्याविस्द्ध ब्रि. सरकारच्या कार्रवाईची चक्रे अशा रीतीने फिरू लागली ! महाराज मतव्हार- रावही त्याच आवेशाने कनल फेयर यांच्या कारवाया उध्वस्त करण्याचे प्रयत्न आता करू लागले !

दुष्काळाने उडविलेडी हाहाःकार ६९ कर्गल फेयर इतक्यावरच थांवत्ग नाही. नोहेंबर १८७४ला त्याने, मल्हार रावांता आपला जो अनोरस पुत्र वारस म्हणून हचा होता त्या संबंधात नकार देऊन त्या भांडणासंबंधी ज्ञाणखी एक ळावलचक प्रतिवृत्त हिंदुस्थान सरकारकडे धाडले, महाराजानीही मग मागचा पुढवा विचार करता फेयर यासच ब्रि. सरकारने परत बोलवावे अशी त्यावर हिंदुस्थान सरकारकडे मागणी केली. री चारच दिवसांनी नोव्हेंबरला कर्नल फेयर याने, आपल्या सरवतात सोम (आर्सेनिक) आणि हिऱ्याची पूड घाटून आपल्यावर विपप्रयीग करण्यात आला, अस, आरोप करणारे पत्र हिंदुस्थात सरकारला लिहिले. कनक फेयर हा मल्हाररावांच्याविपयी कसा वाह्यात वाये आणि त्याला छळ- ण्यासाठी त्याने कशी खोटीनाटी कपटकारस्थाने चालविली होती, हे याचवेळी त्याला मिळालेल्या सरकारच्या सूचना प्रत्यक्षात आणताना झालेले त्याचे वर्तन सरकारलाही आक्षेपाहं वाटल्यामुळे त्याच्या जागी दुसरा राजतनिवासी असावा असा निर्णय सरकारने घेतला यावरून दिसते. हिंदुस्थान सरकारने त्यालाच त्यागपत्र द्यावयाळा सांगितले आणि त्याने ते अमान्य करताच त्या पदावरून त्यांना काढून टाकले आणि मर लुईस पेली याची त्याच्या जागी राजनिवासी म्हणून नेमणूक केळी. मल्हारराव महाराजांची राजवट काही निरपवाद चांगली होती असे नव्हे. इतर हिंदी सस्थानिकांची राजवट जेवढी वाईट असे तेवढीच त्यांचीही राजवट वाईट होती. सयाजीरावाची राजवटच करारी आणि सदावारी असल्यामुळे आणि त्यांनी ब्रि. सरकारविर्द्ध ठेवलेली स्वाभिमानी वृत्ती पाहून त्यांच्याविषयी महा- राष्ट्राला कोतुक बाटठे, असे मल्ह्ःररावाविषयी वाटण्याचे कारण नव्हते. परंतु मल्हार- 'रावही जेव्हा ब्रि. सरकारपुढे ताठरपणे वागू लागले आणि कनक फेयरच्या दुप्ट कारस्थानामुळे त्याचा सरकारक्षी लढा जुपला, तेव्हा मात्र महाराष्ट्रात त्यांचा कैवार घेण्यासाठी उत्स्फूर्त आंदोलन सुरू झाले.

नवीन राजनिवासी लुई पेली याने वरीऊ विपप्रमोगाचा पुरावा मिळविण्याचा भ्रयत्न केला. एका नोकराला संगयावरून अटक केल्यावर त्याच्याकडून स्वीकारो- तीचे निवेदन मिळविे आणि त्याला दुजोरा देणारा पुरावा मिळताच हिंदुस्थान सरकारकडे तसे कळविलें. तेव्हा या विषप्रयोगाची चोकल्ली करण्याचे ठरवून, चोकश्ली- च्या वेळी महाराज मल्हारराव हे ग्रादीवर असणे श्रेयस्कर नाही असे ठरवन त्यांना गादीवरून निलंबित करण्यात येत आहे, अश्नी सरकारने घोपणा केली. राजप्रतिनिधी म्हणून लॉड नांथेब्रुकने वडोद्याच्या राज्याचे अधिकार स्वत: धारण केले. आणि मल्हाररावांना ब्रि. सैनिकी भागातील एका प्रासादात युरोपियन रक्षकांच्या वेढ्यात नेऊन ठेवण्यात आले. पाण पा 2

या पदच्युतीने पुणे संतप्त झालें. महाराजांच्या यशासाठी देवळात मिरवणुका

७9० कटी - 7 ८. * चौमुदेव वळवंत फडके घेण्यात आल्या आणि प्रार्थना पररण्यात झाल्या. प्रकट सभांतून वरीळ आरोपांविषयी आणि पदच्युतीविरुद्ध (कच ओरड करण्यात आली आणि चोकशी आयोगात युरोपि- यनांच्या सप्येइतकेच हिंदी न्यायाधीश असावेत अशी मागणी कःरण्यात आही. पुण्यात शेवटी एक प्रचंड राना घेऊन राजंप्रतिनिधीकडे धाडण्याचे आवेदन संमत करण्यात , आले. त्यात महा राष्ट्राबाहेरीळ गराठा संस्थानाविगगी ऐतिहासिक दृष्टया मरा- ढ्ांना कशी आपुलकी वाटते, ते प्रारंभीच सांगून टाकून मल्हाररावांवरीळ संकटात

, त्यांच्या बाजूने आम्ही का उतरत भाहोते त्याची पारवभूभी मिद्ध केळी होती,

पण महाराजांवर चौकशीचे दिव्य नादळे गेळे, तरी त्यांना य्ावाची सर्व संधी देण्याची सरकारची क्षणे दिसेनात. त्यांच्या ठंडनमधील सॉिसिररनी बथावासाठी चार लक्ष बत्तीम सहत्त्र स्पयांचा अर्थमंकल्प केला. पण पैसे मिळाल्या- यायून आपण पुढे कागू फळे शकत नाही असे महाराजांना कळविठे. तेव्हा घेवटी' बंदिवान मल्हाररायाती राजप्रतिनिधीलाच तार कोळी”

वूणल्शू 9 ७वालत 10 हवाय हला गार्‍ णाला 10181 13/0- वाप्चियिलाड 0 गार्‍ दर्थशा0& ज8 डाध्यातड]]] ]ठा' "क्षार वृक्क ०७००००० 0७१1565 0 घेण] 09000000१७ तोताच्यधषटर शो उणा0एक्ा2० ॥1॥ पणाला] ठाले, 1१९७७ ]3पा5९ घॉविणालेत, 1१०0105 गावांत 0पाप3ा 88 दात शाणा९७ $लटण्प, शि लावाविटट 10लतर्‍ याचे टवलार. 8900 (“त्यासाठी परे नाहीत म्हणून माझ्या बचावाची मिता खोळंबून राहिठी आहे भसे माझ्या साॉलिसिटरांकडून फळल्यामुळे मदा तीन्र वेदना होत आहेत... माझं निरपरा- धित्व प्रस्थापित करण्यासाठी भरपूर संधी देण्याच्या आपल्या आद्वासनावडे प्रत्यक्षात द्ळंक्षव मारण्यात आलेलं आहे. माझा बैयकितवा पैसा गोठवून ठेवण्यात आला आहे. राणीचे दागिने आणि पैसेही लांबवण्यात जाले आहेत. माझं शील, स्वातत्य आणि राज्यच भाता. धोक्यात आठ आहें! ”) ,

परंतु मल्हाररावांची ही शोचनीय अवस्था कळताच पुणेकरांच्या वतीने सार्बजनिक काकांनी राजप्रतिनिधीछा आणि बडोद्यालाही तार पाठविछी की, महाराजांच्या बचावासाठी महाराष्ट्र एक लक्ष दपयांपूर्यंत वर्गणी देण्यास सिद्ध आहे. तरी/त्यांना आवश्यक ते निबंधपंडितांचे सहाय्य द्यावे. आणि या तारेमुळे पियुत्ल- तेच्या झटययाने चमकून जावे त्याप्रमाणे ब्रि. सरकार चमकून गेले! शेवटी ब्रि. सरकारने महाराजांना बचावासाठी हवे ते वैसे दिले,

* चौकशी आपोग्रावर सर रिचेडे मीड इ. धुरोपियनांच्या जोडीला जमपूरचे महाराज आणि ग्वाल्हेरचे विगत दिवाण दिनकरराव राजवाडे इ. हिंदी गृहस्थ होते. चौकशीचे काम शेवटी २४ फेब्रुवारी १८७५६ या दिवशी बडोदा येथेच सुरू झाले. हा अभियोग वीस दिवस चालला. नंतर दिलेल्या निर्णयांत युरोपियन न्याया” मिश्षांनी परहाररायांवरीऊ णायवाजी, पिपप्रयोग पश तर्य धाणऐेप तिज साठे

दुष्काळाने उडविलेला हाहाःकार .. फर

-आहेत अरा निर्णय दिळा. दिनकररावांनी आणि दुसर्‍या हिंदी न्यायाधिशांनी विष- प्रयोगाचा आरोप सिद्ध होत नाही, अमे गत व्यक्‍त केळे. जयपूरच्या महाराजांनी तर मल्हाररावांना त्याविषयी निर्दोपीच ठरवले. तरीपण युरोपियन न्यायाधिशांचा निर्णय ग्राह्म धरून विषप्रयोगाचा आरोपही मिद्ध मानून मल्हाररावांना प्रजेच्या - हितासाठीच पदखथ्युत कराये असा हिंदुस्थान सरकारने ब्रिटिश सरकारकडे अनुरोध केला. परंतु भारतमंत्री कांड सॅलिसवरी यानी धूर्तपणाने हिदुस्थान सरका- रका कळविले की, मल्हाररावांची पदच्युती वाईट राज्यय्यवरथेच्या कारणांवरून करावी. विषतप्रयोगाच्या आरोवासंबंधी हिंदी सभासदांनी मतशिस्नतता दवासविठी ,आहे म्हणून त्या वारणावरुन वरू नये आणि मग २३ एम्रिळ १८७७ ला हिंदुस्थान सरकारची तशी राज घोपणा प्रसिद्ध झाली. या घोषणेची प्रतिक्रिया तीब्र होईल अश्ली निरचिती असल्यामुळे मल्हाररावांना आदल्याच रात्री बडोद्यातून मद्रासळा हाळविण्याची दक्षता रिचई मीडने घेतली. त्यामुळे घोषणा झाली तेव्हा मव्हारराव मद्रासच्या वाटेवर बरेच ठांघ जाऊन पोचले होते! तरीही त्या पदच्युतीला विरोध करा आणि बंड करन उठा अश्ली चेतावणी निनावी पत्रकातून बडोद्यात जनतेला देण्यात आळी. ९८ एप्रिलला तेथें कडकडीत हरताळ पाडण्यात येऊन, लोकांना दडपण्यासाठी युरोपियन अधिकारी .येताच त्यांच्यावर जनतेने दगटफेक करुन युरोपियन सेगापतीची तर घोडागाडी जाळूनही टाकळी. आणि त्याळा ळोकांवर आपले रिव्हॉल्यर झाडूनच स्वतःची सुटका करून घ्यावी लागली. जगतेने ही उठावणी केळी. कारण, ही पदच्युती महाराजांवर अन्याय करणारी आणि आपल्या राजाचा उपमदं करणारीतर आहेच. पण वडोयाची गादीचे अरतंगत करण्याच्या रंग्रज सरकारच्या संवर्पानी ती मुग- वात आहे अश्ी जनतेची निश्चिती झाळी. तथापि शेवटी युरोपियन सैन्याच्या बळावर ती उठावणी रिघ मीडने दडपून टाकली, 1ररावांसाररया अधिपतीन्या या पदच्यूतीविरद्ध रान उठविणाऱ्या सावं- जनिक सभेशी निकटचे संबंध असल्यामुळे तर वासुदेव बळवंगांना त्या ब्रिटिश "अन्यायाची तींब्रता जाणवळीचं. पण त्यांना पाडी वैमवितवः जवळिकीमुळेह हो मल्हार- रोधोंवरील हा धाला जाणवला असावा. वरण, राज्यक्रांतीच्या आपल्या प्रयत्नात त्यांनी बडोयाच्या संस्थानिकाच्या संभाव्य साहाय्यासाठी घेतळेत्या ज्या कानोशाचा "पुढे सरकारला पुरावा मिळाला, तो कांनोसा मल्हाररावांउडेचे विचारणा कुल्न त्यांनीं घेतळेला अगता पाहिजे. पयरण, आपे स्थातंन्याचे आदोठग त्यांनी सु केल्यावर तशी विचारणा ज्याच्यांकिडे करतो येणे शक्य होते अभे तेच एक बटोद्याचे अधिपती होते. त्यांनी बडोयाझी अरा संपर्फे साधला होता असे पटे ब्रिटिश सरकारच्या अन्वेपणे अधिकार्यांनी विघान केळे, यागुंदेव बळवंतानीही सापण शेड दिलेल्या गोढ्या तगरार नरोचा उर्सेख_ देणा नोहे. लावल्न ता.

ष्र वासुदैव बळवंत फडकै

विधानाला दुजोरा मिळतो. कारण, बडोदा येथे काही जिच्याकडून आपल्या बंडा'ला सहाय्य मिळावे अशी इंग्रज राज्यांतील हिंदी जनता नव्हती. तेथून साहाय्य मिळणारे होते ते संस्थाविक महाराजांकडूबच होय. त्यामुळे त्यांची वरीकमरमाणे उल्ढेखिलेत्या बडोदा नगरीचा असाच संदर्भ लागू शकतो. अर्थात त्यांनी त्या नगरीला दिलेल्या भेटीचे हू. कारण स्पष्टपणे सांगितलेले नाही. कारण तसे त्यांना ते सांगता येणेच शवय नव्हते.

या समजुतीला पुष्टी देणारा प्रुढील पुरावा महत्त्वाचा आहे. प्रख्यात अभिनेते हवतामणराव कोल्हटकर यांचे वडील त्या काळात बडोदे संस्थानात अधिकारावर होते. तेही पोलीसप्रमुस म्हणून. या संबंधात चिंतामणराव -ल्हितात, 'महाराष्ट्र मिञ नावाचे वतंमानपत्र इ. स. १८६७ मध्ये त्यानी (वडिलांनी) सुरू केले (ते)... सुरळीत चाळू असतानांचे आपले आतेबंधू यांचे आग्रहावरून ते बडोद्यास काही काळ नोकरीसाठी गेले. वडोदे संस्थानात प्रथम नवसारी नंतर खुद्द वडोदे येथे पोलीस प्रमुख म्हणून माझ्या वडिलानी काम केळे. मल्हारराव कमिशनचा तो काळ होता...ते याच नोकरीत असताना सुप्रसिद्ध क्रांतिकारक वासुदेव बळवंत हे आपल्या * देशसंचारात काही काळ त्यांच्या घरी गुप्तपणे पाहुणे म्हणून राहिले होते. वासुदेव अळवंतांच्या मृत्यूनंतर त्यांच्यासंबंधी महाराष्ट्र मित्रा'त लिहिताना ते म्हणतात: “१८७९ पासून प्रसिद्ध; त्याची शिफारस लिहवत नाही म्हणून आम्ही दिलगीर आहोत, ”* उघड प्रशंसा करता येत नाही तर इतकेच त्यानी लिहिले! या सर्वे वत्तांतावरूनही वरील घटना स्पप्ट होतें. या संबंधामुळेंही वासुदेव बळवंतांन* मल्हाररावांची पदच्युती अधिक जाणवली असेल, अशा सत्ताधिद्यालाही ब्रिटिक सरकार पदच्युत करते हे पाहून वैध मार्गाने त्या सरकारविरुद्ध दाद लागणे एक्य नाही हे त्यांच्या प्रत्ययास आले. त्यामुळे यापुढे सभा, समेल्ने, भापणे इ. सार्वजनिक सभेच्या कार्यक्रमास ते नाममात्र उपस्थित राहात असत, तरी त्यांना त्या कार्य. क्रमात पूर्वीइतके स्वारस्य वाटत नाहीसे झाले. पुढील वर्षी महाराष्ट्रात आणखीच अस्वस्थता माजली. दक्षिणेचे दंगे या नावा- नै ती प्रतिद्ध आहे. परंतु १८७६-७७ च्या दुष्काळाने उडविलेल्या हाहाःकारापुढे ती अस्वस्थता फार मोठी नव्हती. त्या दुष्काळात जी मनुष्यहानी झाली आणि जो हाहाःकार उडाला, तो येथील जनतेला परकीय राज्याची अपात्रता उघड्यानागडधा < स्वरूपात दाखवीत होता. १९४३ मधील बंगालच्या दुष्काळाची वर्णने ज्यांनी वाचछ्ठी असतील, त्याना वाहतुकीचे त्वरेचे मार्गे उपलब्ध नसलेल्या त्या काळात १८७६ च्या दुष्काळाने किती कहर उडविला असेल त्याची कल्पना येईल, १८७५ मधील धान्या- घा हगाम साघारण मानाचा (इडिफरंट) गेला. पण पुढे १८७६ चा हंगाम संपत

४. वि. ग. कोल्हटकर, “बहुरूपी” पृ ७>ट

दुष्काळाने उडविठेला हाहाःकार ७१

आला तरी पावसाचे काहीच चिन्ह दिसेना! पुण्याच्या दुभिक्षाने जनता व्याकुळ झाली. त्यापूर्वीच्या ऑक्टोबरमध्ये पावसाळी चामूमानाने किंचित गडवड उडवून दिली. तरी प्रत्यक्ष पाऊस मात्र पडला नाही. त्यावेळची दख्खनची परिस्थिती काय वर्णावी? पावसाच्या केवळ आशेवरच सर्व जनता दिवस लोटत होती. ज्या महिन्यात धान्याची भरघोस कणसे आणि लोब्या शेतात डुलाव्या त्या महिन्यात पिकावाचून वेराण दिसणारी शेते फक्त काटय़ाकुटभां- नी आच्छादिलेली होती. पाण्याची तुडूंब जलाशये जेथे नेहमी वर्पात्र्रतूत दिसावयाची, तेथे पाण्याचा खडखडाट दिसत होता. तलाव आणि विहिरी, नद्या आणि नाठे “वाणी ! पाणी! करीत 'आ' वासून पडढी होती. महाराष्ट्रातील पिके देणाऱ्या भूमीला ओसाड प्रदेशाची अवकळा आली. दाक्य तितका काळ वाट पाहून गरीव जनतेने धीर सोडला; आधीच कसेबसे अन्न मिळविणारे खेड्यातील लोक ते अन्नही मिळाल्यामुळे मृत्यूच्या दारी येऊन ठेपठे. आझा ही काही और गोप्ट असते. आपल्या येथे धान्य दिसत नाही तर दुसरी- कडे तरी जाऊन पाहू या! या आशेने खेडेगावच्या गरीव जनतेने हालचाक सुरू केली, आपल्या दरिद्री झोपड्या सोडून असे सहस्त्रावधी कोक समुहाने देशांतर करू शागले. त्याच्यापैक्री कित्येक भुकेने आणि श्रमाने वाटेतच मरून पडले. लहान लहान मुले दुधासाठी आक्रोश्न करीत स्वर्गेलोकी गेली आणि त्याच्या मृतदेहाकडे पहात कळवळत्या अंत:करणाने त्याचे आईबाप अश्रू ढाळीत पुढे मार्ग आत्रमिण्याचा विचार करते झाले. सर्व दर्पनभरच ही दृ्ये दिसत होती. तेव्हा एका खेडेगावच्या लोकांनी थोडा मुलूव तुडविला, तरी त्याना दुसरीकडे त्यात दुभिक्षावाचून दुसरे काय दिसणार? स्वतःच्याच प्राणाची निश्चिती नसताना, शेतवल्याना गुराढोरांची चिता वाहण्यास वेळ कुठचा? त्यानी आपल्या गुराढोराना घरातील गोठ्यात मोकळे केळे आणि स्याना सोडूनच ते देशांतराला निघाले. ज्याना घाडायला आपल्याजवळ चारा नाही अशा गुरांची संख्या आठवड्याच्या बाजाराला विकता येईल त्या संख्येने कमी करण्याचा झेतकरी प्रयत्न करीत त्यामुळे ठिकठिकाणी भरणाऱ्या गुरांच्या वाजारात विक्रीस तिघालेल्मा गुरांची संख्या वाढत गेली. शेतकरी सुखी तर राष्ट्र सुखी, अशी समजूत बाळगणाऱ्या तत्वज्ञानी लोकांना शेतकऱ्यांची ही दुर्दशा पाहून राष्ट्रांच्या विपत्तीची कल्पना येत होती. ति : दुष्काळात अन्नाचे आणि पाण्याचे दुभिक्ष हे एकच संकट नसते. आरोग्य- रक्षणाचे काम नीट झाल्यामुळे त्या संकटाच्या पाठोपाठ रोगांचे संकट दत्त म्ह्ून उभे असते. हा दु८्काळही त्याला अपवाद नव्हता. पटकी (कॉलरा) आणि देवीच्या सापींनी त्या अरिप्टाच्या मागोमाग दुसरे अरिष्ट कोसळते, मद्वाराष्ट्रातीलया दुष्काळातील प्राणहानीचे माकडे निरिक्षकांत चकित कर,

ण्ड : 2 2 "वासुदेव वळवंत फडके

णारे होते. सोलापूर आणि विजापुर हे जिल्हे नेहमीचेच दुष्काळी जिल्हे ! एकट्या या जिल्ह्यातील मृतांची संख्याच सात सहस्त़ांवर गेठी, रोगराईमुळे मेलेल्यांची संग्या चार सहस्त्रांवर होतो. इतकी प्राणहानी वेवळ अन्नाच्या अभावी घडलेली महाराष्ट्राने कधी पाहिली नव्हती १५ > री ब्रिटिश राज्यात अभ्न मिळाले नाही तेव्हा मिआामच्या राज्यात तरी आपली ,सोय छागेल या उद्देशाने महस्त्रावधी भटक्या दारणार्थी छोकांच्या झुंडी जगण्या- सांठी निजामाच्या राज्याकडे वळल्या आणि इंग्रज आणि निजाम यांच्या राज्यांच्या सीमेवर दुप्पाळाचे खरे स्वरूप ब्रिटिश राज्यातील सुखी प्रजेची दुःस्थिती उद्घोपू लागल्या. विप्नावस्थेत पोहोचलेल्या हिदी जनतेवर आपली सावजे म्हणून कश ठेवणाऱ्या स्थ्रिशचन प्रचारकानीही ( मिदनर्‍यांनीही ) आपले जाळे त्या भागात पसरले. क्षुधाग्रस्त अनाथ बालकांना पाळण्यास केवळ भूतदयेने आपण सिद्ध झालो आहोत अशी घोपणा त्यानी केली! पण त्यांची जन्मजात धर्मप्रसारक वृत्ती त्याना तसे करू देईना ! अनाथ हिंदू अभंके न्त्रिशचन धर्मातच वाढविली जाण्याच्या थोजना त्यांच्याकडून गुप्तपणे आसल्या जाऊ लागल्या आणि अन्न आणि धर्म या दोन प्राय- मिक हक्‍कांनाच माणुसकी दख्सनमध्ये मुकली ! पण दस्म्वनचे लोक आपत्तीना डरणारे नव्हते, स्वधर्मावरील प्रेमाचा त्यांनी त्याग केळेळा नव्हता! पुण्याहून 'पुर्णे घर्मसभा' या संस्थेचे कार्यवाह सीताराम हरि चिपळूणकर यांनी नोव्हेबर १८७६ ला दुप्काळप्रस्तांना धीर देणारी पुढील उदात्त घोपणा केली : “हुत्ळी दुप्काळ पडल्याकारणाने किती एक ठिकाणी कित्येक अनाथ मले स्थिस्ती धर्मे स्वीकारतील. त्यांचे पालनपोषण करण्याचा ग्थ्रिस्ती लोकानी ठराव केला आहे. त्यास पोटाकरिता आपला धर्म सोडून परघर्मात जाणे योग्य नाही. करिता आईवापांनी किवा पालकांनी (ती) 'पुणे धर्मसभे'चे चिटणीस याजकडे पोचविल्यास पाऊन चांगल्या प्रवारे होईल.” * १९ इतकेच नव्हे तर त्याहीपेक्षा उदात्त पातळीची मनोवृत्ती दासविणारी घोषणा त्यांनी केली ती अशी की, दुष्काळग्रस्त मुक्ते दुसर्‍या कोणत्याही धर्माची असली तरी तोही आम्ही घेऊ आणि त्यांच्या धर्माप्रमाणेच त्यांचे पालनपोषण करू. दठांनाही उदात्त भावनेने लाजविणारे हे प्रकट आइवासन महाराष्ट्राच्या थोर परंपरेचे दैदिप्यमान.द्योतक आहे. 1: र. 20 या दुष्काळाचे मान कल्पनेने धोडे ताडता यावे म्हणून सोलापुरातील युढी दृष्य केवळ नमुना म्हणून पाहण्यासारखे आहे. सेड्यातील लोक अन्नावाचून रस्ता तुडवीत नगरात येऊन राहात, तेव्हा त्यांचे मृत्यू मोठ्या गावात घडून येत. त्यांचे - ेडिग्ट भोपिविमिव दि. १२ तोऱ्टेसॅर वट७६ कु

दुफ्काळाने-उडविठेला हाहाःकार

वर्णन करताना त्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात 'टाइम्स ऑफ इंडिया'चा सोलापूरचा वार्ताहर म्हणतोः * री " . “सोठापूर नोव्हेंबर ६: येथील आपत्ती कत्पना करवणार नाही, इतकी भीषण आहे. काल पंचवीस जण भुकेने आणि पटकीने गरण पावले. दोन लक्षांपेक्षा अधिक छोक या जिल्ह्यातील, विशेषतः करमाळा, माळशिरग आणि सांगोला ताळुक्यातील, आपली खेडी सोडून गेळे आहेत. सोळापुरातून जवळ जवळ पंचवीस सहस्व लोंक पुढे निजामाच्या राज्याकडे गरेळे आहेत. चाळीस सहस्त्र गुरे धान्याची आणखी निर्यात टाळण्यासाठी अधिकृत रीत्याच निजामाच्या राज्यात धाडण्यात आणी आहेत. एक सहस्त्र लोकांना काळ शिजवलेले अन्न देण्यात आले. धान्यलुटीचे प्रकार नित्याचे होत आहेत. मि. ग्रॅट यांच्या घरात दोन लहान मुळे मेळी. विल साहेबांनी पुण्यास एक अना!थाळय सुरू करण्याचे ठरविठे आहे. परंतु त्यात येणारी मुळे स्प्रिवन बनविलो जातील या अटीवर ! येथील गिरणीच्या आवारात सातशे गुरे निर्दयपणे सोडून दिलेली आढळळी. आणि उद्या वाजाराला दहा सहस्त्र गुरे येतील अशी अपेक्षा आहे. पण ती विकत घ्यावयालाच कोणी नाहीत.” डर “सोळापूर नोव्हेंबर : एक सहा वर्षाची मुलगी आज सकाळी मृत्यू पावली. काळ रात्री एक महार स्त्री उपासभारीने मेली. माऱ्मा वगल्यापामून जवळच रस्त्यावर एक माणूस केवळ भुकेने व्याकूळ होऊन भोवळ येऊन पडला आणि त्यामुळे त्याचे पुढील दात पडले. या प्रक्षोभक शोककथेची वृत्ते वृत्तपत्रातून पुण्यास वासुदेव वळबंताच्या काना- वर येऊ लागली. तेव्हा ती वाचून उत्सुकता, दया, त्वेप आणि राग या भावनाचे भाव त्यांच्या मुद्रेवर उमटळे. सहाजिकच दस्खगच्या दुष्काळात उपासमारीने आपल्या देशबांधवांचे अशा रीतीने प्राण जात असता, उंग्रज सरवार त्यांच्या हालअपेप्टा वाचविण्यासाठी काय करीत होते ? असा प्रश्‍न त्याच्या मनात उभा राहिला. आणि त्याचे उत्तर शोधताना त्यांना दिसले ते भयंकर होते. सर. फिलिप वुडहाऊस हे यावेळी मुंबईचे राज्यपाळ होते. पण दुष्काळा- संबंधात.य़ोजण्यात आलेल्या उपायांशी नाव निगडीत झालेले आहे.ते सर रिचर्ड टेपल यांचे होय. ते तर त्यावेळी बंगालचे उपराज्यपाल होत्रे. परंतु दर्सनमध्ये आणि मद्रास प्रांतामध्ये पडलेल्या भीपण दुष्काळाची वृत्ते हिंदुस्थानच्या राजधानीत .कलकत्याठा जावयाठा ठागताच, लॉर्ड नांथंब्रुक यांच्यामागून महाराज्यपाल ,(गव्हनेर-जतरल) आणि राजप्रतिनिधी (व्हाइसरॉय) झालेले लॉर्ड लिटन यानी सर रिचर्ड टेंपलनाच हिंदुस्थान सरकारच्या वतीने प्रतिनियुक्तिवर (डेप्युटेशनवर) "वरील प्रांतांत जनतेच्या सहाय्यासाठी सुरू करावयाच्या कार्मांची व्यवस्था पाहण्या *साठी जाता वेत, अक्षी विनारणा पेकी. गाणि ती मान्मकल्न त्ते दस्मनमध्ये भराल;

७६ वासुदेव वळवंत फडके

त्यांनी काय केले? लोहमार्गाची आणि रस्त्यावरील वाहतुकीची व्यवस्था या भ्रांतात इतर प्रांतापेक्षा अधिक चांगली असल्यामुळे धान्याची ने आण सुलभतेने होत आहे म्हणून धान्याची आयात करण्याचे कारण नाही असे.त्यांनी ठरविळे. आणि लॉर्ड लिटन यांच्या जेवढधास तेवढ्या सहानुभूतीचा अवलंब करून दुष्काळी कामे सुरू केली. परंतु त्यांच्या या उपायामागे हादिक सहातुभूतीचा पुरेसा ओलावा नव्हता. दुष्काळी कामे सुरू झाली तरी त्या कामावर येण्यासाठी पोटभर अन्न मिळालेले सद्मक्त लोक पाहिजेत ना? पण त्या संबंधात सर रिचडं टेवलनी प्रतिमाणह्ी अर्धा शेर धान्य पुरे होते असा निर्णय घेऊन टाकला. या प्रमाणाविरुद्ध एतहेद्ीय- वृत्तपत्रांनी आणि पुढार्‍यांनी खूप ओरड केली. पण त्याचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. त्यामुळे दुष्काळी कामावर येणारे होक या तुटपुंग्या अन्नावर जगणारे आणि म्हणून अशक्‍त झालेले असत. उलट या अशक्त लोकांकडूनही चोपून काम करून घेण्याची सर रिव्ड टेपलळ यांच्या ह्स्तकानी व्यवस्था केली होती. त्यामुळे दर्वन- मध्ये दुष्काळ आहे असे घोपित करणारी दुष्काळी कामावर येणाऱ्या श्रमिकांची संख्या प्रथम जरी सहस्त्रावधी होती तरी वरील स्थितीची जाणीव होताच त्यांच्या" पैकी बरेच जण आपल्या कुदळी आणि फावडी खाली ठेवून निघून गेळे! आणि त्या मळे त्यांना मिळणार्‍या धान्य सहाय्याला ते मुकले आणि त्याची-उपासंमार-चाळूच राहिठी. रुग्णाईत किंवा काम करू शकणार्‍्यांना प्रत्यही अर्धा शेर धान्याचा शिधा आणि कामावर येणार्‍्यांनाही प्रत्यही दीड आणा श्रममूल्य देण्याचे मर रिघडं टॅपळ यांनी ठरविले. कारण धान्य त्यावेळी रुपयास पाच दोराप्रमाणे विकले जात असे! या तुटपुंज्या अन्नावर दिवस काढीत काही आश्रयार्थी भुकेळे श्रमिक जगले आणि ज्यांना ते अशक्य झाले ते परकीय सत्तेच्या वरवंट्याखाळी चिरडले जाऊन मूत गेले. महाराष्ट्र या आपत्तीत भस्मसात होऊ लागला, तेव्हा वासुदेव बळवंतांना पुण्यास आपला योगक्षेम चालवीत स्वस्थ वसवेना. त्यानी कार्याल्यांतून प्रतोच्या कारणावरून सूट्टी घेतली. * आणि संकटग्रस्त देशबांधवाची दु्दं्या प्रत्यक्ष पाहाण्या- साठी त्यांच्या सन्निध जाण्यासाठी ते प्रवासाला निघाले. हा प्रवास आगगाडीने नं करता त्यांनी पायीच केला. कारण त्यामुळे अगदी बाजूच्याही खेड्यात त्यांना जाता येणार होते. लोकांची स्थिती जवळून पाहता यावी म्हणून त्यांनी वेपातर्‌ केले, दाढीजटा वाढवून त्यांनी झोळी खांद्याला अडकविली. आणि तिच्यातच प्रवासात लागणाऱ्या साऱ्या वस्तू टाळून ते एखाद्या बैराग्याप्रमाणे बृहन्महाराष्ट्राच्या प्रवा- साला निघाले. या प्रवासात त्यांनी इंदूर, उज्जंनी जाणि वडोद्यासारल्या लांबच्या वासुदेव बळवताच्या सेवा पुस्तवात १८७६ मध्ये रुग्णाईतपणाच्या ब्रणावरून त्यांनी ५८ दिव> साची सुट्टी घेतल्याची नोद होतो. न्याय विभाग, थंड ५८-५९ (१८७९-८०); मुर्बा सरदारचे

दुष्काळाने उडविलेला हाहाःरार ७७

राजधाग्यांना भेटी दिल्या. आणि नंतर वऱ्हाड, नागपुर, गानदेशामधून नगर, नाशिक हें कोल्हापूर, सांगली, मिरजपर्मंत ते फिरले, दुष्काळगरत प्रदेशात ते फिस छागले, तेव्हा यृतपश्नात त्यांनी धाचळेल्या व्णनाची दृश्ये त्यांना प्रत्यक्षात दिगू लागली.

कित्येक सेडी ओस पडढेली होती. त्या गावांतील घरातून योलावयळा निट पाखरूही नव्हते. मेठेल्या गुरांचे सांगाडे आणि मेलेन्या माणसांच्या हाडांचे मापळे त्यांना दिसठे. साड प्रदेशाचे लांब छाव पट्टे त्यांनी पायासाठी घातले,

मृतप्राय झालेले भुकेळे देशयाधव भेटताच त्यानी त्यांची विचारपूस करावी. त्यांनी दोन याणीने आपली कामकथा त्यांना सांगावी आणि त्यांने साहाय्य मागावे असे घडू लागले, अशावेळी जवळ असलेली नाण्यांची रावे निल्ळर त्यांनी त्पांना देऊन टाकावी. ते साराय्य म्हणजे फाटलेल्या आभाळाला ठिगळ ठरे. पण ते साहाय्य त्यांच्या वळवळलेल्या अत:करणाच्या महानुभृतोचे प्रतीफ होते. आपल्या अगहाय्य- तेच्या जाणीवेने त्यांचे अंत.करण रमतबेंबाळ होऊन, ते मग उद्गारत, “या लोकांनी प्रत्पंही दोड आणा श्रममूल्यात पोट भरावे, हे सरकारचे म्हणणे म्हणजे भामधी किती हास्यास्पद यंचना आहे" भं

वसाहतवादी आणि धर्मातराकडे कणा डोळा करणारी राजवट म्हणूनन हिदुस्थानाती ब्रि. राग्य सुरुवातीच्या फळात प्रसिद्ध होते. त्या राग्यात नोफर्‍र्‍या- तून हिंदुस्थानची चालणारी पिळवणूक, त्याचे दारिट्रप माणि रापत्तीचा एग्लडकडे जाणारा भप हे तपा वसाहतवादी मनोवृत्तीचे प्रत्यक्ष परिणाम होते. प्रिटिश सत्तेच्या पा अत्याचारांवर देशबांधवांचे प्रर्षाने तक्ष येघणाऱ्या पहित्या माही महापुरपॉ- पैको वासुदेव वळयंत हे अग्रगण्य महापुरुष होते.

ष्ट > * : * वासुदेव बळवंत फडके

म्हणतात, “आता त्या सगळधाचा अथे काय? याचा अर्थच मुळी पैसा गोळा करार वयाचा. या देशाची एक वसाहत करावयाची आणि धर्म नष्ट करावयाचा ! ”< स्वातंत्र्य मिळेपर्यंत पुढीळ अटुसप्ट वर्षे सद राष्ट्रीय पुढाऱ्यांच्या टीकेची ज्या एका विषयावर झोड उठत राहिलो त्या हिंदुस्थानातील ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा वासुदेव बळवंतांनी याप्रमाणे बरला केव्हाच फाडून ठेवला होता. -

दस्सनचा प्रदे आणि लोक दुप्काळात अथ्रा रीतीने मरत असतानाही ब्रि. सरकारवर त्याचा काही परिणाम झाला होता काय ? मुळीच' नाही, इग्छ़्ंडमध्ये पंतप्रधान डिझरायलीने राणी व्हिक्टोरियाचा बडेजाव वाढविण्यासाठी तिने हिंदु- ह्यानची सम्राज्ञी ही पदवी धारण करावी असा ठराव ब्रि, पालंमेंटकडून संमत- करून घेतला. आणि तो प्रसंग साजरा करण्यासाठी जानेवारी १८७७ ला दिल्लीला मोठा शाम्रौज्यप्रेगी गेळावा आणि दरबार भरविण्याची भव्य योजना- लॉईड लिटन याने आखली, तिच्यावर कोटयायधी स्प॒र्ये व्यतीत करणारे कार्यक्रम साजरे करण्याचा राजप्रतिनिधी लॉर्ड लिटन -याने यानंतर धडाका वावला, हिंदुस्थानच्या - दरिद्री, अनतेच्या पैशाची ही उधळपट्टी तिच्यात उपासमारीचे थैभान चालू . असतानाही धरण्याचा जो वाहयातपणा हिंदुस्थान सरकारने चालवला होता त्याने तर.स्वातंतर्य- भक्ताचे डोके फिरून गेळे, पण त्रि. सरकारला त्याची .क्षिती. नव्हती...१८७६ च्या नाताळात ताळ सोडणाऱ्या हिंदुस्थान सरकारच्या या दुष्ट उधळपट्टीमुळे वासुदेव, बळवंताच्या संतापाला पारावार राहिला नाही! या दरबाराला हिदुस्म्रानातील.स्े. सस्थानिकांना हिंदुस्थान सरकारने बोलावले.त्याप्रमाणे ते तेथे जुमुळे ! काही दिवसा- नीच आपली प्रतिष्ठा अगदी विधीपूर्वर साली आणण्याच्या ब्रि. सरकारच्या या योजनेच्या वरल्यगेनेही ते क्षुब्ध झाले नाहीत.

* परंतु परदास्याती ही उद्धट पावले दिल्लीला एतहेशोयांचा स्वाभिमान तुडवीत असता स्वाभिभानाचा विसर पडू देता राष्ट्रोय वृत्ती उद्धोपिणार्‍्या भादोलनाचे चौघडे चाजू लागले ते पुण्यातून सावंजनिक सभेच्या वेतीनेच होत. सावेजनिक सभे- च्या वतीने राणो व्हिक्‍्टोरियाला एक मानपत्र देण्याची कल्पना काढून सभेच्या दहा जणांच्या एका शिप्टेमंडळाठा भेटण्याची अनुज्ञा सावंजनिकं काकांनी रोजे- प्रतिनिधीकडून मिळविली. आणि सदाशिवराव गोवंट्यासह्‌ ते मानपत्र घेऊन काका डिसेंबरात दित्लीला गेले. त्यांना तिथें उतरवून धेष्यांश ग्वाल्हेरचे विगत दिवाण आणि आता राजप्रतिनिधोच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य असलेले सर दिनकरराव राजवाडे स्थानकावर आले होते. शिष्टमंडळाच्या सदस्यांना आपल्या घरीचे त्यानी उत्तरवन घेतले. जानेवारी १८७७ ला भग राजप्रतितिधी लॉईड लिटन यांच्या भेढीला काका निघाले, ते तादीचे कडे आणि खादीचे पागोटे हे आपले शंभर टप स्वदेशी वॅपडे घालूनच! त्यांना पाहून जमलेले राजराजवाडे, सरदार आणि रर-

वागुरेय वळवावे 'मागकरित्त'

पुष्काळाने -उडविदेला हाहाःकार ७९

कारी अधिकारी यांचा तो परधाजिणा समाज ' चमकून गेला ! माजपत्रात राणी साहेबांना एकनिष्ठा वाहून त्याच्या आवरणाखाली लिहिलेल्या राष्ट्रीय भावांक्षांच्या मागण्या काकांनी वाचून दाखविल्या आणि भराठ्यांचा देशाभिमानी वाण्याच्या ध्वज प्रत्यक्ष राजप्रतिनिधीसमोर फडकावला ! एतद्देशीय राजांचे इंग्रजी राज्यव्यवस्थेत सहकाय घ्यावे. निजामाकडून घेण्यात आलेला वऱ्हाड,प्रांत आणि मराठ्यांच्या छत्रपतीकडून घेतलेला सातारा प्रांत त्याना परत करावा. नागर सेवेत (सिव्हिल सव्हिसमध्य ) एतद्देशीयाना जागा द्याव्यात, प्रत्यक्ष विलायतेच्या पालंमेंटात हिंदुस्थानाचे प्रतिनिधी नेमावेत. एतहदेश्ीपांना सैन्यात वरिप्ठ अधिकाराची स्थाने द्यावी, त्यांना निःशस्त्र केळे असले तरी त्यांना झस्त्रेपरत द्यावीत, सरकारी सारा कमी करावा, हिंदुस्थानाचे विधिमंडळात लोकांचे प्रतिनिधी असावेत आणि हिंदुस्थानावर असलेल्या विलायतेच्या कणभाराचे व्याज “कभी वारावे या त्या जहाल मागण्या होत्या ! त्या मागण्या एकामागून एक वाचल्या जाऊ लागल्या तेव्हा त्या ऐकताना तेथे असलेल्या राजनिष्ठ लोकांच्या छातीचे ठोके त्वरेने पडू हागले. हे शिप्टमंडळ नेऊन असे मानपत्र देण्यातीह आपला हेतू सावंजनिक काकांनीच पुढे परत येताना ठिक- ठिकाणी आपल्या भाषणातून सांगितला, अकोल्याच्या वऱ्हाड समाचार' या साप्ता- हिक्तात प्रसिद्ध झालेल्या त्याच्या तेथीछन भापणाच्या वृत्ताप्रमाणे त्यानी हा हेतू सांगताना तेथे ' म्हटले, “आपण आपले दुःख राजास लेखी कळवित्याखेरीज त्याची दाद लागणे नाही.-व्यक्तिरूपाने जे दु.ख आहे त्याची दाद लागण्याचा जो तो उद्योग करितो. परतु सवं देशावर जो दुःवाचा प्राग आहे किवा येईल त्याते तिवारणाकरिता सर्वे छोकांवडून उद्योग झाळा पाहिजे.” लॉड लिटन पक्का साम्राज्यवादी आणि मराठ्यांची देशनिप्ठा आणि स्वातंत्र्य- छालत्ता त्याला पक्की माहीत होती. पण आला प्रसंग शिष्टाचाराने साजरा करणेच त्याला भाग होते. त्यामुळे त्यांती मागण्यांचा उल्लेख वररता आपल्या उत्तराच्या भाषणात म्हटल: 4 "पार बवतालळ १४१७ टॉल एण्वपट्या, णप्पाया( 1 ही ळण वाघे च्यादपदेच्च कड ४९" लोण्वपयाा, द्यात पोरा त्यावर? ("हू मानपत्र हु्षारीने लिहिलेले, उत्तम भावना व्यवत करणारे आणि घोलक्या आणि स्पष्ट भाषेत ज्याचा समारोप केलेला आहे असे आहे.”) आणि पुढे, "पुण्यातील र] एतहशीय लोकांची राजनिष्ठा पाहुन भला फार समाधान वाटते. आणि तुमचे मान- पश्न भी मोठ्या आनंदाने राणीसाहेबाकडे पोचते करीन,” अज्ञा झब्दात त्यांनी आपले उत्तराचे भापण पुरे केले. पण ही देशप्रेमी वृत्ती नसलेल्या सस्थानिकांना त्याचे काय होम? त्यां पात्रतेप्रमाणेच, २१ जानेवारी १८७७ ला भर दरबारात हिं "च्या पदवी राणीने धारण करताच त्यांची तिच्या समानतेची प्रतिष्ठा नप्ट होऊन सम्नाजी हु * होऊन ते तिचे

टर धासुदेव बळवंत फडके

भांडलीक वनवले गेले! त्यांना जो नवा शाही ध्वज देण्यात आला त्याच्या एका वाजूला राणीचे ध्वजचित्र (रॉयल आरम्स) आणि फक्त दुसर्‍या वाजूस त्यांची स्वतःची ध्वजप्रतिमा होती! काहीना अधिक नेमणुका आणि निवृत्तीवेतने देण्याची घोषणा करण्यात आलो. पण ते मांडलीक झाले ते मांडलोकच ! ब्रि. सरकारच्या प्रतिष्ठेचे प्रदर्शन करणाऱ्या परदास्याच्या प्रक्षोभक समारंभा- च्या आणि त्याच्याच मध्यात दिसणाऱ्या देशभेवतांच्या विजिगीपु देशभवतीच्या दहेनाच्या या दोन भिन्नभिच्च चित्रांमुळे स्वातंत्र्याकां्षी अंतःकरणांत ब्रि. सरकार- विर्द्धचा रांग आणखो भडकून उठला. वासुदेव वळवंत या व्यापात असतानाच त्याच्या धरात एक मंग्रल कार्य घडले ते म्हणजे त्याची मुलगी मथ्‌ताई हिचे त्या वेळच्या रीतीप्रमाणे तिच्या वयाच्या व्या वर्षी १८७६मध्ये झ्षालेले लग्न होय. आणि कदाचित वरील व्यापात असल्या- मुळेच पण वासुदेव वळवंत त्या लग्नाला उपस्थितही नव्हते. मथुताईच्या विवाहाची सारी खटपट त्यांचे धाकटे बंधू कृप्णाजी वळवंत किवा बावा यांनी द्िरढोणला असताना केली.- त्या व्यापात गुंतल्यामुळेच तुम्हीच हे कार्य नीट उरकून घ्या असे वासुदेव वळवंतांनीच त्यांना सांगितळे. शिरढोणजवळ पळस्प्याला रामभाऊ कर्वे नावाचे युवक होते. शरीरयप्टीने ते बलवान आणि दिसण्यात सुरेख होते. पंचक्रोशी- तीळच उत्तम कुळाचा जावई पाहण्याचा त्या काळचा रिवाज होता. कर्वे घरचे गरोब असले तरी या कसोटीला उत्तमपणे उतरत होते. त्यामुळे त्यांना मथुताई सांगून जाऊन कृष्णाजी बळवंतांनी हा विवाह थाटाने पळस्पे येथेच उरकला. बाई मात्र या मुलीच्या विवाहाला गेल्या होत्या आणि फडक्याच्या कुटुंबातील झाडून सारा भातलगांचा आणि क्रणानुबधी लोकांचा प्रचंड समुदाय त्या कार्याला आला होता. “विवाहानंतर चारसहाच दिवसांनी वरील दौऱ्यातून वासुदेव वळवंतांना सुट- वंगपणा मिळाला असावा. कारण मग मात्र त्या प्रवासातीलच वेषात एके रावी ते गेते. कर्व्यांच्या घरी त्यांच्या मागच्या दारानेच' गुपचूपपणे शिरून त्यांनी आपल्या विवाहित मुलीला आणि जावयाला आकीर्वाद दिले. आणि मग ते निघून गेळे. आपल्या दोर्‍्यातील इंग्रजविरोधी कारस्थानाने कार्यास विघ्न येईल असेही त्यांना वाटले असेल काय? आणि म्हणून ते त्या कार्यास अनुपस्थित राहिले? ही शक्‍यता नाकारता येणारी नाही. कारण, आपल्या त्या खटपटीत त्यांच्या त्यानाच माहीत होत्या. सुटीच्या शेवटी वासुदेव वळवत पुण्यास परत आले. तेव्हा त्यांना आपल्या भ्रवासात दिसलेल्या मरणाऱर्‍्या देशबांधवांच्या दृष्यामुळे त्यांचा मनःस्ताप कळसास पोहोचला होताच त्यात ब्रि. सरकारच्या वरील राक्षसी बेपवीईच्या उघळपट्टोच्या

बासुदेव वळवंताने जामात रामभाऊ वर्वे पाची त्यांचे चिरजीव चितोपत गवे यांनो सांगितलेली

आठवण,

दुष्काळाने उडविलेला हाहाकार ट्‌

आणि साम्राज्यमदाच्या वर्तनाच्या संतापाची भर पडली. सावंजनिक सभेच्या पुढाऱ्यां- च्यावतीने सार्वजनिक काकांनी दिल्ली येथे भर दरबारात व्रि. सरकारपुढे हिंदुस्थाना- ची राजकीय अकांक्षा निभंयपरणे मांडल्यामुळे त्यांना बरे वाटले. पण या मार्गाने जनताजागृती होऊन वरील दु.स्थिती बदलण्यास सहस्त्रावधी लोक पुढे येण्यास किती वर्षे जावी लागणार? भापण पिळवटलेल्या अंतःकरणाने दिलेल्या व्याख्यानानी त्री त्यांच्यावर कितीसा परिणाम झाठा? असाही विचार त्यांच्या मनात येऊन ते त्या मार्गाविषयी निराश झाले. "झाडाच्या पानांवर पाणी घालून जितके झाड जिवंत राखू म्हणणे तितकेच महत्त्व (आपल्या) व्याख्यानांना आहे.” '* अशी त्यांची निश्‍चिती झाली. स्वातंत्र्यासाठी करावयाच्या लढ्यात वैध मार्गावरील त्यांचा विश्वास ताहीसा झाला. वैध मार्गाच्या आंदोलनाची इंग्रजी राज्यातील हिंदरुस्थानातल्या त्या वेळच्या लोकस्थितीची गतच अशी होती. हा मार्ग फार मद गतीने लोकजागृती करणारा होता आणि ती गती पाहून स्वातंत्र्यासाठी तळमळणार्‍या तरुणामध्ये त्यात वारवार निराशा भाणि वैफल्याची भावना निर्माण होत असे. त्यामुळे क्रांतिमार्गाकडे त्याची मने आवेगाने धाव घेत! वासुदेव बळवताचे साअेजनिक समेशी असलेळे सबध जिव्हाळयाचे असल्या- मुळे ते त्यांना क्षणार्धात तोडून टाकता येण्यासारखे नव्हते. त्यामुळे आणि सम- वयस्क मित्रांशी त्या संस्थेत जडलेल्या मित्रत्वामुळे तै त्या सस्येच्या कार्यक्रमांना यापुढेही उपस्थित राहत. परंतु तिच्या कार्यक्रमाचे त्याना पूर्वीप्रमाणे अगत्य वाटत नाहीसे झाले. अद्या कार्यक्रमाच्या वेळी ठळकपणे वावरणारे वासुदेव वळवंत आता एकलकोंडेपणाने एका बाजूला बमू लागताच त्यांच्या परितितांना आश्चर्य वाटू लागले. विश्रामबागवाड्याजवळच्या नगरकराच्या वाड्यात सार्वजनिक सभेचे कार्यक्रम 'वाळू असता दुसरीकडे वासुदेव वळवतांचे निराळेच सगापण आपल्या मित्रमंडळोत चालू असे. देशाला चांगले दिवस यावे म्हणून अवलविण्याच्या मार्गा- विषथी चर्चा सुरू झालो की ते म्हणत, सारवेजनिक सभेत भापगवाजी करून आणि बाहेर लेखमबाजी करून देशाची गाऱ्हाणी दूर होणार नाहीत. से मग विधारीत, "भाषपणबाजीने कोणास स्वातंत्र्य मिळाले आहे ? शस्त्र उचलल्याश्रिवाय कधी स्वराज्य मिळाळे आहे काय ?” त्यावर त्यांचे मित्र म्हणत, महस्त्र बंडच करावयाच तर मरण्याचीच तयारी हत्री! त्यावर अश्या लोकांना ते उसळून म्हणत, आपल्यापैकी बहुतेक लोक मूर्व आहेत. त्यांच्याकड्न कश्यांचीच अपेक्षा करू नये. त्यांना त्वरित फायदा पाहिजे. पण धौराने काम करावयास नको. कारण विचारशून्य मदत देण्याविषयी विचारताचते

१० वासुदेव बळवताचे 'आत्मचरित्र',

८९ थायुदेव वळवंत फश्के

म्हणतील, “हो, पण हे व्हावे कसे? आमची अशी कृत्ये बाहेर पडली तर आमचे प्राण जातील. इंग्रजांचे राज्य नष्ट झालेले पहाण्यास आम्हाला आनंद वाटेल. पण त्यासाठी आम च्याजवळचोा पेसा आणि आमची मदत मात्र मागू नंका. "४

१८७६-७७च्या दुप्काळात दुय्काळी कामांवर मारपीट आणि तुटपुंजे श्रममूल्य देऊन का होईना, पण झेंकडो दुप्काळग्रस्तांना घेण्यात आले होते. परंतु १८७७ चा पावसाळा सुरू होताच त्या कामांदरील व्यतीत होणारे पैसे व्रि. सरकारच्या डोळयात भरू लागले. त्यामुळे आता मुंबईचे राज्यपाक झालेले सर रिचडे टेंपल यांनी ही दुष्काळी काभे वंद करण्याचा विचार चालवला. याच वेळो अफगाणिस्तानच्या राज* कारणात भाषणास अफगाणिस्तानाशी युद्ध पुकाराथे लागण्याची शक्यता ब्रि. सर- कारला दिसु लागली. आणि या लडाईच्या डोईजड व्ययास पैसा हवा म्हणूनही ही कार्म बंद करण्याकडे त्याचा कल झाला. वास्तविक ही कामे आणखी काही दिवस चाल ठेवणे हे जनतेला जगण्यासाठी उद्योग हवा म्हणून आवश्यक होते. पण परकोय इंग्रजांना त्याचे काय? त्यामुळे ही कामे सर रिचर्ड टेपल यानी हळूहळू वंद करून टाकली भाणि गरीब जनतेच्या हालअपेष्टात भर पडलो. हे निदंय सरकारी धोरण पाहून वासुदेव बळवंतांचे मन आणली उद्िग्न झाले.

१८७७ वर्ष संपत माले. त्यांच्या गेल्या काही वर्षातोल क्ांतिकारक हाल- चालीमुळे नरसोबाच्या देवळाच्या धन्यांना सरकारी अवकृपेची भीती वाटत होती. तिने आता निर्णायक स्वरूप गाठले. कमीत कमी यांचे बिऱ्हाड इथून हालले तर बरे, असा विचार त्यांच्या मनात येऊ लागला आणि पुडे तोंडावाटेही प्रकट होऊ लागला. वास्तविक नरसिहाच्या देवळांपलीकडील टापू आपल्या क्रांतिसंघटनेच्या गुप्त उला- ढालीना आणि तरुणांना द्यावयाच्या शारोरिक आणि रस्थ हाताळण्याच्या शिक्ष- णासाठी वासुदेच वळवंतांना सोयीस्कर होता. परंतु वरीक कारणामुळे या संबंधांत तंटा कशाला, असा विचार करून १८७७ च्या शेवटी त्यांनी नरसोबाच्या देवळातील आपले बिऱ्हाड हालविष्याचे ठरविळे. आणि त्या वर्षोच्या डिसेबरात ते मग शुक्तवार पेठेत पंत सचीवांच्या वाडयाच्या पिछाडीला थट्टोवाले यांच्या वाडयात राहण्यास गेल. हा बाडा आता बर्‍याच नव्या स्वरूपात अजून पुण्यात आहे. तो पहिल्यांदा पेशव्यां-

च्या गाईम्ह्ींवर गोडवोले नावाचे अधिकारी होते त्यांचा होता. त्यांच्या या नधिकारांमुळेच त्यांचे नाव थट्टोवाले असे पडले. वासुदेव बळवंत तेथे रहावयाला गेले तेव्हा तो वाड मोरो बाबाजी फाटक यांनी घेतला होता. त्यांचे वय त्यावेळी वासुदेव बळवंताचे आत्मचरिवा- “'झाडघापूर्वा वर्षे सड्दा वर्षे वासुदेव तेथे रहाम्यास आला होता”; वासुदेष बडवताच्या या तऱ्हाडाच्या झडतोच्या देडो पच अरसेे मोरो बाःवाडी पाटक याचो पुण्याच्या सत्त स्यायादया- तीऊ साक; नोष्टूबर १८३९- वामुदेद वळववार्या दिटाशचो हो घडडी १८३९ मध्ये माचंच्या मध्यास घेथ्या| आठो.

ह. भवे

दुष्काळाने उडविलेछा हाहाःकार ८३

३२ होतें. आणि त्यांचेच भाडेकरू म्हणून वासुदेव बळवंत त्या वाड्यात राहावयास गेले, त्या वाड्याच्या मागच्या बाजूला त्यावेळी एक मोठे वडाचे झाड होते. ते पुढे बरीच वर्पे तेथें होते. वासुदेव वळकंतांकडे येणार्‍या रामोशी लोकांशी त्यांच्या वाटाघाटी याच झाडाखाली होत. आणि माजधरात किवा वरच्या माळघा- वरच्या खोडीत क्रातिकारक सहकाऱ्यांशी ते आपल्या योजनांचा खळ करीत. * या वाड्याचे धनी पुढे बदलत गेले. आणि धरक्रमांकही बदलले. त्याच्या दोन्ही वाजूचे * थाडे नंतर गुजर आणि रानडे यांचे झाले आणि तो वाडा विजे यांच्याकडे आला. बर्‍याचद्या नव्याने बांधलेल्या वास्तूचा ह्य वाडा पुढे घर क्रमांक १२९, १३० आणि १३१ शुक्रवार पेठ याच्यामध्ये त्रिभागला गेला. ' मराठीतील एक नामवंत लेखक ल..ना. जोशी हे त्या वाड्यासमोरच '९४ शुक्रवारच्या वाडयात राहात. आताचा नवा ८८ शुक्रवार या क्रमांकाचा वाडा तो हाच होय. आपल्या लहानपणी त्यांना चासुदेव बळवंत गुहस्थानी होते. वासुदेच वळवतांना या वाड्यात राहाताना त्यांनी लहानपणी पाहिठ होते. त्यांच्या लहान मुलांच्या सघटनेत ते प्रविष्ट झाले होते, सावंजनिक सभेच्या द्वारा चाललेले लोकाच्या हक्कसरक्षणाचे आंदोलन माधवराव रानड्यांच्या प्रेरणेने चाललेले होते हे उघड गुपित होते. लोकमतानुवर्ती 'राज्यव्यवस्थेची मागणी, १८७५ मध्ये मल्हारराव गायकवाडांच्या वचावासाठी धरला आग्रह, १८७६ मधील सावकारविरोधी दंग्यात शेतकऱ्यांच्या प्रक्षोभाच्या कारणाची छाननी आणि १८७६-७७ च्या दुष्काळात जनतेच्या चाललेल्या हाल- अपेष्टांची चौकशी करून सरकारकडे धाडलेली आवेदने ही रानड्यांची कृत्ये मवाळां- च्या दृष्टीने कितीही बंध असलो तरी साम्राज्यवादी सरकारच्या म्होरक्‍यांना त्यात स्रकारविपंयीच्या अप्रीतीचा रंग दिसलाच. मल्हारराव गायकवाडांच्याविरुद्ध करन फेयरने उघडलेल्या आघाडीत ते दक्षिणेमध्ये आपले हस्तक पाठवून राज- द्रोह्यचा भ्रतार करीत नाहेत, असाही एक सूर त्याने मिसळून दिलेला होता. त्यामळे वेरील घटनांच्या अनुषंगाने सरकारच्या डोळयात पुणे नगर खुपू लागले. पुण्यात गुप्त अनुचऱ्यांच्या फेऱ्या घडू लागल्या. आणि सरकारचा काही लोकावर ते राजद्रोही हाल- षण कता हा तरा अरोरा तलकल्ताचा १४. ल. ना. जोशो याची आठवण १५ शुक्रवार पेठेतोल पचमुखी मारनीचे देवालय या वाड्यापामून फार ठाड भाही. बामुदेव वट-

वतत पचमुषी मारतीजवळ काही दिवस रहात असावेत याचा पहिला सुगावा मला 'अनामिक?

यानी, दिला. ते म्हणाळे, वासुदेव वळवत या परिसरात रहात असावेत. कारण, शक्तवा

पेढेतीळ पचमुखी मारुतीला प्रदक्षिणा घाताता. त्याच्या दुसऱ्या फनीठा मो पाहिल्याचे न्स आठवते. गमतीची गोष्ट अशो की, या तिहामिक व्यवितमत्वाच्या वार्दूच आपल्या साघूबाई होणार आहेत हे 'अनामिकांमा त्यावेळी माहत नव्ह्ते. वाई ची उड चूलन सो. सई 'अनामिक' यानां पुढे दिली गेदी, 3200 गतणी

टश बासुदेव वळवंत फडके

चाली करीत आहेत असा संधय भाळा, त्यात माधवराव रावड्यांवरही भाला. भाणि त्याचाच परिणाम म्हणून ते भाता वरेच दिवस पुण्याला न्यायाधीश होते हे वरकरणी निमित्त होऊन सरकारने याचवेळी माधवरावांना नाशिकला स्थानांतरित केले!

सुशिक्षित पांढरपेशा ठोकांच्या हातून इंग्रजसरकारविरुद्ध वेध मार्गाने काहीच होणार नाही अशी वासुदेव वळवंतांची निश्चिती झाली, त्याला ऐतिहासिक काळा- पासून चालत आलेली मराठ्यांची उच्छूखंल आणि बडखोर वृत्तीच कारणीभूत होती. हा दुसरा मार्ग चटकन्‌ मनात यावा अशी मराठ्यांची भनोवृत्ती त्याच्या भोवतालच्या निसर्गाने घडविलेली आहे. मनुष्याची प्रवृत्ती भोवतालच्या निसर्गावर अवलंवून असेल तर दर्खनच्या प्रदेशातील लोकांमध्ये बडखोर प्रवृत्तीवाचून दुसरी कोणतीच प्रवृत्ती असू शकणार नाही, असे मत त्या प्रवृत्तीचा चटका बसलेले त्यावेळचे मुंबईचे राज्मपपाल सर रिचडं टेंपल यांनी व्यक्‍त केले आहे. ते म्हणतात. गू 1. ७९ पपेट धारा डपिलाची लाजाचिटाशा 5 जिपा९त छत्र ७४ जिडट्या इप्पणणप्याचीपफ७, लोयबाह द्याचे इणयाश/, १1 8180 ७४. पाडला] च$5०णंद[0ाड, तशा. दार्‍ जाट एण0 58९९5 गाट उ)टटटद्या द्याव 7९6७ 113 घड झप 1101 118062 बा 10 श०, झा मव९ 0० वाडल०एसा एट 7९35णाड घऊ 1९ ट्या घाघशाटां€ढ चढा९, कथााद्याचे एे्ठा13यट2 01 118 0७1 01 1112 छाणजय (०४- लाप्प्षा!,” (“राष्ट्रातील लोकांची प्रवृत्ती जर काही अशी सभोवतालच्या नसर्गिक प्रदेशाप्रमाणे, वायुसाताने भाणि निसगेदृश्याच्या योगाने, त्याचप्रमाणे काही अंशी ऐति- हास्तिक दृष्ट्या निगडीत झालेल्या स्मृतीमुळे घडविली जात असेल, तर दरूखतचा देश पाहणाऱ्या आणि त्याचा इतिहास वाचणाऱ्या कोणालाही तेथील राजकीय प्रवत्तीकडे ब्रिटिश सरकारचे दक्षतापूणं लक्ष असणे का आवश्यक आहे त्याचे कारण शोधण्यासाठी फार विचार करावयाला लागणार नाही! ”) *

वासुदेव वळवंत या मन:स्थितीत असतानाच परकोय ब्रि. सरकारने स्वातंत्र्या- कांक्षी आादोलन दडपून टाकण्यासाठी आणखी पुढे पावले टाकली, इंग्रजी राज्य बलाढय़ आणि हिंदी विरोधकाचा नायनाट करणाऱ्या मनोवृत्तीचे होते. तरीही येथील तेजस्वी पुषुपानी त्याची क्षिती वाळगलो नाहो. त्या राज्यांच्या अधिकार्‍यां- च्या अत्यायी आणि हिंदुस्थानविरोधी कृत्यांचा आणि प्रलापांचा कडक भायेत समा- चार घेण्यास त्यानी मागेपुढे पाहिले नाही. हे लोक हिंदी वृत्तपत्रांतून भापला हा विरोध माणि हे विचार ज्या जहाल भापेत व्यवत करीत असत ती वाचून त्याच्या तेजस्वीपणाचे कोतुक वाटते. राजद्रोहाच्या आरोपावरून तुरुंगाची वाट पाहावयाला लागण्याची भीती त्यांनी वशी गुंडाळून ठेवली होती ते पाहून त्यांच्याविषयी प्रशंसा वाटते. त्याचे नमुने म्हणून दोन उल्लेख येथे करण्यासारखे आहेत. त्यातील एक १६ सर रिवडं टेपरू "मेन अँड इव्हेटर्‌ ऑर माय टाइम इन इंडिया", पू. ४१९

दुष्काळाने उडविठेला हाहाःकार ८५

पुण्याच्या वृत्तपत्रांतील उतारा आहे आणि दुसरा वगालमधील वृत्तपत्रातील आहे. पुढे राजकीय आंदोलनात हेच दोन प्रात प्रथमपासून आधाडीवर राहिले. लॉड नांथंब्रुक यांच्या त्यागपत्राचे 'रेसिपूनेशन ऑफ लॉर्ड नॉरथथंब्रुक,' ("लॉड नॉर्थब्रुक यांचे त्यागपत्र') या मथळघाखाळील अग्रलेखात स्वागत करताना त्यांनी लोकमत प्रकटी करणाविरुद्ध केलेल्या दडपशाहीचा धिःकार करताना 'ज्ञानप्रकाश' पत्राने म्हटले- वू 1.ञर्‍त पिलाला पचत एसयाद्यापास्त पा पाता 10 9९ पाणा९ शस्त्र, 10 पेष्ष्ट पणण्पात 180९ ७४ &कणा 1877 तहाल्वे 1 फच छा पाताच एपाण्प: ताट छशापिडडाया ७0 शंट्टा'०५, ॥ंषा- हीर्व फपि”3ा्ट, फि०्पट्टा पाड सणा 8९ल'९919. (“लॉड नार्थब्रुक हिंदुस्थानात जर आणखी एकवर्प राहिले असते, तर एप्रिळ १८७७ मध्ये राजप्रति- निधीच्या वैयक्तिक कार्यवाहाच्य़ा हस्ते दिल्या गेलेल्या ठेखी अनुज्ञेवाचून एखाद्या कुत्र्यालाही भुंकण्याचे धैर्य झाळे नसते! ”) '* बंगालमधील बावू अक्षयचंद्र सरकार यांच्या संपादकत्वाखाळी निघणार्‍या चिंसुरा येथून प्रसिद्ध होणाऱ्या 'साधारणी' पत्राने जानेवारी १८७७ मध्ये दिल्ली दरब्रारात लॉइड लिटन यांनी केलेल्या भापणावर टीका करताना लिहिलेल्या अग्रलेखाळा मथळाच दिला, भीक नहीं मागते हम एई दुप्मन बोलाई ले! (“आम्हाला ही भिक्षा नको आहे. या दुष्ट पशूळा परत बोलावूत घ्या! ”) अशा जहाल टीकेला सरळ उत्तर देणे ब्रि. सरकारला शक्‍्प नव्हते. अशा टीके- मुळे लॉर्ड लिटनच्या मनातील हिंदी देशभक्तांविरुद्धचा प्रक्षोभ कळसास योचला आणि त्याने लागलीच हिंदी वृत्तपत्राविर्द्ध वृत्तपत्राचे मुणाल्यसुद्धा राजहूत करण्यापर्यंत सरकारला अधिकार देणारा कुविस्यात “व्हनंक्‍्युलर प्रेस अक्ट” (“ हिंदी वृत्त- पत्रांसंबंधीचा निर्बंध”) घोषित करून टाकला. हा निबंध मुख्यतः झाला तो पुण्यातील वृत्तपत्रातील तेजस्वी लेखांमुळेच होय हे. सत्य सर. व्हंडेंटाइन चिरोलनीच सांगून टाकले आहे. ते म्हणतात, सकला ग. ७९85 रा ०खाचे 08 पि पव्चातिएट 01९55, गायागऱ ष्यावपल९वे ७४ छफयाणयाध्षाड, शि्ञाः 85डपयालच पाच (याण एप्याहाध गर19 ए०्फातड छापांजा एपाट काते छोपपीओळा पाशी एला [स्त 10 ७९ 7९55 0६ 1879.” (“१८७९च्या [हे वपं १८७८ हवे] मुद्रण निर्बंघ होण्यासाठी कारण झालेल्या विषारी शक्तुत्वाची भावना हिंदी वृत्तपत्रांनी आणि ती मुख्यतः ब्राह्मणांनी चालवलेली वृत्तपत्रे होती-प्रकट केली ती पुण्यातच होय.” ) १८ बैध आंदोळनाचा मार्गच या अत्यांचारी निबंधाने दडपला गेल्यामुळे स्वातंत्र्या-

१६७ 'जञातप्रकाश', दि. १३ जानेवारी १८७६ १८ 'हर ध्हेळेंगइत_चिरोल', “दि इंडियन मनरेस्ड' पृ. ३९

८६ - वासुदैव बळवंत फडके

साठी क्रांतिकारक मार्ग भतुसरण्याचा वासुदेव वळवंतांचा निश्‍चय अधिक.दूढ झाला. तोच या मार्गावही दडपयाही करणारे पाऊल ब्रि. सरकारणे-या बयी टाकळे भाणि ते म्हणजे १८७८ चा “आर्म्स अक्ट" होय. या* निर्बधाने अनुज्ञेवाचून कोणालाही शस्त्र वाळगण्यास वंदी करण्यात आली आणि असे स्त्र बाळगणे हा अपराध-ठरवि- ण्यात आला. छॉंडे लिटनने हा निवंध हिंदुस्थानात ठावला तो फक्त हिंदी लोकांनाच. एसादा हॉटेटॉट किवा झिल्ूही वाटल्यास कलकत्त्याच्या किंवा मुंबईच्या. रस्त्यातून अनुज्ञापभ्क घेता असे शस्न घेऊन जाऊ शकला असता! पण हिंदू लोकांना मात तसे करता येत नाहीसे झाळे. या निर्वधाने वासुदेव वळवंतांच्या मनातील ब्रि. सर- कारविरुद्धचा क्षोभ वाढीसच दागला. या निबंधाने ही त्थितीच कशी झाली ते

सांगतामा त्यावेळी तारुण्यात असलेले एक बंगाली नेते म्हणतात, बुठड पड गा९चडपाट 1.० णि मार्डटत्त ज॑ एह्णार्ला०

फुणापिल्वा ट्याड्यंण्पा९७5 उग. पि ४० 10 छाधडाा 716 गालर्‍९१ 10 खार्याहे द्यावे आप्या ९? पठण सश

छताला ०॥ ७९०९.” (“या निर्वंधामुळे या देशातल्या राजकौय आकांक्षात्री ब्रिटिश सत्तेशी सुसंवाद साघण्याऐवजी आमच्या लोकामध्ये एक नवी ब्रिटिशविरोधी भावना मात्र विर्माण करण्यास सहाय्य केळे. ”)

आपल्या देद्यावीळ स्वातंत्र्यवादी आंदोलनावर ह्रि. सरकारने केठेल्या या दोन प्रक्षोभक आक्रमणांमुळे क्रातिकारक मार्गानेच स्वातंत्र्याची उठावणी करावयाची आणि तिच्यात मूठभर सुशिक्षितांवर फार विसंबून रहाता अशिक्षित जनतेलाच तिच्यात सहभागी करून घ्यावयाचे असे वासुदेव बळवंतांनी ठरवून टाकले !

.५-१--१ ०-५ ि रका दै९ विपिनर्चद्र पाल : “मैमॉपर्स ऑफ माय लादफे अड ५, पू. २७५

प्रकरण वे

प्रण्यातील संघटना

“एकटाच रात्री बसतो, मी जन्मभूस आठवतो ढळडळा आई गे! रडतो, त्वेपानें क्षण सचरतो; झोपेत देशबंधूच्या, दु.खाने दचकुन उठतो, बोलते भवानी, ऊठ!

बोलते जन्मभू ऊठ! “घर समशेरीची मूठ!” अवमानुन त्या आज्ञेते, लववेना हे शिर मातें -दु. आ. तिवारी पुण्यात आल्यापासूनच वासुदेव वळवंतांच्या क्रातिकारक खटपटीना सुरुवात झाली होती. शरीरसामर्थ्ये कमाविण्याची लहानपणापासून त्यांना आवड होती. पुण्यास आल्यावर त्यांना त्यासाठी अनुकूल असे वातावरण मिळाले. त्या वातावरणात बासुदेव वळवंतांनी आपल्या स्वतःची शरीरसंपदा उत्तम कमावली, तीनतीन जोर आणि वेठका हा त्यांचा नित्याचा खेळ होऊन वसला. त्यांची उत्नत छाती भर- छेळी आणि दमदार वाहू सामर्थ्यवान आणि अरीर पिळदार बनले. इतके की त्यांना उघडे पहाणाऱ्यांनी त्यांचे गरीरसौष्ठव पाहून चकित होऊन जावे. पुण्यास आल्पावर त्यांना मल्लविचचेची अधिक आवड उत्पन्न झाली. त्या विद्येचा आखाडा दिसला की तेथे जाऊन ते नवे नवे पेच शिकून घेत. अश्या आखाड्याला पुण्यात तालोम म्हणत, सायंकाळी इतर तरुण जेव्हा गप्पागोप्टी करीत मर्जेत वेळ घालवीत असत, त्यावेळी वरील आखाडयांत वासुदेव बळवंत शरीरवळ जोपासण्यात दंग असत. त्यावेळी पुण्यास असलेला बाणेकरांचा आखाडा, आता भारत इतिहास संशोधक भंडळाची वास्तू आहे त्या ठ्काणी असणार्‍या वैद्यांच्या बागेतील आखाडा, आणि लहुजी बुवांचा फड या सर्व ठिकाणी ती विद्या त्यांनी आत्मसात केली होती.

वासुदेव बळवंत चार जणात उठून दिसावे अशाच अक्षरशः उंचीचे होते. त्यांची

ट्ट वासुदेव बळवंत फडके

उंची पाच फूट दहा इंच होती.' वर्ण गोरापान होता. त्यांचे नाक सरळ आणि तरतरीत आणि डोळे निळसर होते.' त्यांनी जरी व्यायामाने प्रचंड शारीरिक बळ कमाविले होते तरी त्यांची गणना सडपातळातच करावी लागली असती. त्यामुळे चापल्यांची आवद्यकता असणाऱ्या बंडखोराचे आयुप्य ते लीलेने कंठू धाकळे असावेत. ठाण्याच्या तुरुंगात आल्यावर घेण्यात आलेल्या त्यांच्या द्यारीरिक मापांच्या नोंदी प्रमाणे त्यांच्या छातीचा घेर ३४ इंच होता. त्या काळपयंत त्यांनी तुरुगात बर्‍याच हाळ्अपेष्टा सोसल्या होत्या. आणि त्यांचे खाण्यापिण्याचे बरेच महिने फाके पडले होते. त्यामुळे ते बरेचसे हाटले भसतील. तेव्हा हे माप त्यांच्या या हाटलेल्या शरीराच्या छातीचे होते. म्हणजें ती प्रथम कदाचित ३६ इंच असेल. त्यांचे मस्तकही त्या मामाने लहान म्हणजे २० इंच आकाराचे होते. पावले मात्र भव्य म्हणजे ११ इंच लांबीची होती.'

छहुजीवु्वांजवळ गोळीबार, पट्टा, तलवार, वोथाटी, भाला, बरची इ. दास्त्रे हाताळण्याच्या विद्या ते शिकळे. घोड्यावर बसण्यात आणि निश्चाण भारण्यात ते पटाईत झाले. पट्टा फिरविण्यात एक मांग आणि एक महार पुण्यात त्यावेळी फार प्रथ्यात होते. त्यांच्याजवळ वासुदेव धळबंतानी या कलेतील वरेच धडे घेतले. * हे मांग गृहस्थ म्हणजे लहुजीबुवा होत. लहुजीवुवांचे सबंध नाव लहुजी विन राघू राऊत मांग आणि है महार गृहरय म्हणजे राणबा महार होत. " हे वेताळपेठेत राहात असत. लहुजीबुवांच्याच आखाड्यांत महात्मा ज्योतिबा फुळे आणि त्यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे दांडपट्टा इ. विद्या शिकले होते. “फुल्यांच्याही अंगी लहानपणापासून स्वदेशाभिमानाचे वारे शिरले होते. वासुदेव बळवंत फडक्‍्याप्रमाणे फुलेही फडके याचे गुरू लहुजीवुवा यांच्या हाताखाली गोळीबार, दांडपट्टा वर्गरे गोप्टी शिकले. या गोष्टी इंग्रज सरकारास पालथे घालण्याच्या उद्देशाने मी शिकलो, असे स्वत: फुले यांनीच लिहून ठेवले आहे.”' पुण्याच्या दक्षिणेस गुलटेकडी- वर एका बाजूस छटुजीवुवा आणि राणबा यांचा इतरांना या विद्या शिकविण्याचा तळ असे धोंडंदौड आणि मल्लविद्या यांच्याप्रमाणेच पट्ट॒ फिरविण्यात वासुदेव वासुदेव वळवताना अटक करण्यात सहाय्यभूत होईल अशी माहिती देणाऱ्यास पारितोषिक उद्‌

र; घोपिणारी मुबई सरकारची राजधोपणा.

«ते सुरेख, सरळ नावाचे, उंच, सुदृढ आणि दणकट बांध्याचे आहेत आणि भर तारुण्यात आहेत.”

पळस्पे लुटीच्या अभियोगाती प्रमुख आरोपी उम्या तुकाराभ याची पहिल्या वर्षाचे दडाधिक्यरी

कॅपबेळ याच्या पुढील स्वीजारोक्ती£ दि. २२मे १८७९

“रजिस्टर शोभिंग दि डिस्त्रिप्पन ऑफ वन्‌व्हिक्टेट पर्सन्स कनफाइन्ट इन दि ठाणा जेल डपुरिय

दि इयर 1879.”

महर्षी अण्णासाहेब पटवर्धेन यांचे चिरजीव थाबासाहेब पटवधन यांनी दिलेडी माहिती. अण्णा- साहेबांचे आणि यासुदेव बळवतांचे सवध याय होते ते पुढे एके ठिकाणी सांगितले आहे.

७. डॉन वि. भा. गोवडे : “व्रिमूर्ती दर्शन, पू. ६२

न. वि. केळकर: “गे. टिळक यांचे चरिव”, पूर्वा, पू. ७०

पुण्यातील संघटना ८९

बळवंत पटाईत झाले होते.

खरेतर पट्टा हे वासुदेव बळवंतांचे अतिशय आवडते गस्त्र होते.ते शस्त्र अतति- हय लवचिक आणि धारदार पोलादी पात्याचे असे. आणि साधारणतः एका सांद्या- पासून दुसर्‍या हाताच्या बोटांच्या टोकापर्यंतच्या लांबीचे असे. त्याचे वारीक गुंडाळे करता येई आणि ते गुंडाळे सोपीस्करपणे जवळ लपवता येई. किंवा ते कमरेला गुंडाळताही येई. असा हा पट्टा हातात असला तर वासुदेव बळवंत $ित्येक माणसानाही एकटे भारी होत.

गुलटेकडीवर सहकाऱ्यांना घेऊन युद्धकळेचे घडे गिरवीत. “तोडात हृत्पार धरून पाठीने भित चढून जाणे, धोरपडीचा उपयोग कसा करावा, दोन्ही हातात दोन पट्टे चढवून भोवताली पडळेल्या मानवी सशस्त्र गराड्यावरुन उद्डाण मारून कसे जावे इ. शिक्षण तेथे देण्यात येत असे. पट्टयाच्या फेकी करीत वासुदेवराव पुरप- भर उंचीचे निवडुंगाचे फड सहज उट्डाण मारून पार होत असत. धावत्या घोडधा- वर बसून निशाणबाजी करण्यात ती.मडळी चांगली पटाईत झाली होती.

*अंघेऱ्या रात्री रानावनातल्या काटयाकुटयातून चपलतेने भरधाव पळणे, डोंगराच्या चढणी हा हा म्हणता चढून जाणे, तुटक्या कडयावरून उड्या मारणे आणि डोंगरपषट्टीच्या बाजूच्या वाटेने वेगुमानपणे पळणे, नदीच्या भर पुरात उडी मारून पोहत जाणे, पाण्याच्या पोटातून पोहत ज!ऊन दुरवर निधणे वर्गरे क्षात्रधर्माला नवे राज्य स्थापन करण्यास आवश्यवः त्या स्व धाडसांच्या कामात वासुदेवराव आपल्या सवंगड्यासह पट्टीचे प्रवीण झाले होते.” *

बासुदेव बळवंत स्वतःच म्हणतात, “निशाण मारणे, घोड्यावर बसणे, ढाळ तलवार खेळणे, भाला फेकणे इ. खेळ मी शिकलो.” असे शरीरसामर्थ्य आणि शस्त्रे हाताळण्यातील कोशल्य आत्ममात करण्याची ओढ असल्यामुळे पुण्यात आल्यावर लागलीच वासुदेव बळवंतांनी ही शस्त्रे जवळ वाळगण्यास सुरवात केली. ते म्हणतात, “हत्यारांचा मला पोक फार. नेहमी दोनतीन वंदुका, पाचचार तरवारी, पट्टे, भाळे माझ्यापाशी असत.” *

क्रांतिकारकांना अभी शस्त्रे मिळवून बाळगण्याची अतोनात ओढ असते. त्या पुढील काळात इास्त्र निर्वघामुळे बंदूक मिळवून ती गुप्तपणे हाताळणे त्याना तेवदेसे सोपे नसे. पण गुप्तमणे पिस्तुल किवा रिव्हॉल्व्हर मिळविणे आणि त्यांनी अचूक नेम मारण्यास शिकणे हे त्यांना शक्‍य होत असे. असे शस्त्र मिळविल्यावर त्यामुळेच क्ांतिकारकांना अतोनात आनंद होत असे. व्रांतिकारक दामोदर हरि चापेकर यांनी ल. ना. जोशी :'स्मरण-पुराण' लेखार दुसरा, “मौड', दि.

साती वासुदेव वळवंताच्या चरित्रावर त्या साप्ताहिकात वी ठेवत बासुदेव बळपंताचे 'आत्मचरित', मागुदेव बळवताचे 'आत्मचवरित'

९० वातुदेव वळवंत फड्यै

१८९७ च्या मेच्या शेवटच्या आठवड्यात लकडी पुढाजवळच्या स्मश्चातभूमीतुन मुंबईच्या चौदात्या पायदळींतीळ संनिकाची एक संगीन आणि दोन माटिनी हेन्री रायफली पळविल्या. त्याचा आनंद वणन करताना ते म्हणतात की, “त्या हातात आल्याचा आम्हाला फार आनंद झाला. आम्हास इतकी उमेद आलो की, आम्ही फौजेबरोबरसुद्धा आता तोंड देळ ! ती वेळ आल्याविपयी तुरंगात मग ते हळ- हळठे, “पण आमच्या दुदवाने ते दिवस आम्ही पाहिले नाहीत.”

भगतसिंगांच्या सहकार्‍्यानीही असे दास्त्र मिळल्यावर अतोवात आनंद होत असे. त्यांचे एक श्रेष्ठ सहकारी प्रख्यात लेखक यशपाल असे पहिळे पिशतु त्यांना भळाल्यावर म्हणतात, “यह पिस्तोल मिल जानेपर हम होग अपने आपको सस्तन अनुभव करने लगे। मन में उल्हास और उत्साह अनुभव होने लगा कि अव हम व्यथें में नही मारे जायेगे...हम इतने भोळे नही थे कि एकही पिस्तोलसे ब्रिटिश परकार को उलाड फेकगेका स्वप्न देखने लगते। परंतु हमारे ल्यि एक पिस्तौळ का भी वहुत मूल्य था पहेली बात तो यह कि पुलिससे सामना होनेपर पुलिसका मुकाबला और भातरक्षाका प्रयत्न करते थे हमारा ऐसा करना दूसरोके लिए साह्सका उदा- हरण होता ...अरत्यक्ष हुथियार दिसा देनेपर लोगो में सहसा उत्साह और विववास उत्पन्न हो जाता था” "१

वासुदेव वळबंतांनी शस्त्रनैपुण्य मिळवल्यावर १८७८ मध्ये शस्त्रनिबंघ आला. तेव्हा मग त्यांनी सरळच वेंद्रव वाळगण्यासाठी आगि वापरण्यासाठी दंडाधिकार्‍्यांची अनज्ञाच घेऊन टाकली. आणि तीही एका बंदुकीची नाही तर दोन आणि बंदुकी- साठीच नव्हे तर तलवारीसाठोही.

वासुदेव बळवंताच्या घोडदोडीविपयी त्यांच्या लहान मुलांच्या संघटनेतील एक घटक 'अनामिक' यांनी पुढील आठवण घाडली आहे, “वामुदेव बळवंत घोड्या- वर बसण्यात पटाईत होते. कळोख पडताच घोड्यावर रपेट करण्यासाठी ते वाहेर पडत. पुण्यातील काही रस्त्यावरून ते घोडा दोडत नेत. त्याच्या कुणानुवंधी सरदारा- जवळ घोडा वाळगठेला असे. असा एखादा घोडा ते वापरीत असत.)' घोडदौडीत ते

इतके पारंगत झाले की, प्रत्यक्ष झटापटीत आपण शत्रूच्या हातून सहज निसटून

१० चापेकराचे अप्रदाशित आत्मबरिव, (मराठी) पू. १०४ ११ यशपाल : “सिहावलोजन,” भाग २. ४० श्वॉप्ये गॅझेट? दि. माचे द्र नेण जळयनी मा चरिबाच्या पहिल्या भावृत्तीत 'अनामिक'या नावानेच अतिद्ध झाल्या. बारण, अनामिक हे ठिवृत्त सरतारी सेवक होते. आणि हिदुस्यान त्यावेळी स्वतंत्र झालेला नव्ट्ता. त्यांचे नाव गगाघर विष्णू जोशी. ते १९४९ मध्ये मृत्यू पावले. वागुदेव बळवंतांच्या संपटित बाडचमूच ते प्रठिदाबड सदःय होते, -

पुण्यातील संघंटता : ९६

जाऊ असा त्यांना आत्मविश्वास वाटे. त्यांच्याजवळ तरवार, पट्टे, भाले, -वंदुका, चिलखते यांचा भोठा संच असे. नवीन-दास्त्र पाहताच त्याची पारख करण्यात तें केव्हाच गढून जात.

लोकात आपल्या वंडखोर विचारांचा प्रसार करण्याकरिता वासुदेव वळवंतांनी प्रचार संघटना आखली. 'अनामिक' म्हणतात, “फडके यांची ही प्रचार संघटना चार प्रकारची होती.पहिल्या प्रकारात लहान मुलांच्या सभा झाळेतून घेतल्या. जात. त्या मुख्यतः (पुढे उल्लेसिळेले भिकाजीपंत) हर्डीकर घेत असत. त्या सभा मिद्षकाच्या लक्षात येतील अशा रीतीने कधी गराळेत तर कधी बाहेर मांकेतिक स्थळी घेतल्या जात. विद्यार्थ्यांपुढे या सभातून स्वराज्याच्या आवश्यकतेसंबंधी व्याख्याने दिली जात.

प्रभात फेऱ्या १९३० च्या आंदोलनापासून सुरू झाल्या असा समज आहे. पण त्यांचा जन्म वासुदेव वळवंतांच्या वेळेसच झालेला आहे, 'अनामिक' म्हणतात, “प्रभात फेर्‍यांमधूनही प्रचार केला जात असे. मनाचे शलोक, करुणाप्टके गात लोक या फेऱ्यांतून हिंडत. त्यासाठी पुण्यातील पेठा ते आलटून पालटून वाटून पेत. त्यात ग्राणाऱ्या गळयाचेही लोक असत. त्यांच्यापैकी काहींना घरी वोळावून त्यांच्याकडून छोक पदे म्हणून घेत. हे प्रचाराचे कार्य पुष्कळसे भक्‍तीपर जागृतीच्या मार्गाने चाले.”

* सकाळी आठच्या सुमारास किवा संध्याकाळच्या वेळी होणारा प्रचार गोरक्ष- णाच्या प्रचाराच्या धर्तीवर केला जाई. यावेळी अन्योक्‍तीवजा भापेतून किवा मुद्दाम रचलेल्या काव्यातून सरकारविरोधी प्रचार केला जाई.

य़ा प्रचाराचा एक मजेचा प्रकारही होता, गर्दीचे लक्ष विक्षिप्तषणे आपल्या कडे खेचावयाचे नि आपले सूचक शब्द बोलावयाचे, असा तो प्रवार असे. या कार्यक्रमात धारपुरे नावाचे गृहस्थ प्रमुख होते. ते भगवी कफनी आणि पांढऱ्या रंगाची किंव/ अर्ध्या पपसनाची टोपी घालीत. त्यांच्या या विचित्र वेषामुळे त्यांच्या- भोवती लोकांची गर्दी जमे. ती गर्दी पाहताच लोकांना ते म्हणत, “अरे चार पायांची कुत्री मी पुष्कळ पाहिली आहेत! पण त्याच जिण्याचे तुम्ही दोन पायांचे

वान पाहून मात्र मला लाज वाटते! या प्रचारात दातार नावाचे एक गृहस्यही भाग घेत असत.” *

१४ “बीस स्वारानी माजा पाठलाग केला तरी मी भिणार नाही”, बासुदेव वळवताचे, दंडाधिवारी केसर याच्यापुढीह निवेदन; दि. २२ आँगस्ट १८७९, १५ पा काव्यातील बर्‍याच वर्षानोही आठवणार्‍या काही काब्यपंवती. 'अनामिक' यांनी म्हणून दाख- विश्या. त्यातील एका काब्यांचे घ्ट्वपद पुढीटप्रमाणे होते- 'गुळखोबरे देऊनि हाती आम्हा कशी चारली माती 5$ “खोबरे देऊनि हा 55 ती ॥? यार्या वृत्ताठीक पुढीक पंश्‍्वी “अनामिक' यानी म्हणून दाखविल्या- एक- “हा हाय हिंदुस्याना, झाली दशा तुझी काय हतवीयं झाले सर्वहि जन त्याते वाटतो नको काम 11

व्र वासुदैव वळवंत फडके

वासुदेव बळवंत चवथ्या प्रकारचा प्रचार प्रकट व्यास्यानामधून करीत. त्यांचे निर्भय प्रीढ स्नेही त्याच प्रचारवर्गाचे प्रचारक असत. वासुदेव बळवंतांचे आपल्या व्यास्पानातील जहाऊ विचार ऐकून काही 'विचारी' लोक त्यांना 'वेडेही' समजू लागले होते! परकीय ब्रिटिझ सत्तेची अशी घट्ट मगरमिठी हिंदुस्थातावर बसली होती की, स्वराग्याची क्रांतिकारक चळवळ गुप्तपणेच करणे शक्‍य होते. या मार्गाचे समथन करतांना मॅझिनी म्हणतो, “अद्या स्थितीत ' गुप्त मंडळघां ' शिवाय परवशतेतुन सुटण्याचा दुसरा उपाय नाही. जेव्हा सत्यप्रतिपादनाची वंदी झालेलो असते, जेव्हा पवित्र कार्यालाही प्रारंभ करण्याची चोरी झालेली असते, जव्हा स्वदेश हा एक भला थोरला तुरुंग बनलेंला असतो, तेव्हा त्या तुरुंगातून सुटून स्वातंत्र्याच्या पवित्र वाता- दरणात इवासोच्छ्वास करण्याचा ईरवरी हक्‍क शाबित करण्यासाठी आम्हा कँद्यांना गुप्त कट हा एकच मार्ग आहे.” १८७८ च्या शेवटी वासुदेव बळवतांनी म्हणूनच पुण्यात आणि महाराष्ट्रात पहिल्या क्रांतिकारक गुप्त संस्थेची स्थापना केली. सेडिशन कमिटी नावाच्या समि- तीने म्हटले आहे की, पद्चिम हिंदुस्थानात क्रांतिकारक आंदोलनाची चिन्हे प्रथम दिसली ती १८९२ भध्ये होत. पण हे विधान खरे नाही. ती चिन्हे वासुदेव बळंवंतांनी स्थापन केलेल्या या क्रांतिस्थे च्या कार्याविप्करारामुळे तेथे १८७९ मध्येच प्रथम दिसली. विचार परिवतंनाच्या वरील प्रयत्नातती आपल्या विचारांशी जे सहमत होत, त्यांना या आपल्या क्रांतिसंघटनेंत वासुदेव बळवत सहभागी करून घेत.त्यांना ते ही दीक्षा फार कुशलतेने देत. यासंबंधात वासुदेव बळवंतानी जी व्यवस्था केली होती , ती पाहुता त्यांच्या पुरस्सरत्वाचे कौतुक वाटते. पादिंचमात्य देशांतील क्रांतिसंघ- आणि दुमरी- *'नव्हता हिडत कधीही देत शिवाजी सभात लेकचरे वकता घुरे आभ्हाल्य सरळ तुकरेदासम्रळ एकच रे या काव्याकडे अर्थातेच.कान्य गुणाच्या दृष्टीने पाहावयाचे नाही. तत्कालीन वचने म्हणून त्याचे महत्त्व आहे इतकेच ! 'दि बॉम्बे ग्रॅसेट' या मुंबईच्या इंग्रजी पत्नाने वासुदेव यळवंताच्या काळांत आपल्या एका नग्रठेखात म्हटले होते- भष. ९७ शाणतठाड सड० व्या ७0 ए७श्‍० पालशावाटक. छा एएट€ दृगण्फष्ट 9७०१५६ 5'€९९5 (०१६ एच) "स्स $स्तापगा,” (“काही दिवसापुर्वी एक दोन भिक्षेकरी ब्राह्मण पुण्याच्या रस्त्मावरून राजदोहाचा प्रचार करीत जात असत !”) ते उद्‌गार वरीलप्रचाखांच्या प्रदारालाच उद्देशून दिसतात आणि त्यांच्या* मुळे या वृत्तांताला चळदटी येते. , १६ विनायक दामोदर सावरकर : “जोसेफ मॅझिनी : आत्मचरित्र नि राजकारण” प्रस्तावना पू. १२

7५ बेडे १७ 'सेडिशत कमिरी 1918, जिोर्ट' पु. ५१

पुण्यातील संघटना ९३

टनांची सारी वैशिष्ठ्ये तर तीत होतीच. पुढे सार्‍याच क्रांतिकारकांनी आपल्या गुप्त . संस्थेत पाळलेल्या तंत्राचा वासुदेव वळवंतानीच प्रथम अवलंब केला होता. पंधरावीस सभासदांचा एक गट असे. असे त्या संस्थेत कित्येक गट असत. त्यांच्या घटकांना आपल्या गटाचा फक्त नेताच माहीत असे. सवं गटांच्या नेत्यांशी वासुदेव वळवंतांचा परिचय असे. पण एका गटातील सदस्यास दुसर्‍या गटातील सदस्यांची माहिती नसे! या तंत्रामुळे जर काही सदस्य पोलिसाच्या हातात सापडलेच तर गुप्त संस्थेची सर्वच रहस्ये स्वेच्छेने किवा मारहाणीमुळेही पोलिसांकडे गौप्यस्फोट करून सांगण्यास हे असमर्थ असत, सावरकराच्या 'अभिनव भारत' संस्थेत, बंगालचा 'अनुशीलन समिती - मध्ये आणि भगतसिंगाच्या 'हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' मध्येही हे तंत्र पुढे अवलंवले गेल!

या गुप्त संघटनेत येणार्‍या युवकाना वासुदेव बळवंत प्रतिज्ञावद्ध करीत. प्रतिज्ञेच्या या समारंभास त्यानी एका विधीचेच स्वरूप दिले होते. त्याप्रसंगी दही- पोह्यांचा द्रोण हातात घेऊन नवागत युवक ती प्रतिज्ञा उच्चारीत असे. ती प्रतिज्ञा, “मी माझ्या देशाच्या स्वातंत्र्यास्तव वेळ पडेल तेव्हा सर्वसंगपरित्याग करून लढ- प्यास सिद्ध होईन,” अशी होती.

या प्रतिज्ञेत सदस्यांना गुप्तपणे शस्त्रशिक्षण देण्याची व्यवस्था वासुदेव वळ- वतानी केली होती. त्या काळात ते कायं त्यांना गुप्तपणे करावे लागे. त्यामुळे पुण्याच्या पश्त्चिम भागातील त्यावेळी निर्मनुष्य भसलेल्या टापूत रात्रीच्या वेळी किंवा पहा- टेच्या प्रह्री अघारात त्यांची सगस्त्र संघटना काय करी.

“पूना हायस्कूल” ही पहिल्या प्रतोची समजली जाणारी शाळा तेव्हा पुण्यात होती. भावे स्कूल ही तर वासुदेव वळवंतांनी स्वत.च स्थापन केलेली खाजगी शाळा पुण्यात नुकतीच नावारूपाला येऊ लागली होती. त्या शाळांचे कित्येक विद्यार्थी वासुदेव बळवंतानी आपल्या गुप्त संघटनेत ओढे आणि असे विद्यार्थी नरसोबाच्या देवळात वासुदेव बळवंताजवळ तलवारीचे हात शिकण्यास आणि निशाण मारण्याचे शिक्षण घेण्यास येत." पुण्यातीह महाविद्यालयातील विद्यार्थ्यातही त्यांच्या कार्याचे हात पोचले होते. डेक्कन कॉलेजमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या बंडानंतर त्यांच्याविषयी मोठी नापुलकी वाटत असे ती याच कारणामुळे होय. त्याचा वृत्तांत पुढे येईल,

१८ “अनामिक” याच्या आठवणी

१९ “शाळेत जाणारे विद्यार्थी त्या (वासुदेव बळवंताच्या) घरी तलवारीचे हात शिकण्यास गेत.” सोवाराम भालचड धारवाडकर याची वासुदेव बळवताच्या अभियोगातील पुण्याच्या सत्त म्याया- लयातोल साक्ष; दि. नोव्हेबर १८७९ "त्याचा (वासुदेव बळवताचा) माझा चार वर्षाचा परिचय आहे. त्यानी मला 'बॉल फार्यरिग? (गोळो उडविण्यास) आणि निशाण मारण्यास शिकविले. गोविद महादेव करमरकर याची वाभुदेव बडवताच्याअभियोगातील, पुण्याच्या समन्यायालयाती साक्ष दि. नोव्हेबर १८७९

र्ध यासुदेव बळवंत फडके.

“*अनामिक' म्हणतात, “मुरलोधराचे देवळाचे पलीकडे नरसोबाचे देऊळ माहे. ते त्यावेळी कोणा जोशी भाइनावाच्या गृह्स्यांचे होते. त्मा देवळाचे मागील बाजूस त्यावेळी ओसाड पटांगणवजा वृक्षाच्छादित जागा होती. तेथे भाता वस्ती झालेली आहे. त्या निर्जेन जागेतच फडके प्रत्यही पहाटे जमलेल्या साठसत्तर तहुणाना स्वतः तलवार, दाडपट्टा इ. चे हात शिकविताना मी पाहिलेळे आहे. त्या मंडळीपको काहींची नावे मला आठवतात. त्या मंडळीत पागे, वझे (मास्तर) हडिकर, दुसरे एक वद्दे, दोन सहस्त्रबुद्धे, नारायणराव “फोजदार,” घोटवडेकर, मोरोपंत घारपुरे,

* दोन गुरुजी, दादा दामले इत्यादी लोक होते. त्यात राघाबाई वझे नावाच्या एक बाईही होत्या, फडके यांच्यावर त्या वाईची फार भक्‍ती होती. फडके यांना शिक्षा झाल्यानंतर त्या विरक्‍तपणे संन्याशी वृत्तोने राहू लागल्या, सोलापूरजवळ सांगोळे गांवी त्यानो पुढे एक राभमंदिरही बांधल्याचे माझ्या ऐकिवात आहे.”

खुन्या मुरलोधराच्या देवळात वासुदेव बळवंताची सायंकाळचो ' वेठक असे आणि त्या प्रसंगी तरुणांचा मोठा समुदाय त्यांचे विचार ऐकण्यासाठी जमत असे. त्या वेळोही आपल्या राजकीय उद्दिप्टाने फडके त्याचो मने भारून टाकीत असत.

“अनामिक” यांच्या भाठवणीस दुजोरा देणारा पुढील वृत्तांत लक्षात घेण्या- सारखा'आहे. पुण्याच्या राजवाडे जाळिताच्या अभियोगातील आरोपी केशव रानडे भाने आपल्या दंडाधिकार्‍यापुढील चौकशीत पुढील उंत्तरे दिली- प्रश्‍न-”तू वासुदेव बळवंत फडके यास ओळखतोस काय ?” उत्तर - होय, मो ओळसतो. ते चार वर्षापासून ओळखतो. त्याच्या ' घरी कारणपरत्वे मो पुप्कळदा गेलेलो आहे. " प्र.- * त्याला तू झेवटचे कधी पाहिलेस?” उ. तो पुमारे पाच महित्यापूर्वी नाहीसा झाला त्याच्या आदल्या दिवशी आमच्या आळोतील मुरलीप्रराच्या देवळात त्याची नेहमीची बैठक असे, तिथे मी त्याला भेटलो. त्यावेळी नेहमोप्रमाणे आमच्या नाळी- तोल पुष्कळ लोक जमले होते. त्यापैकी पुष्कळ जण मुख्यत्वेकरून १८ पासून ते-२५ र्पाच्या वयाचे होते. ते थोडेबहत शिकलेले होते.त्यांच्यापेकी पाच सहा जणांना इंग्रजीही येत होते. ते त्या देवळात नेहमी जमत असत. तिथे त्यांच्यापुढे फडके नेहूमी राजकीय विषयावर भाषण करीत असे नाणि -आपत्याप्रमाणे पट्टा खेळण्यास शिकवीत असे. चरीक शेवटच्या दिवशी फडके म्हणाला, तुम्ही इंग्रजांच्या अंमलाखाली का रहता? आणि आपलं गेलेलं राज्य परत मिळविण्यासाठी बंड का करीत नाही?" तो म्हणाला

कौ, “मी करतो तसं करा आणि माझ्याप्रमाणे पट्ट्याचे हात तेळष्यास शिका," "तुझं म्हणणं आम्हाला पटतं पण आमच्याजवळ द्स्पं नाहीत त्यामळे तू म्हणतोस तस आम्ही करू शकत नाही. “असं सर्वजण त्यानंतर म्हणाले. ही

*२० जडिताच्या अभियोगातोत एक आरोगी बेशव रानडे याचे पहिला वर्ग दडाधिधार्‍यांपुशीक २० मे ८७९ ला केकेके निवेदत ; दि बॉम्बे गॅशेर' दि ६० जून १८७९

पुंण्याती संघटना ९५

वासुदेव बळवंतांच्या अश्या शिष्टमंडळीत पुढील प्रमुख तहणांची नावे आढळ- तात. सीताराम गोडबोले, मोरो वळवंत खरे, विष्णू वळवंत खरे, चाळाजी नारायण फडके, चित्तो भिकाजी वंद्य, वळवंत सखाराम घाटे, परशुराम पाटणकर, हरि गुप- चुप, गोवाळ हूरी कर्वे, महादेव गोविद करमरकर, वासुदेव कृष्णाजी भट, गोविंद भटजी दाते, नारायण रामचंद्र पोंक्षे, पुरुषोत्तम चिंतामण गोखले, गणेश कृष्ण देवघर भ्राणि रामभाऊ लिमये इत्यादी. केशव रानडेही त्यात होताच. तो खुन्या मुरलीधरा- जवळच रहात असे.

वासुदेव वळवंतांच्या सहकाऱ्यापैकी गणपतराव घोटवडेकर हे त्यांच्याप्रमाणेच नामांकित पट्टा खेळण्यरे होते. ते चांगले सुखवस्तू होते. नव्या विप्णुजवळीछ त्यांचा वाडा घोटवडेकरांचा वाडा म्हणून प्रसिद्ध होता. वासुदेव वळवंतांच्या सहकार्‍्यां- पैकीच बरेचसे पुढें टिळकांच्या आंदोलनात सावंजनिवः कार्यकते म्हणून प्रसिद्धीस आले. त्यातच धोटवडेकर हे होते. गणपतराव पुढे सार्वजनिक सभेच्या कार्यक्रमात प्रमुख भाग घेत राहिले. पुण्यातच सॅकसन प्रेस नावाचे मुद्रणालय होते. त्याचे ते व्यवस्थापक झाले, टिळकांच्या प्रभावळीतील सरकारविरोधी वृत्तपत्रांशी संवध असलेल्या किवा त्यांना पाठिबा देणार्‍या लोकांची जी टिपणी पुण्याच्या दंडाधिकाऱ्याने आणि पोठीस अधोक्षकाने पुढे काढली, तिच्यात त्यामुळेच क्रमांक दोनखाली घोटवडेकरांचे नाव त्यांनी गुप्त प्रतिवृत्तांत घातले. पुण्यात रविवारपेठेत निघणाऱ्याःदंगडी नागोबा- च्या मिरवणुकीसंवधात पोलिसानी वाद्यवंदीचा आदेश काढला, तेव्हा त्या आदेशाला ब्रिरोध करणाऱ्या सात कायंकर्त्यांना त्यानी पकडले. त्यात गणपतराव घोटवडेकर प्रमुख होते. त्यांना त्या प्रकरणात दंडाची शिक्षा झालो." पुढे १८९३ मध्ये गणपती- च्या मेळघावरून पुण्यात तशीच झटापट उडालो. दाख्वाल्याच्या पुलावर कुजीराच्या मेळथाने वाद्ये बंद करावी म्हणून पोलिसांनी मेळाच्या पुढार्‍यांना सांगितळे. पण गणपतराव घोटवडेकर प्रभुतीनी ते ऐकले नाही भाणि त्यांच्यासह्द एकूण १४ जणां- वर मभियोग चालला, पण सत्र न्यायालयात घोटवडेकर प्रभूती सर्वजण निर्दोव सुटले | २१

जुन्नरकरांच्या दत्ताजवळ वाळकृप्णपंत किवा आप्पा वैद्यांचा वाडा होता. त्यांच्याच उद्यानातील आखाड्यांत वासुदेव बळवंतांचा कुस्तोचा व्यायाम होई. वैद्य ठेगणे, गोरेपान होते. त्याचे डोळे घारे होते. या वैद्यानीही वासुदेव बळवंतांच्या 'उठावणीत भाग घेतला. नंतर टिळकांच्या आंदोलनात त्यांनी प्रमुख भाग घेतला. काळात्त वावरताना ते अनेकांच्या नानाला आणि वासुदेव वळवृंतांना पकड-

९६ वासुदेव बळवंत फडके

णाऱ्या मेजर डॅनिअल्च्या हाताखालीच काम करीत होते. पण त्यांनाही वासुदेव बळवंतानी आपलेसे केले होते.

वैद्यांप्रमाणेच टिळकांच्या अनुयायात त्यांचे कट्टे भक्‍त म्हणून पुढे प्रसिद्धी पावलेले भिकाजीपंत हर्डीकर हेही वासुदेव बळवंतांच्या सहकाऱ्यात होते. ते नारायण पेठेत माणकेश्‍वरांच्या विष्णूच्या देवळाच्या झेजारच्या पंडितांच्या वाडयात राहात. त्यांचा जन्म १८४१ मधील. म्हणजे ते वासुदेव वळवंतांहून चार वर्पेच मोठे होते. ते ठेंगणे, वर्णाने सावळे आणि इंग्रजी तिहिण्यावाचण्यापुरते येणारे शिक्षण झालेळे होते. ते त्या काळच्या वारावंदी इ. पोपाखात वावरत. निळी पगडी घालीत. घोड्या- वर बसण्यात, तरवार खेळण्यात पटाईत होते. गणिताचे प्रख्यात प्राध्यापक नानासाहेब हर्डीकर यांचे ते वडील.

पहिल्या काही वर्पात टिळकांचे सहकारी असलेले माधवराव नामजोशी हेही वासुदेव वळवंताचे सहकारी आणि मित्र होते, रामेश्‍वराजवळोळ भाधवराव रानड्यांच्या वाडयात ते राहात, त्याचा जन्म १८५३ मधीठ, शिक्षण मॅट्रिकपर्यंतच झालि असले तरी उत्तम संघटक आणि सावेजनिक कार्यकर्ते म्हणून ते टिळकांच्या समावतेने गाजले. न्यू इंग्लीश स्कूल काढण्यात त्यांचाही मोठा भाग होता. त्यांनीच “डेक्कन स्टार' हे इंग्रजी आणि 'किरण'हे मराठी साप्ताहिक पुढे चालवले 'डेवकन स्टार'चे ते संपादक होते. ते प्न पुढे टिळकांच्या 'मराठा' पत्रात समाविष्ट झाले.

रामचंद्र विनायक पटवधन हे पुढें महर्षी अण्णासाहेब पटवधन म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांचा जन्म १८४७ मधील. म्हणजे वासुदेव बळवंताहून ते दोन वर्षानी लहानच होते. ते त्यावेळो भर तारण्यात होते. त्यांची मुद्रा तेजस्वी, वणे गोरापान आणि शरीरयष्टी पिळदार होती. शरोरसामथ्ये कमावण्यात त्या काळच्या ध्येयवादी तेजस्वी तरुणांप्रमाणे त्यानी चांगलीच आधाडी मारली होतो. मापल्या अंगात एका घोड्या- चे तरी बळ आहे असे ते नेहमी सांगत. सेन्यातील सोजरी दिसला तर वानवडी- पासून स्वाराच्या गेटापर्यंत धावण्याच्या शर्यतीचे त्याला आव्हान देण्यात त्याना मजा वाटे आणि ही श्यंत ते जिवत्त जाणि त्या सोजिराला लज्जित करीत. शारीरिक- साभर्थ्याप्रमाणे त्याचा बौद्धिक आवाकाही मोठा असे. मुंबईस बी. ए. झाल्यावर विधिविद्यालयात ते गेले. तेथे वकिलोची परोक्षा उत्तीर्ण होतानाच डॉफ्टरकोची परीक्षा त्यानी दिली. पण करारीएणामुळे पहिल्या परोक्षेत एका परोक्षकाच्याच चुका काढल्या- जुळे, त्याना त्या परीक्षेस त्या परीक्षवगस आव्हान देऊन सहा वेळा बसावे लागठे. घरीही ह्यानी त्याला निद्पाय म्हणून झेवटी आपणास उत्तीणं करावयास ठावले. कित्येक संस्थानिक, आणि इतर मोठे लोक याना मौलिक विधिसमादेश देऊन कित्येक दावे जिकप्यास सहाय्य केल्यामुळे त्यानी वकिलीत पेसा खूप मिळविला चैद्यकीचा पैसा म्हणून घ्यायचा नाही असे ठरविल्यामुळे, शेकडो रूणाईतांना बरे

पुण्यातील संघटना ९७

करण्याचा सतत पराक्रम करूनही, त्यानी त्या धंद्यात मात्र पैसा मिळविठा नाही. द्निवाखाडयाच्या फुटवया वु्जापलीकडे पटवपंनांचा वाडा दिसतो, तोच मर्हर्षी अण्णासाहेब पटवर्धनांचा वाडा होय. वासुदेव वळवंतांच्या संघटनेच्या कार्यात हे सहभागी होते. मागे उल्लेख केलेठे लहुजीबुवा आणि राणवा यांच्याकडे दांडपट्टा शिकण्यास वासुदेव बळवंत जात, त्यांच्या समवेत अण्गासाहेबांनीही त्या लोकांकडून ती विद्या आत्मसात केली होती. " वासुदेव वळवंतांच्या अण्णासाहेबांकडे बैठकी होत." त्या वेळी बंडाच्या कितीतरी योजनांची वासुदेव वळवंतानी त्यांच्याजवळ चर्चा केली असेल. बासुदेव वळवंतांच्या इतर सह्काऱ्यात सोतारामपंत गोडयोले नावाचे सह- कारी होते.ते त्यांचे अगदी तुल्यबळ महक!री शोभत. ते सदाशिव पेठेतल्या जोहार्‍या- च्या महादेवाच्या देवळाचे धनी होते. त्यामुळे त्यांना जीवनात स्वास्य्य होते. शारीरिक बळात ते चार जणात उठून दिसत. पाठीने भिती घढण्यात, घोरपडीचा उपयोग कर- ण्यात, गोफणगुड्यांचा मारा अचूकपणे करण्यात ने पटाईत होते. बासुदेव वळवंतांचें ते उजवे हातच शोभत अंगाने धडधाकट तसेच ते चपळ होते. घोडदीडीत त्यांचा हातखंडा भसे. भोठ्या घोड्याला जेपटीकडून भोदून ते सहज ढुंगणावर वसावयाळा लावू शकत, भसे बलवान होते. पळण्याच्या कलेत ते पघरा मैल वेगाने पळू शकत. आडदांड बंडखोरीच्या जीवनात वासुदेव वळवंताना हा सुयोग्य सहकारी लाभला होता. विष्णू बळवंत सरे आपि त्यांचे धाकटे बंध मोरो बळवंत खरे हे पुन्या मुरली- घराच्या देवळाचे धनी खरे यांचे चिरंजीव. त्या देवळाच्या मंडपाचा इतिद्ठास मोठा 'रहुस्ममय भाहे. त्या देवळाचा जुना मंडप विजेप लक्षणीय नव्हता. पण पुढे गाय नाळी- तील केळकर सावकारांनी देवालयाचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविठे. आणि उची नक्षीदार कलापूर्ण लाकडी साहित्याने त्या देवळात आज दिसणारा नवा सुंदर समा- मंडप उभारला.” वरील दोघे सरे बंधू वासुदेव बळवंतांचे निकटचे सहकारी होते. विष्णू बळवंत ठेंगणे पण गोरेपान, घाऱ्या डोळधाचे युवक होते. त्यांची प्रश्‍ृती ठगठणीत अपे, ते फार शिकलेले नव्हते. पण त्यांनो जुन्या पद्धतीचे शास्त्राध्ययन चांगले केले होते. मुरलीधराच्या देवळात पूजेचे काम ते करीत. मोरो बळवंत उच होते. त्यांचा वर्ण गोरापान आणि डोळे पारे होते. लहानपणी गाईने निग मारल्यामुळे त्यांचा एक डोळा गेला होता. त्यांचे शिक्षण मराठी चार इयत्तेपरपत झाले होते. दोघेही लरे तालीम- बाज होते. वासुदेव बळवंतांच्या हातासाठी युद्दकलातही ते प्रवीण झाळे. बाळाजी ९४-२५ महर्षी पटवर्धेनांचे चिरजोद माबामाहेव पटवधन याचो माहिती. २६ ल. ना. जोशी : 'स्मरपचुराय', केयर रा, “मोज”, दि. २४ जु3 १९२९. .२५ त. ना. जोशी : स्मरण पुराप', लेयाक रवा, “मोज”, दि.२ ऑक्रोवर १५२९ २८ मोरो दररत यरे यांचे नातू नाप खरे यांनो दिडेल्े मादिती.

र्ट वासुदेव बळवंत फडके

नारायण फडके हे वासुदेव बळवंतांच्या आडनावाचे असले तरी त्यांचे त्यांच्याशी काही नाते नव्हते. ते तशाच बंडखोर वृत्तीचे होते. ते त्याच आळीत राहात. परशु- राम पाटणकरांचे सबंध नाव परशुराम नारायण पाटणकर असे होते. ते त्यावेळी पूना हायस्कूलमध्ये शिकत होते. भाणि वासुदेव बळवंतांजवळच ते दांडपट्टा, आणि तलवार फिरविण्याप्त श्लिकले. वासुदेव बळवंतांशी असलेल्या संबंधामुळे त्याना वासुदेव बळवंताना अटक होण्याच्या आधीच कल्चा बंदिवास भोगावा लागला. महादेव गोविद करमरकर हे पुण्यास बरेच दिवस राहात होते. ते प्रथम ठाण्याच्या दुय्यम न्यायाधीशांच्या (सबजज्जांच्या) कार्यालयात आणि पुडे पुण्यास लघुवाद (स्माठकॉज) न्यायालयात नोकरीस होते. गणश कृष्ण देवघर हे त्यावेळी विद्या- र्थीच होते. आणि भावे स्कूलमध्ये शिकत होते. गोपाळ हरि कवेही विद्यार्थीच होते. -रामभाऊ लिमये यांचे घर लोणीविके दामले यांच्या धराजवळ होते. ते शरीरार्ने बलिष्ठ पहेलवान होते. आणि पुढे पुण्यात मोठे वकील म्हणून प्रसिद्धीस आले, नरसोबाच्या देवळाच्या बाजूला झाडीमध्ये वासुदेव बळवंतांची शस्त्रशिक्ष- णांची शाळा चालत असे; त्या शाळेमध्ये येणाऱ्या वरील शिष्यांच्या व्यतिरिक्त आणखी दोन उल्लेखनींम शिप्य होते. एक त्यांच्या द्वितीय पत्नी बाई फडके या होत्या. तो वृत्तांत मागे नालेलाच आहे. आणि त्यांचे दुसरे शिष्य म्हणजे वासुदेव बळवंतांच्या नंतरच्या काळातील, परकीय सरकारविरुद्ध चेतविल्या गेठेल्मा (हिंदी असंतोषाचे जनक' असलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होत! तरुणांना आपली शस्त्रविद्या शिकविण्पास वासुदेव बळवंत नेहूमी उत्सुक असत. त्यामुळे तरुणांचा तांडा रोज सुप्रभाती आणि कधी कघी रात्रीही त्यांच्या- कडून दांडपट्टा, लाठी, तरवार, तिझ्ाणवेध, बंदुकीचा नेम इ. शिकण्यास वरीळ देवळाच्या मागील झाडीत जमत असे. शस्त्रविद्या शिकणाऱ्या या तरुणात लोक- मान्य टिळक कित्मेक वेळा आलेले आपण स्वतः पाहिलेले आहेत, भशी वापुदेव बळवंतांच्या द्वितीय पत्तीची आठवण होती. * टिळक त्या वेळी तारुष्पात पाऊछ टाकीत होते. शरोर कमाविण्यासाठी आपल्या अभ्यासाचे एक सर्वघ वपंच त्यांनी फुकट घालविलेले होते. शरीरवळू वाढविण्याची त्यांना आवड असे. शस्त्र हाताळण्याची त्यांना आतुरता असे. पिस्तुठ बंद्रकच काय, पण पुढे बांबविषयी त्यांना अशीच आस्था होती. त्या आस्थेतूनच त्यांनी त्याचे एक प्रात्यक्षिक पुण्यास पाहिले आणि गोविदराव वापट यां एका तरण महाराष्ट्रोय तज्ञाची अरविद घोपांशी गाठ घालून दिली. स्फोटकांवरील पुस्तकांची नावे असलेले जे एक पत्र त्यांच्या १९०८ मधील अभियोगात गाजले, ते याच तरण २९ बई फडके याच्या त्यांच्या स्तुपा उमावाई फडके यांनी पाठविलेल्या त्यांच्यामाठवणी, भाई म्हणाल्या, छुमचे हे टिळक ना? हे टिळई आमच्याकडे ालिते मी वित्येकृदा पाहिलेे आहेत, तवार इ.चे हात त्यांना हे शिकवीत अतत.”

१९५ बासुदेव बळवंत फडके

क्क्ले होतें.” त्र

टिळकांच्या तरुणपणी क्रांतिकारक भांदोळन असे एकच नि ते म्हणजे वासुदेव बळवंतांचे हें लक्षात घेतले म्हणजे त्यांनीं तरुण असताना तसले प्रयत्न जे केले ते म्हणजे वासुदेव बळवंताच्या उठावणीतलेच होत. या आठवणीतील वृत्तांतानेही बाई” च्या आठवणीतील वृत्तांत चांगलाच विदवासाहं ठरतो.

प्रत्येक गुरुवारी या यंत्रणेतून गुप्तसंस्थेत नव्याने येणाऱ्या घटकांच्या प्रति- ज्ञेचा कार्यक्रम होत असे. परंतु असा सर्वात मोठा मृख्य समारंभ होई तो दसऱ्याच्या दिवशी! त्या दिवशी होणांन्या समारंभाची स्मृती जागृत होताच त्याचा वृत्तांत सांगताना 'अनामिक' यांच्या डोळ्यांत आनंद ओसंडला. ते म्हणाले, “दसर्‍याच्या दिवशी आमचा शस्त्रपूजनाचा जंगी कायेक्रम असे. त्यावेळी जमणारा आमचा शस्त्रसंच आठवताच अजूनही मजा वाटते त्या प्रसंगाची. आमच्या त्या शस्त्रसंग्रहात आधुनिक शस्त्रांचा विशेष भरणा नसें. परंतु देशात बनवलेल्या जुन्या पद्धतीच्या, पण उत्तम स्थितीतील शस्त्रांचा भरणाही मोठा प्रेक्षणीय असे,

त्या समारंभाची जागा रास्ते यांच्या वाड्यात आतल्या दालनात असे. सावधगिरी म्हणून त्या वाड़ाच्या बाहर रस्त्यावर, त्याच्या मुख्य दरवाजाच्या दिडीवर समारंभ होई. त्मा आतल्या दालनाच्या वाटेवर झाणि त्या दालनाच्या दारावर भंतरा- अंतरावर मामच्यापैकी काहीची टेहळे म्हणून नेमणूक होत असे. कोणी परका मनुष्य तिकडे वळत आहे असे दिसताच त्यांनी ठरलेली खूण करावयाची असे. आणि ती होताच समारंभस्थानामधील दिसणारी शस्त्रे अदृष्ट करून येणाऱ्या माणसाला दिसू देण्याची व्यवस्था केलेली असे! त्यावेळी आम्ही फुले वाहून शस्त्रपरुजन करीत असू आणि स्वाततंत्र्यदेवीची पूजा करीत असू. नंतर प्रार्थना म्हणत असू. त्यानंतर जी भाषणे होत, त्यात बंडखोर वृत्तीचा परिपोष झालेला असे. बऱ्याच वेळी १८५७च्या बंडाविषयीच माहिती सांगण्यात येई. ती ऐकण्यात सर्वाना मजा वाटे.

* वासुदेव वळवेतांच्या या संघटनेत निपुण झालेले त्यांचे सहकारी त्या कलेची कसोटी पाहण्यास अर्थातच उत्सुक होत. 'फर्ग्युसन' टेकडीच्या मध्याला किल्ला कल्पून आपल्या दोन अविस्पर्धी टोळघा करून चढाईची आणि वचावाच्या लुटुपुटीच्य़ा लढाईची प्रात्यक्षिके आम्ही त्या टेकडीवर करत असू. त्या टेकडीवर किवा पर्वतीवरील अरण्यात वंदूक घेऊन जाऊन स्वतः वासुदेव बळवंत तरुणांना ती उडविण्यास शिकवत

१7 १३ नंतरच्या क्रांतिकारकांनी सैन्यात जाऊन सैनिकी शिक्षण मिळविण्याचे प्रयत्न

केले. कारण सैन्यात प्रवेश मिळाला की, वंदुका पिस्तुळे हाताळता येतीलच पण 2": र; इर “लोकमान्य टिळक यांच्या आठवणी आण्यायिवा,” (संग्रा. स. वि. बापट. )यंड ला, पू. ७४-

७५, ३२ “अनामिक” यांच्या माठवणी,

असत-

पुण्यातील संघटना १०१

सैन्यात स्वातंत्र्याचा प्रचार करून सैन्यही क्रांतीपक्षास फितवता येईल अशी त्यांना आझ्या वाटत असे. त्यांची ही आवड प्रथम वासुदेव बळवंतनीच प्रत्यक्षात आणली होती. नंतरच्या क्रांतिकारकांपैकी चापेकरांनी देशी संस्थानाच्या इंग्रजांच्या सैन्यात शिरण्याचाही प्रयत्ल केला. ते जमले नाही तेव्हा गोवा सरकार हे निराळे सरकार म्हणून तिकडेही तशी खटपट त्यांनी केली. पण व्यर्थ! " त्यानंतर बंगालचे ज्येप्ठ क्रांति- कारक राशबिहारी बोस माणि अर्रावद घोप यांनीही तशीच खटपट केली.*' स्वातंत्र्य- वीर सावरकरांचे तर तैन्यात भापली माणसे पाठविणे हे ते युरोपात असल्यापासून ध्येय होते. क्रांतिरत्न पिंगळे यांनी इंग्रजांच्या सेन्यपथकातच विद्रोही प्रचार करण्यात यश मिळविले होते. वासुदेव बळवंतांना तशी खटपट करावी लागली नाही. कारण ते नोकरीलाच मुळी “मिलिटरी फायनान्स' विभागात होते. त्यामुळे त्यांना सैन्य- चबिपयक आणि सैन्य संघटनेतील माहिती आणि त्यांचा लाभ आपोभापच मिळाला. * त्यांचे विचार प्रत्यक्ष बंड करावयाच्या सर्वांगीण सिद्धतेच्या दिशेने चाठत. सैन्यविपयक कार्यालयात असल्यामुळे संन्यातील कित्येक अधिकाऱ्यांनाही त्यानी स्वातंत्र्यप्रेमी विचारांनी भारून टाकले होते. '" त्याचप्रमाणे सैन्यातील मोठमोठय़ा अधिकाऱ्यांशी ओळख करून घेणेही त्यांना शक्‍य झाले. आणि त्यांच्या मध्यस्थीने त्यांनी आपल्या सह्कार्‍यांपैकी निवडक लोकांना दास्त्रांची माहिती व्हावी अश्ली व्यवस्था केली. त्याचप्रमाणे संनिकी तळांना भेटी देऊन ती शस्त्रे वापरली जाताना दाखवि- प्याची व्यवस्था केली. आळंदी रस्त्यावरच्या 'सॅपर्स आणि मायनस पथकाच्या मुख्य तळाला त्यांनी दिलेली भशी भेट 'अनामिक' यांनी उल्लेखिलेली भाहे. आपल्या कार्यालयातीलही कित्येक अधिकार्‍यांना त्यानी स्वातंत्र्यप्रेमी विचा- रानी भारून टाकले होते. सरकारी नोकरीतील इतर मर्मस्यानावरील अधिकारीही त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जादूने भारले गेले होते. प्रत्यक्ष मेजर डंनिअलच्य़ा हाता- खाली काम करणारे गणपुले नावाचे गृहस्थ आणि वैद्य नावाचे फौजदारही त्याचे भसे आकित झाले होते. हे वेद्य मागे उल्लेखिलेल्या अप्पाराव वैद्याचे बघू होते. पुढे वासुदेव बळवंताचे 'बंड' गाजू लागल्यावर त्यामुळेच त्याती वासुदेव बळकंताना निसठून जाण्यात एकदा चांगले सहाय्य केले. “मिलिटरी क्वाटंर भास्टर'च्या कार्पा<

३४ चापेकराचे अप्रकाशित आत्मचरित्र (मराठी), पृ ८, ५०, ५५, आणि ५६

३५ हैमंतकुमार सरकार : “रेव्होन्यूशतरीज ऑफ बेंगॉल”, पु. ६१; शिशिरकुमार मित्र: "दि लिवरेटर,” पू. ४६

२३६ “मी मिलिटरी फायसान्स ऑफिसात पुष्कळ वर्गे नोकरीस असल्यामुळे दुसर्‍या कुणादीपेक्षा लष्करी गोष्टीची मळा वरीच अधिक माहिती आहे.” वासुदेव वळवताचे प्रयम वर्ग दंडाधिकारी केसर याच्यापुढील तिवेदन; दि. २२ आंगर्ट १८७९

३७ वासुदेव म्हणाला को, "सैन्यातील घोडदळात हाताखाली दोनदोने लोक असणारे उित्येर रजतूत अधिकारी आपले धनिप्ठ स्नेही आहेत.” दंडाधिकारी केसर यांच्यापुडील रागीचा साक्षीदार रगनाथ सोरेश्वर मटाजन याचो साज्ञ, दि. २३- १०. १८७९.

१०५७ बासुदेव वळबंत फडके

झ््ले होतें." ६.4

टिळडझांच्या तरपपणी क्रांतिकारक नांदोजन अते एकूय नि ते म्हणजे बासुदेव वळवंतांचें हे लक्षात घेतले म्हणजे त्यांनीं वर्ण असताना तसले प्रयलजे केले ते म्हपजे वासुदेव वळवंताच्या उञादणीतळेच होत. या नाठ्वणोंठीळ वृत्तांानेदी वाई- च्या जाव्वणीतील वृत्तांत चांगलाच विश्‍वासाह ठरतो.

प्रत्येक गुरुवारी या यंत्रणेतून गुप्तसंस्थेत नव्याने येणाऱया घटकांच्या प्रति- ज्ञेचा कार्यक्रम होत असे. परंतु अत्ता सर्वात मोठा मूख्य समारंभ होई तो दसर्‍याच्या दिवशो! त्या दिवशी होणांच्या समारंभाची स्मृती जागूत होताच त्याचा वृत्तांत सांगताना 'अनामिक' यांच्या डोळयांत नानंद ओसंडला. ते म्हणाले, “दसऱ्याच्या दिवशी जामचा दस्त्रजूजनाचा जंगो कार्मत्रम असे. त्यावेळी जमणारा आमचा दास्त्रसंच आाठवताच नजूनहीं मजा वाटते त्या प्रसंगाची. नामच्या त्या शस्त्रसंग्रहात लघुनिक दात्त्रांचा विशेष भरणा मते. परंतु देशात बनवलेल्या जुन्या पद्धतीच्या, पण उत्तम ल्यितोतील शस्त्रांचा भरणाही भोठा प्रेक्षपीय असें.

£त्त्या उमारंभाची जागा रास्ते यांच्या वाड्याव बातल्या दालनात असे, सादधगिरी म्हणून त्या वाड्याच्या वाहेर रस्त्यावर, त्याच्या मुख्य दरवाजाच्या दिडीवर समारंभ होई. त्या आतल्या दालनाच्या वाटेवर बाणि त्या दाडनाच्या दारावर अंतरा- अंतरावर भामच्यापैकी काहींची टेहळे म्हून नेमणूक होत अते. कोणी परका मनुष्य तिकडे वळत नाहे असे दिसताच त्यांनी ठरठेली सूय करावयाची असे. भाणि ती होताच उमारंभस्यानामधील दिझपारी शस्वे नदृप्ट करून येणाऱया माणताला दिसू देप्याची व्यवस्था केलेली अते! त्यावेळी नाम्ही फुले वाहून शस्तपुजन करीत असू आणि स्वातंत्र्येदेवीची पूजा करीत अमू. नंतर प्राथना म्हणंठ नसू. तयानंतर जी भाषणे होत, त्मात वंडखोर वृत्तीचा परिपोप झालेला भघे.बर्‍्याच वेळी १८५७च्या बंडाविपयीच माहिती सांगण्यात येई. ती ऐकप्यात सर्वाना मजा वाठे.

* बासुदेध बळवंठांच्या या संघटनेत निपुष झालेछे त्यांचे सहकारी त्या कठेची कसोटी पाहण्यास अर्थातच उत्सुक होत. 'फर्ग्युसन' टेकडीच्या मध्याला किल्ला कल्पून आपल्या दोन प्रविस्पर्घी टोळया करून चडाईची आणि वचादाच्या लुटुपुटीच्या लढाईची प्रात्यक्षिके ञाम्हो त्या टेकडीवर करत ञसू. त्या टेकडीवर किवा पर्वतीवरील * बरंप्यात बंदूक धेऊन जाऊन स्वतः वासुदेव बळवंत तश्यांना ती उडविप्यास शिकवत

अमत. अमत.”

पुण्यातील संघटना १०१

सैन्मात स्वातंत्र्याचा प्रचार करून सैन्यही क्रांतीपक्षास फितवता येईल अशी त्यांना आक्रा वाटत भते. त्यांची ही आवड प्रयम वासुदेव वळवंतनीच प्रत्पक्षात माणली होती, नंतरच्या क्रांतिवारकांपैकी चापेकरांनी देशी संस्थानाच्या इंग्रजांच्या सैन्यात क्षिरण्याचाही प्रमत्न केला, ते जमले नाही तेव्हा गोवा सरकार हें निराळे सरकार म्हणून तिकडेही तशी एटपट त्यांनी केली. पण व्यथं! '' त्यानंतर बंगालचे ज्येष्ठ क्रांति- कारक राशबिहारी बोस भाणि अरबिद धोप गांनोही तशीच पटपट केली.'' स्थातंत्र्य- वीर सावरकरांचे तर सैन्यात आपलो माणसे पाठविणे हे ते युरोपात भसल्यापायून ध्येय होते. क्रांतिरत्न पिंगळे यांनी इंग्रजांच्या तैत्यपपथकातच विद्रोही प्रचार करण्यात थश मिळविले होते. वासुदेव वळवंतांना तशी खटपट करावी लागली नाही. कारण तै नोकरीलाच मूळी 'मिलिटरी फायनान्स' विभागात होते. त्यामुळे त्यांना रीन्य- विपमक आणि सव्य संघटनेतील माहिती भाणि त्यांचा लाभ भापोगापच मिळाला, * त्यांचे विचार प्रत्मश बंड करावयाच्या सर्वांगीण पिद्धतेच्या दिशेने चालत. सैन्यविषयक कार्यालयात असल्यामुळे संन्यातीठ कित्मेंक मधिक्ताऱ्यांनाही त्यानी स्वातंत्र्यप्रमी विचारांनी भारून टाकले होते. " त्याचप्रमाणे संत्यातील मोठमोठपा अधिकाऱ्यांशी ओळख करून घेणेही त्याना शवय झाले. भाणि त्यांच्या मध्यस्थीने त्यांनी आपल्या सहकार्‍यांपैको निवडक लोकांना शस्त्रांची माहिती व्हावी अश्ली व्यवस्था केली. त्याचप्रमाणे सनिकी तळांना भेटी देऊन ती दास्य्रे